रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
------------------------------------------------------
Saturday 28 March 2020
रेबिज
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प
𝟏) इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ 𝟐) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात 𝟑) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरा...
-
6th History+Polity :- Click Here 7th History+Polity :- Click Here 8th History+Polity :- Click Here 9th History+Polity :- Click Here 10th H...
-
📚अंकगणित प्रश्न क्र 1 25 पेन्सिल 25 रुपयाला विकल्यामुळे 25 % नफा होतो तर एकूण नफा किती? 1) 4 रुपये 2) 4.5 रुपये 3) ...
-
➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल ➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - जोरम ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (अॅनिमल) ➡️❇️...
Nice post
ReplyDelete