Friday 16 October 2020

महाराष्ट्र : जिल्हे निर्मिती



🚦 1 मे 1981 : रत्नागिरीपासून - सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

औरंगाबादपासून - जालना (28 वा जिल्हा)


🚦 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून - लातूर (29 वा जिल्हा),


🚦 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून गडचिरोली (30 वा जिल्हा)


🚦 1990 : मुंबईपासून - मुंबई उपनगर (31वा जिल्हा)


🚦  1 जुलै 1998 : धुळेपासून - नंदुरबार (32 वा जिल्हा)


🚦  1 मे 1999 : परभणीपासून - हिंगोली (34 वा जिल्हा)

भंडारा - गोंदिया (35 वा जिल्हा)


🚦  1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून - पालघर (36 वा जिल्हा)

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...