Wednesday 6 April 2022

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव


1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी

1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.




🔹ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :

👉1.संन्याशाचा उठाव
1765-1800
बंगाल
शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

👉2.चुआरांचा उठाव
1768
बंगाल-मिजापूर जिल्हा
जगन्नाथ घाला

👉3.हो जमातीचे बंड
1820
छोटा नागपूर व सिंग
भूम

👉4.जमिनदारांचा उठाव
1803
ओडिशा
जगबंधु

👉5.खोंडांचा उठाव
1836
पर्वतीय प्रदेश
दोरा बिसाई

👉6.संथाळांचा उठाव
1855
कान्हू व सिंधू

👉7.खासींचा उठाव
1824आसाम
निरत सिंग

👉8.कुंकिंचा उठाव
1826
मणिपूर

👉9.दक्षिण भारतातील उठाव

👉10.पाळेगारांचा उठाव
1790
मद्रास

👉11.म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव
1830
म्हैसूर

👉12.विजयनगरचा उठाव
1765
विजयनगर

👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव
1870
गोरखपूर

👉14.रोहिलखंडातील उठाव
1801
रोहिलखंड

👉15.रामोश्यांचा उठाव
1826
महाराष्ट्र
उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव
1824

👉17.केतूरच्या देसाईचा उठाव
1824
केतूर

👉18.फोंडा सावंतचा उठाव
1838

👉19.लखनऊ उठाव

👉21.भिल्लाचा उठाव
1825
खानदेश

👉21.दख्खनचे दंगे
1875
पुणे,सातारा,महाराष्ट्र
शेतकरी
---------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...