Ads

15 December 2023

National Parks


📯51 National Parks In India


🔷Jim Corbett National Park – Uttarakhand


🔷Kaziranga National Park – Assam


🔷Gir Forest National Park – Gujarat


🔷Sundarban National Park – West Bengal


🔷Satpura National Park – Madhya Pradesh


🔷Eravikulam National Park – Kerala


🔷Pench National Park – Madhya Pradesh


🔷Sariska National Park – Rajasthan


🔷Kanha National Park – Madhya Pradesh


🔷Ranthambore National Park – Rajasthan


🔷Bandhavgarh Tiger Reserve – Madhya Pradesh


🔷Bandipur National Park – Karnataka


🔷Nagarhole National Park – Karnataka


🔷Periyar National Park – Kerala


🔷Manas National Park – Assam


🔷The Great Himalayan National Park – Himachal Pradesh


🔷Sanjay Gandhi National Park – Maharashtra


🔷Rajaji National Park – Uttarakhand


🔷Silent Valley National Park – Kerala


🔷Dudhwa National Park – Uttar Pradesh


🔷Panna National Park – Madhya Pradesh


🔷Van Vihar National Park – Madhya Pradesh


🔷Bharatpur National Park – Rajasthan


🔷Bannerghatta National Park – Karnataka


🔷Wandoor Marine National Park – Andaman And Nicobar Islands


🔷Nameri National Park – Assam


🔷Mudumalai National Park – Tamil Nadu


🔷Jaldapara National Park – West Bengal


🔷Pin Valley National Park – Himachal Pradesh


🔷Orang National Park – Assam


🔷Gorumara National Park – West Bengal


🔷Simlipal National Park – Odisha


🔷Desert National Park – Rajasthan


🔷Dachigam National Park – Jammu And Kashmir


🔷Mrugavani National Park – Telangana


🔷Hemis  National Park – Jammu And Kashmir


🔷Namdapha National Park – Arunachal Pradesh


🔷Khangchendzonga National Park – Sikkim


🔷Inderkilla National Park – Himachal Pradesh 


🔷Mount Harriet National Park – Andaman And Nicobar Islands


🔷Anshi National Park – Karnataka


🔷Kishtwar National Park – Jammu And Kashmir


🔷Keibul Lamjao National Park – Manipur


🔷Blackbuck National Park – Gujarat


🔷Kuno National Park – Madhya Pradesh


🔷Gangotri National Park – Uttarakhand


🔷Nanda Devi And Valley Of Flowers National Park – Uttarakhand


🔷Papikonda National Park – Andhra Pradesh


🔷Valmiki National Park – Bihar


🔷Betla National Park – Jharkhand


🔷Keoladeo National Park Bharatpur – Rajasthan

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


०१) महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणत्या ठिकाणी आहे ?

- सातारा.


०२) "गीताई" हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- विनोबा भावे.


०३) महाराष्ट्रातील पहिली भारतरत्न व्यक्ती कोण ?

- धोंडो केशव कर्वे.


०४) महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण ?

- आनंदीबाई जोशी.


०५) एव्हरेस्ट शिखर सर करणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण ?

- सुरेंद्र चव्हाण.


०१) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?

- कोल्हापूर.


०२) भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे ?

- मुंबई.


०३) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणत्या साली सुरू झाले ?

- १९७२.


०४) श्रीमती विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या कोण होत्या ?

- राज्यपाल.


०५) महाराष्ट्रातील पहिली कवयित्री कोण ?

- महादंबा.


०१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढ-या पेशी.


०२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात?

- मुत्रपिंडाचे आजार.


०३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

- मांडीचे हाड.


०४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

- कान.


०५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

- सूर्यप्रकाश.


०१) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

- टंगस्टन.


०२) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

- ८ मिनिटे २० सेकंद.


०३) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

- न्यूटन.


०४) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

- सूर्य.


०५) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

- नायट्रोजन.


०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ?

- पुणे.


०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ?

- बाॅक्साईट.


०३) डाॅ.पंजाबराव कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

- अकोला.


०४) कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?

- बॅरिस्टर अंतुले.


०५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?

- तानसा नदी.(ठाणे)


०१) बेळगावचा वाद हा कोणत्या दोन राज्यात आहे ?

- महाराष्ट्र व कर्नाटक.


 ०२) दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश कोणता ?

- ब्राझील.


०३) कपिल देव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- क्रिकेट.


०४) 'कोकणचा राजा' असे कोणत्या फळाला म्हणतात ?

- हापूस आंबा.


०५) पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ?

- भीमा.


०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ?

- पुणे.


०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ?

- बाॅक्साईट.


०३) डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

- अकोला.


०४) कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?

- बॅरिस्टर अंतुले.


०५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?

- तानसा नदी.(ठाणे)



०१) प्रवरा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे ?

- भंडारदरा(विल्सन धरण). 


०२) पांडवांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- पंडू राजा.


०३) राधानगरी हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ?

- कोल्हापूर.


०४) बाल शिवाजीने वयाच्या कितव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला ?

- सोळाव्या वर्षी.


०५) महाराष्ट्रात पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले ?

- गोदावरी.


०१) पंढरपूर मधील पवित्र नदीचे नाव कोणते ?

- चंद्रभागा.


०२) महाराष्ट्रात "श्रीमंत मंदिर "कोणास म्हटले आहे ?

- शिर्डी साईबाबा मंदिर.


०३) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे ?

- तिसरा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेस कोणते राज्य आहे ?

- मध्य प्रदेश.


०५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?

- भंडारा.


०१) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरणाचे नाव काय ?

- गंगापूर धरण.


०२) महाभारतातील कौरवांच्या वडिलांचे नाव काय ?

- धृतराष्ट्र.


०३) भारताच्या कोणत्या भागात महाराष्ट्र राज्य आहे ?

- पश्चिम.


०४) महाडच्या गणपतीचे नाव काय आहे ?

- वरदविनायक.


०५) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

- मोर.


०१) महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे आहे ?

- तारापूर.


०२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?

- मुंबई शहर.


०३) छावा या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण ?

- शिवाजी सावंत.


०४) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्राकृतिक विभाग किती व कोणते ?

- तीन,१) सह्याद्री किंवा पश्चिम घाट २) सातपुडा रांगा महाराष्ट्र पठार (दख्खन पठार) ३) कोकण किनारपट्टी.


०५) महाराष्ट्र राज्याचे एकूण प्रशासकीय विभाग किती व कोणते ?

- सहा,कोकण,छत्रपती संभाजीनगर

(औरंगाबाद),पुणे,नाशिक,नागपूर व अमरावती.



०१) भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे ?

- भारतरत्न.


०२) भारत देशातील सर्वोच्च लष्करी पदक कोणते ?

- परमवीर चक्र.


०३) ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे ?

- वि.स.खांडेकर.


०४) भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस.अधिकारी कोण आहे ?

- किरण बेदी.


०५) व्हॉलीबॉल च्या खेळात दोन्ही बाजूकडे प्रत्येकी किती खेळाडू असतात ?

- सहा.


०१) कांदा मुळा भाजी,अवघी विठाई माझी ! असे कोणते संत म्हणाले ?

- संत सावता माळी.


०२) महाराष्ट्रात प्रसिद्ध विठ्ठलाचे मंदिर कुठे आहेत ?

- पंढरपूर.


०३) मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा ! हा संदेश कोणी दिला ?

- रामदास स्वामी.


०४) शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- शहाजी भोसले.


०५) शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?

 - जिजामाता.


०१) स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?

- राजगड.


०२) सह्याद्री पर्वत कोणत्या राज्यात आहे ?

- महाराष्ट्र.


०३) ग्रामसभेचे अध्यक्ष पद कोण भूषविते ?

- सरपंच.


०४) ग्रामपंचायतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

- पाच वर्ष.


०५) ग्रामपंचायत व शासन यामधील दुवा कोणती व्यक्ती असते ?

- ग्रामसेवक.


०१) श्रध्दानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली ?

- डॉ.पंजाबराव देशमुख.


०२) महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- नाशिक.


०३) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

- महात्मा ज्योतिबा फुले.


०४) नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.


०५) भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे ?

- बंगालचा उपसागर.


०१) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ?

- जन-गण-मन.


०२) भारतातील सर्वात उंच मिनार कोणता आहे ?

- कुतुब मिनार.


०३) भारतातील सर्वात मोठे (क्षेत्रफळाच्या दृस्टीने) राज्य कोणते आहे ?

- राज्यस्थान.


०४) न संपणारे ऊर्जा स्त्रोत कोणते आहे ?

- सौरऊर्जा.


०५) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

- गंगा नदी.


०१) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

- श्रीमती प्रतिभाताई पाटील.


०२) नासिक जिल्ह्यात विपश्यना ध्यान केंद्र कुठे आहे ?

- इगतपुरी.


०३) भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?

- डॉ.पंजाबराव देशमुख.


०४) नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा किती वर्षांनी भरतो ?

- दर बारा वर्षानी.


०५) नाशिक जिल्ह्यातील पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

- नांदूर मधमेश्वर.


०१) कलिंगड या फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?

- अलिबाग.


०२) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- कमळ.


०३) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?

- मोर.


०४) आपल्या राष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- राष्ट्रपती.


०५) सात बेटांचे शहर कोणते ?

- मुंबई.


०१) पाठीच्या मणक्यात तेहतीस मणके असतात,त्यापैकी  किती मणके मानेत असतात ?

- सात.


०२) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- अमरावती.


०३) महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?

- ७२० किलोमीटर.


०४) एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- नाशिक.


०५) कोकणातील सर्वात लांब नदी कोणती ?

 - उल्हास नदी.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

14 डिसेंबर 2023 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे’ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – 12 डिसेंबर


प्रश्न – अलीकडेच इटलीच्या 'द ऑर्डर ऑफ मेरिट'ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर - कबीर बेदी


प्रश्न – अलीकडेच, भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव VINBAX-23 होणार आहे?

उत्तर - व्हिएतनाम


प्रश्न – अलीकडेच दोन नवीन आण्विक उर्जा पाणबुड्यांचे अनावरण कोणी केले आहे?

उत्तर - रशिया


प्रश्न – नुकताच COP28 शिखर परिषदेत गेम चेंजिंग इनोव्हेटर पुरस्कार कोणाला मिळाला?

उत्तर - डॉ. अतुल शहा


प्रश्न – भारतीय नौदलाने अलीकडेच द्विवार्षिक ‘प्रस्थान’ सराव कोठे पूर्ण केला आहे?

उत्तर - मुंबई


प्रश्न - 'गाओ याओजी' यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते?

उत्तर - डॉक्टर


प्रश्न – कारगिल विजयाच्या स्मरणार्थ लष्कराने अलीकडे कुठे 'ऑनर रन' आयोजित केली आहे?

उत्तर - नवी दिल्ली


Q.1) 8 डिसेंबर रोजी कोणत्या खासदाराला लोकसभेतून बेदखल करण्यात आले? 

✅ मोहूआ मोईत्रा

  

Q.2) प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? 

✅ अनुराग ठाकूर

  

Q.3) नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक प्रदूषण क्रमवारीनुसार कोणते शहर हे सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे? 

✅ लाहोर

 

Q.4) वर्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? 

✅ दिल्ली

 

Q.5) M25 कलबुर्गी टूर्नामेंट 2023 कोणी जिंकलेली आहे? 

✅ रामकुमार रामनाथन


Q.6) “महालक्ष्मी योजना” आणि “राजीव आरोग्यश्री आरोग्य” योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? 

✅ तेलंगणा

 

Q.7) आयसीसी अंडर – 19  पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? 

✅ दक्षिण आफ्रिका

 

Q.8) सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (CBIC ) ने भारत आणि कोणत्या देशातदरम्यान इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टम (EODES ) सुरू केली आहे. 

 ✅ दक्षिण कोरिया

 

Q.9) अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली आहे? 

✅ चीन

 

Q.10) आंतरराष्ट्रीय पर्वत दिन कधी साजरा केला जातो? 

✅ 11 डिसेंबर

महत्वाचे ऑपरेशन



➡️1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी. 


➡️2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.


➡️3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.


➡️4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.


➡️5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.  

 

➡️6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.


➡️7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.


➡️8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.


➡️9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-

1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया 

2) हरदीप पुरी - हंगेरी

3) व्ही.के.  सिंग - पोलंड

4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग


1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44

- पर्वीचे नाव NH 07

- लांबी 3745 km

- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)


2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27

- लांबी 3507 km

- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)


3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48

- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08

- लांबी 2807 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)


4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52

- लांबी 2317 km

- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)


5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30

- पूर्वीचे नाव NH 221

- लांबी 2040 km

- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)


6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06

- लांबी 1873 km

- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)


7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53

- लांबी 1781 km

- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)


8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16

- पूर्वीचे नाव NH 05

- लांबी 1711 km

- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)


9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66

- पूर्वीचे नाव NH 17

- लांबी 1622 km

- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)


10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19

- पूर्वीचे नाव NH 02

- लांबी 1435 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)


भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प


1. थेरी जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 2400 MW

- राज्य: उत्तराखंड 

- नदी: भागीरथी 


2. कोयना जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1960 MW

- राज्य: महाराष्ट्र 

- नदी: कोयना


3. श्रीसालेम जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1670 MW

- राज्य: आंध्रप्रदेश 

- नदी: कृष्णा 


4. नाथ्पा झाक्री जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1530 MW

- राज्य: हिमाचल प्रदेश 

- नदी: सतलज 


5. सरदार सरोवर धरण जलविद्युत प्रकल्प 

- क्षमता: 1450 MW

- राज्य: गुजरात

- नदी: नर्मदा 


✔️नर्मदा बचाओ आंदोलन मेधा पाटकर यांच्याशी संबंधित. 

✔️भारतात बारमाही वाहणाऱ्या नद्यावरून मोठ्या प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते.


66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२३

विजेता:- सिकंदर शेख

उपविजेता:-  शिवराज राक्षे


➤ ठिकाण :- पुण्यातील फुलगाव


➤ महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरुवात :- 1961


◆ प्रथम महाराष्ट्र केसरी विजेता :- दिनकर पाटील

◆ उपविजेता:- बिरजू यादव


◆ सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी(1974) :- युवराज पाटील (वय :- 17)


◆ तीन वेळा महाराष्ट्र केसरी :- 

1) नरसिंग यादव (2011, 2012, 2013) 

2) विजय चौधरी (2014, 2015, 2016)


➤ पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 :-


👉 पहिली महिला महाराष्ट्र केसरी:- प्रतीक्षा बागडी 

ठिकाण:- सांगली 


◆ विजेती :- प्रतीक्षा बागडी

◆ उपविजेती :- वैष्णवी पाटील

G-20 बातम्यांमध्ये

📌स्थापना - 1999

📌वार्षिक सम्मेलन - 


🌱2022 - इंडोनेशिया 🇮🇩

🌱2023 - भारत 🇮🇳

🌱2024 - ब्राझिल 🇧🇷


🌼 G20 शेर्पा: अमिताभ कांत

🌺 2023 साठी G20 त्रॉइका - इंडोनेशिया, भारत आणि ब्राझिल

🌼 भारतातील G-20 देशांमध्ये प्रति व्यक्तींची न्यूनतम जीडीपी आहे.

🌺 G-20.   2023चा थीम - "वसुधैव कुटुंबकम" (महा उपनिषद) ज्याचा अर्थ "जग एका कुटुंबाचा आहे"

🌼 3 वा कामगार कामगार कामगार कामगार कामगार कामगार कामगार - जिनेवा

🌺 2 जी-20 विरोधी करप्शन कामगार कामगार कामगार कामगार - ऋषिकेश

🌼 2 जी-20 आपत्तीची जोखीम कामगार कामगार कामगार कामगार कामगार - मुंबई

🌺 2 जी-20 व्यापार आणि निवेश कामगार कामगार कामगार कामगार - बेंगळूरू

🌼 2 जी-20 आपत्तीची जोखीम कामगार कामगार कामगार कामगार कामगार - मुंबई

🌺 3 जी20 पर्यटन कामगार कामगार कामगार कामगार कामगार - श्रीनगर

🌼 1 जी-20 पर्यावरण आणि जलवायू सततता कामगार बैठक - बेंगळूरू

🌺 G-20 सांस्कृतिक कामगार कामगार बैठक - खजुराहो

🌼 G-20 परिषदेच्या विदेश मंत्र्यांची बैठक - नवी दिल्ली

🌺 G-20 अंतरिक्ष अर्थव्यवस्था नेतेंची मुलाखत - मेघालय

२०२३ साली नोबेल प्राइझचे विजेते

🌱 भौतिकशास्त्र:

1. पियर अगोस्टिनी (ट्यूनिशिया🇹🇳)

2. फेरेंस क्रौस (हंगरी🇭🇺)

3. एन लुईयर (फ्रांस🇫🇷)

▪️ पद्धतीचा अनुभवासाठी ज्यांनी अणू वर्तमानाच्या अध्ययनासाठी अटोसेकंड पल्स उत्पन्न करण्याच्या प्रयोगांना पुरस्कार.


🌴 रसायनशास्त्र:

1. मोंगी जी. बवेंदी (फ्रांस🇫🇷)

2. लुईस ई. ब्रस (यूएसए🇺🇸)

3. अलेक्सी आय. एकीमोव (रूस🇷🇺)

▪️ क्वांटम डॉट्सचे शोध आणि संशोधन करण्याचे पुरस्कार.


🌱 शारीरिक वा औषधशास्त्र:

1. काटालिन कारिको (हंगरी🇭🇺)

2. ड्रू वाइसमन (यूएसए🇺🇸)

▪️ कोविड-१९ विरुद्धी अधिक प्रभावी एमआरएनए टीकांच्या विकासासाठी त्यांच्या अभ्यासांचे आविष्कार अंदाजे करण्याचे पुरस्कार.


🌴 साहित्य:

जॉन फोस्से (नॉर्वे🇳🇴)

▪️ त्यांच्या नवीन नाटकांच्या आणि प्रोसच्या माध्यमातून अभिव्यक्त केलेल्या असाध्यार्थांना आवाज देणार्या कामाबद्दल पुरस्कार.


🌱 शांती:

नर्गेस मोहम्मदी (ईराण🇮🇷)

▪️ त्यांच्या ईराणमध्ये स्त्रियांच्या दमनाविरोधातील मुकाबल्यासाठी आणि सर्वांसाठी मानवाधिकार आणि स्वतंत्रतेसाठी मांडण्यासाठी पुरस्कार.


🌴 अल्फ्रेड नोबेलांच्या स्मृतीस्तरीत स्वैदेशी रिक्सबॅंक पार्श्वभूमी पुरस्कार:

क्लॉडिया गोल्डिन (यूएसए🇺🇸)

▪️ स्त्रियांच्या कामाच्या बाजाराच्या परिणामांच्या आमच्या समजाचे आग्रहण करण्याचे पुरस्कार.

11 December 2023

आजचे प्रश्नसंच


241. ————— हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो.
A. 25 मार्च
B. 25 एप्रिल
C. 25 जून
D. 25 जुलै
ANSWER: B. 25 एप्रिल

242. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय ——– येथे आहे?
A. न्यूयॉर्क
B. दिल्ली
C. जिनिव्हा
D. लंडन
ANSWER: C. जिनिव्हा

243. भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण ——— या राज्यात आढळला होता?
A. महाराष्ट्र
B. बिहार
C. उत्तर प्रदेश
D. पश्चिम बंगाल
ANSWER: D. पश्चिम बंगाल

244. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला ———- पोलिओमुक्त घोषित केले?
A. 27 मार्च, 2014
B. 7 एप्रिल, 2011
C. 7 एप्रिल, 2013
D. 7 एप्रिल, 2014
ANSWER: A. 27 मार्च, 2014

245. बी. सी. जी. ही लस बाळाला जन्मतः लगेच देणे गरजेचे आहे पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त —– वर्षापर्यंत देता येते?
A. 1 वर्षे
B. 2 वर्षे
C. 3 वर्षे
D. 5 वर्षे
ANSWER: A. 1 वर्षे

246. गावपातळीवर जन्म – मृत्यू निबंधक म्हणून ———- हे काम करतात?
A. तलाठी
B. ग्रामसेवक
C. आशा
D. अंगणवाडी कार्यकर्ती
ANSWER: B. ग्रामसेवक

247. बिगर आदिवासी, साधारण भागामध्ये ———- लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र अपेक्षित आहे?
A. 20000
B. 30000
C. 40000
D. 50000
ANSWER: B. 30000

248. डोंगरी, आदिवासी भागामध्ये ———- लोकसंख्येला एक उपकेंद्र अपेक्षित आहे?
A. 2000
B. 3000
C. 4000
D. 5000
ANSWER: B. 3000

249. गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायदा हा ———— या वर्षी अंमलात आणण्यात आला?
A. 1991
B. 1998
C. 1994
D. 1975
ANSWER: C. 1994

250. ग्रामीण भागात आरोग्य सेवकाकडून दररोज —— घरे किटक शास्त्रीय सर्वेक्षणांतर्गत तपासली पाहिजे?
A. 10 घरे
B. 50 घरे
C. 100 घरे
D. 75 घरे
ANSWER: A. 10 घरे

251. सेंटक्रोमेन (छाया) गोळीचा वापर ———- करीता होतो.
A. थायराईड
B. गर्भनिरोधक
C. उच्च रक्तदाब
D. यापैकी नाही
ANSWER: B. गर्भनिरोधक

252. दैनंदिन आहारामध्ये सांधारणपणे पुरुषाला ———- कॅलरीज घेणे आवश्यक आहे?
A. 1000
B. 1500
C. 2000
D. 2500
ANSWER: D. 2500

253. राष्ट्रीय असांसर्गिक आजाराचे नियंत्रण कार्यक्रमामध्ये कर्करोग तपासणी अंतर्गत कर्करोगाची तपासणी केली जात नाही?
A. मुख / तोंडाचा कर्करोग
B. स्तनाचा कर्करोग
C. गर्भाशयाचा कर्करोग
D. यकृताचा कर्करोग
ANSWER: D. यकृताचा कर्करोग

254. Home based neonatal care (HBNC) अंतर्गत आशा कार्यकर्तीने घरी प्रसूर्ती झालेल्या मातेला एकूण ——- भेटी दिल्या पाहिजेत?
A. 02
B. 03
C. 05
D.07
ANSWER: D.07

255. खालीलपैकी कोणत्या आजारापासून पेंटाव्हलेंट लसींमुळे बचाव होत नाही?
A. क्षयरोग
B. डांग्या खोकला
C. धनुर्वात
D. काविळ
ANSWER: A. क्षयरोग

256. नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जीवनसत्त्व ‘अ’ चे एकूण किती मात्रा देणे आवश्यक आहे?
A. 02
B. 04
C. 07
D. 09
ANSWER: D. 09

257. ग्रामस्तरावर असणाऱ्या ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समितीचे अध्यक्ष व सचिव म्हणून अनुक्रमे खालील जोडी काम पाहते?
A. सरपंच व अंगणवाडी कार्यकर्ती
B. सरपंच व आशा वर्कर
C. सरपंच व आरोग्य सेविका
D. आरोग्य सेविका व आशा वर्कर
ANSWER: B. सरपंच व आशा वर्कर

258. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत प्रथम खेपेच्या मातेस तीन हप्त्यामध्ये एकूण ——– रुपये ‘अनुदान दिले जाते?
A. 6000
B. 4000
C. 5000
D. 7000
ANSWER: C. 5000

259. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात ——– यावर्षी झाली?
A. 2000
B. 2005
C. 2010
D. 2015
ANSWER: B. 2005

260. आरोग्य सेवकाने दरमहा सर्वेक्षणासाठी ———- क्षेत्रीय भेटी दिल्या पाहिजेत?
A. 5
B. 10
C. 15
D. 20
ANSWER: D. 20

261. संशयित क्षय रुग्णाचे निदान करण्यासाठी ———– थुंकी नमूने तपासणी करणे गरजेचे आहे?
A. 1
B. 2
C. 3
D. 4
ANSWER: B. 2

262. राष्ट्रीय कुष्ठरोग्य निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पी. बी. (P.B. Leprosy) कुष्ठरुग्णाला ———- महिन्याचा बहुविधोपचार (MDT) घ्यावा लागतो?
A. 4
B. 6
C. 8
D. 12
ANSWER: B. 6

263. नवजात बालकोसाठी निव्वळ स्तनपान———– इतके दिवस आवश्यक आहे?
A. 2 महिने
B. 4 महिने
C. 6 महिने
D. 12 महिने
ANSWER: C. 6 महिने

264. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये —– % क्लोरीन मात्रा असावी?
A. 10%
B. 22%
C. 33%
D. 40%
ANSWER: C. 33%

265. वैद्यकीय गर्भपात कायदा (MTPAct) हा ——— या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला.
A. 1951
B. 1971
C. 1981
D. 1991
ANSWER: B. 1971

266. केंद्र शासनाच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्राचा माता मृत्यूदर प्रति 1 लाख जिवंत जन्म——— एवढा आहे?
A. 130
B. 104
C. 84
D. 55
ANSWER: D. 55

270. हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी एवढी ब्लिचिंग पावडर लागते?
A. 50-100 ग्रॅम
B. 300-400 ग्रॅम
C. 100 ग्रॅम
D. 2000 ग्रॅम
ANSWER: B. 300-400 ग्रॅम

271. ——— हा दिवस ‘स्वच्छता दिन’ म्हणून पाळला जातो?
A. 3 ऑक्टोंबर
B. 4 ऑक्टोंबर
C. 2 ऑक्टोंबर
D. 5 ऑक्टोंबर
ANSWER: C. 2 ऑक्टोंबर

272. युनिसेफचे मुख्य कार्यालय ——— येथे आहे?
A. दिल्ली
B. न्यूयॉर्क
C. जिनिव्हा
D. टोकिओ
ANSWER: B. न्यूयॉर्क

273. भारतीय रेडक्रॉस सोसायटी ——— मध्ये स्थापन झाली?
A. 1917
B. 1918
C. 1919
D. 1920
ANSWER: D. 1920

274. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा सुरुवात कधी झाली?
A. 1985
B. 1995
C. 2000
D. 2005
ANSWER: B. 1995

275. आपल्या शरीरामध्ये साधारणपणे ——– एवढे रक्त असते?
A. 2 ते 3 लिटर
B. 3 ते 5 लिटर
C. 6 ते 7 लिटर
D. 8 ते 9 लिटर
ANSWER: B. 3 ते 5 लिटर

276. अन्न चावताना त्यात ——– हा पाचक रस मिसळतो?
A. लाळ
B. थुंकी
C. अन्नरस
D. पाचक रस
ANSWER: A. लाळ

277. त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर व आपले शरीर यामधील ——— होय?
A. भिंत
B. दुवा
C. जोड
D. सांधा
ANSWER: A. भिंत

278. सूर्य प्रकाशाच्या सहाय्याने त्वचा ——– जीवनसत्व तयार करते?
A. अ
B. ड
C. ब
D. क
ANSWER: B. ड

279. लसीकरणामुळे रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो?
A. असंसर्गजन्य
B. आनुवांशिक
C. साथीच्या
D. पारंपारिक
ANSWER: C. साथीच्या

280. शरीर बांधणीसाठी ———— गरज असते?
A. हाडांची
B. बोटांची
C. नखांची
D. प्रथिनांची
ANSWER: D. प्रथिनांची

07 December 2023

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे?
उत्तर :- भारती एअरटेल.

प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी कोण आहेत?
उत्तर :- कॅप्टन गीतिका कौल.

प्रश्न 3:- हंप द्वितीय विश्वयुद्ध संग्रहालयाचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
उत्तर:- अरुणाचल प्रदेशात.

प्रश्न 4:- IBA ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 कुठे आयोजित केली आहे?
उत्तर :- आर्मेनिया.

प्रश्न 5:- जागतिक मृदा दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर :- 5 डिसेंबर 2023 रोजी.

प्रश्न 6:- पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात केले?
उत्तर :- महाराष्ट्र.

प्रश्न 7:- S&P Global च्या अहवालानुसार, कोणत्या वर्षापर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल?
उत्तर :- 2030 पर्यंत.

प्रश्न 8:- प्लॅटिनम ज्युबिली मेमोरियल बिल्डिंगच्या तळघरात (पश्चिम बंगाल विधानसभेत) संग्रहालयाचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर:- ममता बॅनर्जी.

प्रश्न 9:- कोणत्या कंपनीने भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे सर्वेक्षण जहाज नौदलाला सुपूर्द केले आहे?
उत्तर:- GRSE.

प्रश्न 10:- भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे?
उत्तर :- वैशाली रमेश बाबू.

प्रश्न 11:- दिल्लीत एव्हीओनिक्स एक्सपो-2023 चे उद्घाटन कोण करणार?
उत्तर:- संयुक्त संरक्षण सेवांद्वारे.

प्रश्न 12:- तेलंगणा राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असेल?
उत्तर :- रेवंत रेड्डी.

प्रश्न 13:- अलीकडेच पहिली महिला ADC कोण बनली आहे?
उत्तर :- मनीषा पाधी.

--------------------------------------------------

27 November 2023

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ प्रो. मुकुंद थट्टाई


Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट्रबिंग द पीस अवार्ड’ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ सलमान रश्दी


Q.3) विश्वचषकात सर्वाधिक षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे?

✅ रोहित शर्मा


Q.4) 37 व्या इन्फंट्री कमांडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

✅ मध्य प्रदेश


Q.5) भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?

✅ गुजरात


Q.6) अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज’ पोर्टल सुरू केले आहे?

✅ गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय


Q.7) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिबकथोर्न फळाला जीआय टॅग देण्यात आला आहे?

✅ लडाख


Q.8) स्पर्मव्हेलसाठी जगातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे?

✅ डोमिनिका


Q.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे?

✅ सिंधुदुर्ग


Q.10) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ 16 नोव्हेंबर


Q.11) एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे?

✅ विराट कोहली


Q.12) 21,500 फूट उंचीवरून उडी मारणारी जगातील पहिली महिला स्कायडायव्ह कोण ठरली आहे?

✅ शीतल महाजन


Q.13) केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना व्याजारात किती टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे?

✅ 1%


Q.14) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचा शुभारंभ केला आहे?

✅ झारखंड


Q.15) दिवाळीच्या दिवशी 22 लाखांहून अधिक मातीचे दिवे जाळण्याचा विश्वविक्रम कोणत्या शहराने केला आहे?

✅ अयोध्या


Q.16) तिन्ही सैन्यांच्या संयुक्त युद्धसराव ‘त्रिशक्ती प्रहार’ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?

✅ राजस्थान


Q.17) 14 तासात 800 भूकंपानंतर कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे?

✅ आइसलँड


Q.18) पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला अलीकडेच नवीन बेट मिळाले आहे?

✅ जपान


Q.19) नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे?

✅ वीरेंद्र सेहवाग


Q.20) राष्ट्रीय प्रेस दिवस कधी साजरा केला जातो?

✅ 16 नोव्हेंबर

सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?

उत्तर:- malic ऍसिड✅


2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर:- टार्टारिक आम्ल✅


3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅


4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅


5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?

उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅


6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर:- सायट्रिक आम्ल✅


7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅


8) किडनी स्टोनला काय म्हणतात?

उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅


9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?

उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅


10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?

उत्तर:-  केरळ✅


11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)


12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर :- तिरुवनंतपुरम


13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर:- श्री हरिकोटा✅


14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?

उत्तर:-  नवी दिल्ली✅


15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?

उत्तर:- कटक (ओडिशा)✅


16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?

उत्तर :- भारत✅


17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?

उत्तर:- मेजर ध्यानचंद✅


18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?

उत्तर:- हरितगृह वायू✅


19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?

उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅


20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?

उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅


21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?

उत्तर:-  1912 मध्ये✅


22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅


23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- मनिला✅


24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- नैरोबी, केनिया✅


25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- जिनिव्हा.✅


26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- पॅरिस✅


27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- लंडन✅


28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- व्हिएन्ना✅


29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:- पॅरिस✅


30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर :- जिनिव्हा✅


31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?

उत्तर:- space-x✅


32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?

उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅


33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?

उत्तर:- PSLV C37✅


34) शिपकिला पास कोठे आहे?

उत्तर:- हिमाचल प्रदेश✅


35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?

उत्तर :-शिपकिला पास✅


36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर :- सिक्किम✅


37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅


38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- मणिपूर✅


39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?

उत्तर:- मध्य प्रदेश✅


40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?

उत्तर:- ओडिशा✅


41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- कर्नाटक✅


42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- झारखंड✅


43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:- महाराष्ट्र✅


44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?

उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅


45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?

उत्तर:- पंचायत शैली✅


46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?

उत्तर:- चारबाग शैली✅


47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?

उत्तर:- हुमायूनची कबर✅


48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?

उत्तर:- द्रविड शैली✅


49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?

उत्तर:- चोल शासक✅


50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?

उत्तर:- तंजोर.✅

━━━━━━━━━━━

महत्वपूर्ण घाट


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 


5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 


9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 


13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा


17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 


21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे

 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर 

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी


Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र  श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 

✅ प्रो.  मुकुंद थट्टाई


Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट्रबिंग द पीस अवार्ड’ने कोणाला सन्मानित करण्यात आले? 

✅ सलमान रश्दी

   

Q.3) विश्वचषकात सर्वाधिक षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे? 

✅ रोहित शर्मा

   

Q.4) 37 व्या इन्फंट्री कमांडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? 

✅ मध्य प्रदेश


Q.5) भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? 

✅ गुजरात

   

Q.6) अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज’ पोर्टल सुरू केले आहे? 

✅ गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय


Q.7) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिबकथोर्न फळाला जीआय टॅग देण्यात आला आहे? 

✅ लडाख

   

Q.8) स्पर्मव्हेलसाठी जगातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे? 

✅ डोमिनिका


Q.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे? 

✅ सिंधुदुर्ग

   

Q.10) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा केला जातो? 

✅ 16 नोव्हेंबर


1: महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

Ans- ब्रिजेश दीक्षित


2: अमेरिकेतील—-शहरात जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर उभारले जाणार आहे?

Ans- न्यू जर्सी


3: अमेरिकेत —— यांचे सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे लोकार्पण ८ ऑक्टोबर ला होणार आहे?

Ans- BPR स्वामीनारायण


4: जगातील सर्वात मोठे पहिले  मंदिर कोणत्या देशातील अंग्कोर वाट हे आहे?

Ans- कंबोडिया


5: चीन मध्ये सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले आहे?

Ans- सुवर्ण


6: आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात कोणात्या देशाच्या संघाचा पराभव केला?

Ans - श्रीलंका

भारताला लाभलेला समुद्र किनारा (राज्यानुसार उतरता क्रम)


Trick: GATMKO BKG


G: गुजरात (1700 KM)

A: आंध्रप्रदेश (1011 KM)

T: तामिळनाडू (907 KM)

M: महाराष्ट्र (720 KM)

K: केरळ (560 kM)

O: ओरिसा (457 KM)


B: बंगाल (374 KM)

K: कर्नाटक (258 KM)

G: गोवा (113 KM)


भारताला लाभलेला एकूण समुद्र किनारा

= 6100 (9 राज्यांचा) + 1417 (UT)

= 7517 KM

प्रश्नसंच

 [प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर

२] २८०-३१५ nm 

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच 

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स 

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ 

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे 

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

४] मुकुंदराव पाटील


उत्तर

१] म.गो.रानडे 

---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

18 November 2023

महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या

⭕️➡️ पहिली घटना दुरुस्ती 1951 = 9 वे परिशिष्ट घटनेत समाविष्ट.

⭕️➡️ 31 वी घटनादुरुस्ती 1972 = लोकसभा सदस्य संख्या 525 वरून 545.

⭕️➡️42 वी घटनादुरुस्ती 1976 = मिनी राज्यघटना =

1) धर्मनिरपेक्ष,समाजवादी ,एकात्मता हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आले.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम 51 (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

5) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण.

6) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी 6 महिन्यांवरून 1 वर्ष करण्यात आला.

7) राज्यसूचीतील 5 विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी

⭕️➡️ 44 वी घटना दुरुस्ती 1978 =

1) संपत्तीचा हक्क विभाग 3 मधून वगळला.

2) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.

3) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.

4) लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (5 वर्षे) पुनर्स्थापित केला.

⭕️➡️ 52 वी घटनादुरुस्ती 1985 = दहावे परिशिष्ट जोडले .

➡️⭕️ 61वी घटनादुरुस्ती 1989 = मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष.

➡️⭕️ 73 वी घटनादुरुस्ती 1992 =   पंचायतराज संस्थानांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले. या हेतूपूर्तीसाठी ‘पंचायत’ या शीर्षकाखाली संविधानामध्ये 9 व्या भागाचा समावेश करण्यात आला. याशिवाय नवीन ‘11 व्या’ परिशिष्टामध्ये पंचायतीच्या 29 कार्यात्मक बाबींचा समावेश केला.

⭕️➡️ 74 वी घटनादुरुस्ती 1992 = शहरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले. या हेतूपूर्तीसाठी पंचायत या शीर्षकाखाली संविधानामध्ये 9 (क) या भागाचा समावेश करण्यात आला. याशिवाय ‘12 व्या’ परिशिष्टामध्ये नगरपालिकांच्या 18 कार्यात्मक बाबींचा समावेश केला.

⭕️➡️ 86 वी घटनादुरुस्ती 2002 = कलम 21 अ शिक्षण हक्क.

⭕️➡️ 91वी घटनादुरुस्ती 2003 =

1) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. (अनु. 75 क)

2) मुख्यमंत्र्यांसहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्रासहित, एकूण मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी असू नये (अनु. 164 ‘क’)

⭕️➡️ 93 वी घटनादुरुस्ती 2005 = ओबीसींना शिक्षण संस्था आरक्षण

⭕️➡️ 97 वी घटना दुरुस्ती = 2011 सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा

➡️⭕️ 100 घटनादुरुस्ती 2015 =  भारत-बांगलादेश भू सीमा करार

⭕️➡️ 101 घटना दुरुस्ती 2017 =  जीएसटी विधेयक.

⭕️➡️ 102 वी घटनादुरुस्ती 2018 =  राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा.

⭕️➡️ 103 वी घटनादुरुस्ती 2019 = आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी दहा टक्के आरक्षण.

⭕️➡️ 104 वी घटना दुरुस्ती 2020 = लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना 2030 पर्यंत आरक्षणा. अँग्लो इंडियन समुदायाला लोकसभा/विधानसभा आरक्षण रद्द करण्यात आला.

---------------------------------------------

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे



प्रश्न १ : जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने ............. या चवीचे ज्ञान होते ? 

       1)  कडू 

       2)  खारट 

       3)  गोड ✔️ 

       4)  आंबट 

 

प्रश्न २ : मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करणार्‍याचे श्रेय ........... शास्त्रज्ञास जाते ? 

      1)  कार्ल लँडस्टेनर ✔️ 

      2)  विल्यम हार्वे 

      3)  जॉर्ज लिनॅक 

      4)  प्रफुल्ल सोहनी 

 

प्रश्न ३ : एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे किती महिन्यांचा कालावधी ग्राह्य धरला जातो ? 

      1)  दोन महीने 

      2)  तीन महीने ✔️ 

      3)  चार महीने 

      4)  सहा महीने 

 

प्रश्न ४  : सती बंदीची चळवळ मध्ये ........... यांनी मुख्य भूमिका बजावली होती ? 

      1)  महात्मा गांधी 

      2)  बाबासाहेब आंबेडकर 

      3)  विनोबा भावे 

      4)  राजा राममोहन रॉय ✔️ 

 

प्रश्न ५ : महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणून कोणाला ओळखले जाते ? 

      1)  महात्मा फुले ✔️ 

      2)  कर्मवीर भाऊराव पाटील 

      3)  शाहू महाराज 

      4)  वि.रा. शिंदे 

 

प्रश्न ६ : भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास म्हटले जाते ? 

      1)  लॉर्ड लिटन 

      2)  लॉर्ड रिपन ✔️ 

      3)  लॉर्ड कर्झन 

      4)  लॉर्ड मेयो 

 

प्रश्न ७ : पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तिथे खालीलपैकी कोणते शिखर आहे ? 

      1)  अन्नामलाई 

      2)  कोरोमंडल 

      3)  निलगिरी ✔️ 

      4)  वरीलपैकी नाही 

   

प्रश्न ८  : राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे ? 

      1)  काटेरी वन 

      2)  इस्त्रायली लाकूड 

      3)  खैर 

      4)  जोंजोबा ✔️ 

 

प्रश्न ९  : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? 

      1)  नांदेड 

      2)  औरंगाबाद ✔️ 

      3)  उस्मानाबाद 

      4)  परभणी 

 

प्रश्न १०  : खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही ? 

      1)  कोकणी  

      2)  कोरकू 

      3)  कोरबा ✔️ 

      4)  मावची 

 

प्रश्न ११ : म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही ? 

      1)  अरुणाचलप्रदेश ✔️ 

      2)  नागालँड 

      3)  मणीपुर 

      4)  आसाम 

 

प्रश्न १२ : ‘लोकांची योजना’ चे जनक म्हणून कोणास ओळखले जाते  ? 

      1)  बाबासाहेब आंबेडकर 

      2)  श्रीमान नारायण 

      3)  पंडित नेहरू 

      4)  एम.एन रॉय ✔️ 

 

प्रश्न १३ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती ? 

      1)  पंजाब नॅशनल बँक v 

      2)  देना बँक 

      3)  कॅनरा बँक 

      4)  सिंडीकेट बँक 

 

प्रश्न १४ : जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करता येतो ? 

      1)  जागतिक बँक 

      2)  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 

      3)  स्टेट बँक ऑफ इंडिया ✔️ 

      4)  बँक ऑफ स्वित्झर्लंड 

 

प्रश्न १५ : ........... घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आले ? 

  1) 42 

  2) 44 ✔️ 

  3) 45 

  4) 46 

 

प्रश्न १६ : राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ? 

      1)  लोकसभा सदस्य 

      2)  राज्यसभा सदस्य 

      3)  विधानसभा सदस्य 

      4)  विधान परिषद सदस्य ✔️ 

 

प्रश्न १७ : ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती ? 

      1)  पाच 

      2)  नऊ 

      3)  सात ✔️ 

      4)  अकरा 

 

प्रश्न १८ : संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची आहे ? 

      1)  केंद्रशासन 

      2)  राज्यशासन 

      3)  राज्य निवडणूक आयोग ✔️ 

      4)  जिल्हाधिकारी 

 

प्रश्न १९ : देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथमच ............ या महिलेची निवड केली आहे . 

      1)  निशी वासुदेव 

      2)  उषा अनंत सुब्रमन्यम 

      3)  आशादेवी रावल 

      4)  अरुंधती भट्टाचार्य ✔️ 

 

प्रश्न २० : ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले ? 

      1)  मेंढा लेखा ✔️ 

      2)  कोसबाड 

      3)  किकवी 

      4)  हेमलकसा 

 

प्रश्न २१ : ‘स्टँड अप इंडिया योजना’ खालीलपैकी कोणत्या समाजघटकासाठी आहे ? 

      1)  अनुसूचीत जाती 

      2)  अनुसूचीत महिला 

      3)  महिला 

      4)  वरील सर्व ✔️ 

परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी


◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना


◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक


◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट  - भारतीय शस्र कायदा


◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक - प्रथम फॅक्टरी कायदा


◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

राज्यघटना प्रश्नसंच

१) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम 360 ✅✅✅

ड) कलम 365


२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता✅✅✅

ड) वरीलसर्व


३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने✅✅✅

ड) सहा महिने


४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली✅✅✅

ड) महाराष्ट्र


५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय✅✅✅

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 


६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६✅✅✅

ड) यापैकी नाही


७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग✅✅✅

ड) व्ही. के. सिंग


८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०✅✅✅

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४


९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२✅✅✅

क) कलम २६३

ड) कलम २६४


१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४✅✅✅

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७


११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती ✅✅✅

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 


१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे✅✅✅

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे


१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅✅✅


१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग✅✅✅


१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य✅✅✅

क) दोन्ही

ड) यापैकी नाही


1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.

वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 

या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅✅✅

२.31 ते 35

३.22 ते 24

४.31 ते 51


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

१.राष्ट्रपती✅✅✅

२.उपराष्ट्रपती

३.पंतप्रधान

४.राज्यपाल


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

१.राष्ट्रपती

२ राज्यपाल

३.पंतप्रधान

४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅✅✅



4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?


१.11 डिसेंबर 1946✅✅✅

२.29 ऑगस्ट 1947

३.10 जानेवारी 1947

४.9 डिसेंबर 1946



5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1

२.परिशिष्ट-2

३.परिशिष्ट-3✅✅✅

४.परिशिष्ट-4


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅✅✅

२.48

३.52

४.यापैकी नाही



7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?


१.डॉ. आंबेडकर

२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅✅✅

३.पंडित नेहरू

४.लॉर्ड माऊंटबॅटन



8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद

२.डॉ. आंबेडकर✅✅✅

३.महात्मा गांधी

४.पंडित नेहरू



9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा

२.विधानसभा

३.राज्यसभा✅✅✅

४.विधानपरिषद


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅✅✅

२.मंत्रीमंडळ

३. राज्यसभा सदस्य

४. राष्ट्रपती

भारतीय राष्ट्रध्वजाचा विकास.

●पहिला राष्ट्रध्वज : १९०४ रोजी ʼस्वामी विवेकानंदʼ आणि ʼभगिनी निवेदिताʼ यांनी भारताचा पहिला राष्ट्रध्वज तयार केला. 


●हा राष्ट्रध्वज स्वदेशी चळवळ अंतर्गत दिनांक ७ ऑगस्ट १९०६ रोजी कॉंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष दादाभाई नवरोजी द्वारा पारसी बाग चौक (ग्रीन पार्क) येथे फडकविला गेला.


● हिरवा, पिवळा, लाल रंगाच्या या राष्ट्रध्वजात वरच्या पट्ट्यात एकूण ८ कमळ व खालच्या पट्ट्यात ʼसूर्यʼ आणि ʼचंद्रʼ यांचे चित्र आहे. तर मधल्या पट्ट्यात 'वंदे मातरम' हे स्वदेशी चळवळीतील घोषवाक्य आहे.


●द्वितीय ध्वज : १९०७  रोजी जर्मनी येथील 'स्टटगार्ट' शहरात झालेल्या ७ व्या 'आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात' भारताचे क्रांतिकारी 'मॅडम भिकाजी कामा' यांनी सहभाग घेतला होता.


● या संमेलनात दिनांक २२ऑगस्ट १९०७ रोजी 'मॅडम भिकाजी कामा' द्वारा भारताचा राष्ट्र ध्वज फडकावण्यात आला.


● हा राष्ट्रध्वज भगवा,पिवळा आणि हिरवा रंगाचा असून वरच्या पट्ट्यात ८ चांदण्या असून खालच्या पट्ट्यात 'चंद्र' व 'सूर्य'चे चित्र आहे.


● यातील भगवा, पिवळा आणि हिरवा रंग म्हणजे अनुक्रमे बौद्ध, हिंदू, मुस्लिम यांचे प्रतीक आहे.


●वरच्या पट्ट्यातील ८ चांदण्या म्हणजे ब्रिटिशांचे भारतातील आठ विभाग होय.


● खालच्या पट्ट्यात सूर्य व चंद्र यांचे चित्र असून हे हिंदू व मुस्लिम यांचे सन्मानचिन्ह आहे.


●मधल्या पट्ट्यात क्रांतिकारी चळवळीचे घोषवाक्य 'वंदे मातरम' लिहिलेले आहे.


●तृतीय ध्वज : १९१६ रोजी झालेल्या 'लखनऊ करारा'न्वये काँग्रेस व मुस्लिम लीग यांचे ऐक्य झाले.


● या पार्श्वभूमीवर १९१७ रोजी कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. ऍनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'होमरूल लीग चळवळीत' भारताचा तिसरा राष्ट्रीय ध्वज तयार केला व फडकविला.


● या राष्ट्रध्वजात ५ लाल पट्ट्या व ४ हिरव्या रंगाच्या पट्ट्या आहेत. लाल व हिरवा रंग हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला गेला.


● झेंड्याच्या एका कोपऱ्यात युनियन जॅक तर दुसऱ्या कोपऱ्यात चंद्र व चांदणी आहे.


● या झेंड्यात एकूण ७ चांदण्या असून या चांदण्या म्हणजे सप्तऋषींचे प्रतीक आहे.


●चौथा ध्वज:  १९२१ रोजी काँग्रेसचे अधिवेशन 'विजयवाडा' येथे भरले असता आंध्र प्रदेशातील युवक 'पिंगली वेंकय्या' यांनी बनवलेला झेंडा महात्मा गांधीजींना दिला.


● या झेंड्यात सुरुवातीस हिरवा व लाल रंग होता. हा रंग म्हणजे  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले गेले. या झेंड्यामध्ये गांधीजींनी बदल करून त्यात पांढऱ्या रंगाचा पट्टा अन्य समुदायाचे प्रतीक म्हणून जोडला तसेच स्वदेशी चळवळीचे प्रतीक म्हणून चरख्याचा पहिल्यांदाच समावेश केला गेला.


● पाचवा ध्वज : १९३१ रोजी भारतीय राष्ट्रध्वज साठी काँग्रेसच्या अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष सरदार वल्लभाई पटेल होते.


● या ठरावानुसार पहिल्यांदाच तिरंगी झेंडा चा स्वीकार करून केशरी,पांढरा, हिरवा अशा रंगातील झेंड्याचा स्विकार करुन चरख्याचाही त्यात समावेश केला. 


●१९३१ रोजी ठराव झालेल्या ध्वजाचे एक वैशिष्ट्य म्हणजे "ध्वज हा कोणत्याही धर्माचा प्रतीक नाही तर संपूर्ण देशातील समुदायांचं प्रतिनिधित्व करणारा आहे." असा ठराव पहिल्यांदाच येथे मंजुर करण्यात आला.


● सहावा ध्वज : भारतीय संविधान सभेत 'राष्ट्रध्वज तदर्थ समिति' गठन करण्यात आली या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते.


● दिनांक २२ जुलै १९४७ रोजी भारताच्या संविधान सभेने वर्तमान राष्ट्र ध्वजाचा स्वीकार केला.


● राष्ट्रध्वजाची लांबी रुंदी ३:२ असुन यावर मधोमध पांढऱ्या पट्ट्यावर चरख्या ऐवजी सारनाथ स्थित अशोक चक्राचा समावेश करण्यात आला.


● अशोक चक्रा मध्ये एकूण चोवीस आर्‍या असून दिवसातील २४ तास प्रगतीच्या मार्गावर चालणे हा यामागे मुख्य उद्देश आहे.


● राष्ट्रध्वज हा खादी कापडापासून बनवावा तसेच सुती,रेशीम, वुल कापडाचा ध्वज बनवण्यास हरकत नाही.


● मात्र हा ध्वज चरख्यावर तयार करावा किंवा ध्वजाची शिलाई करताना खादीचा धागा वापरावा.


● राष्ट्रध्वज संहिता 2002 नुसार, भारताच्या नागरिकास वर्षभर (३६५ दिवस) राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार प्राप्त झाला.

मात्र सूर्यास्त झाल्यानंतर झेंडा उतरविणे अनिवार्य आहे.


● "झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा." हे गीत श्यामलाल गुप्ता यांनी लिहिले.


● हे गीत सर्वप्रथम १३एप्रिल १९२४ रोजी 'जालियनवाला बाग शोक दिवसा' निमित्त फुलबाग चौक कलकत्ता येथे गायले गेले.

या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते.


●१९३८ रोजी हरीपुरा अधिवेशनात सरोजिनी नायडू द्वारा हे गाणे पुन्हा गायले.


● १९४८ रोजी 'आजादी की राह पर' या चित्रपटात सरोजनी नायडू यांनी हे गीत गायले.