१७ ऑगस्ट २०१९

❇️ केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटवल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तान निषेध व्यक्त करत भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.


▪️ त्यानंतर भारताने देखील पाकिस्तानला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

▪️अशातच आता भारताने जोधपूरपासून मुनाबावमध्ये चालणारी साप्ताहिक थार लिंक एक्सप्रेस रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️ याआधी भारताने दिल्लीहून लाहोरला जाणारी 'सदा-ए-सरहद' बस सेवा देखील बंद केली होती.

भारत-पाकिस्तान या दोन देशात ही एक्स्प्रेस सुरू होती. 18 फेब्रुवारी 2006 पासून ही गाडी सरू होती. जोधपूरच्या भगतच्या कोठीहून कराची दरम्यान ही रेल्वे सुरू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947

- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीया...