स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
20 January 2021
'पट्टचित्र' ही ओडिशाची सर्वात जुनी कला रघुराजपूरात जपली जात आहे
🔶ओडिशाची सर्वात जुन्या कलाप्रकारांपैकी एक असलेली 'पट्टचित्र' ही चित्रकला रघुराजपूरा या खेड्यात जपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. या प्रयत्नांमुळे, रघुराजपूरा भारतातले पहिले वारसा गाव ठरते.
🔴'पट्टचित्र' कलेविषयी
🔶‘पट्टचित्र’ ही चित्रकला शैली ओडिशाच्या सर्वात जुन्या आणि लोकप्रिय कला प्रकारांपैकी एक आहे.
🔶‘पट्ट’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘तैलचित्र तयार करण्यासाठी चित्रकार वापरतात ते कापड’ (कॅनव्हास) असा होतो.
🔶कापडावर चित्र तयार करण्यासाठी अनेक रंगांचा वापर केला जातो, ज्यात सामान्यत: पांढरा, लाल, पिवळा आणि काळा ही रंग असतात.
🔶चित्र काढण्यापूर्वी कापड एका प्रक्रियेमधून जाते, त्यासाठी पारंपारिक प्रक्रियेचा अवलंब केला जातो. प्रथम, चुन्याची बारीक भुकटी आणि चिंचेच्या बियापासून बनवलेला गोंद यांचा लेप कापडावर लावून चित्रासाठी पृष्ठभुमी तयार केली जाते. चित्राची सीमा प्रथम पूर्ण करण्याची परंपरा आहे. त्यानंतर कलाकार हलका लाल आणि पिवळा रंग वापरुन थेट ब्रशने एक खडबडीत रेखाकृती तयार करण्यास सुरवात करतो.
आदर्शगाव संकल्प व प्रकल्प
✍️“लोकसहभागातून ग्रामविकास व लोक कार्यक्रमांत शासनाचा सहभाग” या संकल्पनेवर आधारित असलेली आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना कार्यक्रम हा एक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत उपक्रम आहे.
ही योजना ऑगस्ट क्रांती दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सन 1992 पासून कृषि विभागामार्फत सुरु करण्यात आलेली आहे.
🌸योजनेचा उद्देश👇👇
✍️गाभा व बिगरगाभा क्षेत्राचा विकास आणि चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, निर्मलग्राम, (लोटाबंदी) बोअरवेल बंदी व श्रमदान या सप्तसुत्रीचे पालन गावाने व ग्रामसभेने निवडलेल्या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून करणे हा योजनेचा उददेश आहे.
🌸गाव निवडीचे निकष👇👇
✍️गावाच्या एकूण क्षेत्रापैकी सर्व प्रकारे मिळून 30 टक्कयांहून अधिक सिंचन क्षेत्र नसावे. गावाची लोकसंख्या 4,000 च्या आत असावी. गावाचे महसुली क्षेत्र 1,500 हेक्टरपर्यंत असावे. गट ग्रामपंचायतीअंतर्गत स्वतंत्र वाडी/ वस्तीस सहभागी होता येते. ग्रामविकास निधी उभारुन तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे. सप्तसुत्रीचे पालन करण्याची ग्रामस्थांची तयारी हवी. विविध ग्राम अभियानांत ( उदा.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, तंटामुक्ती आदी.) पुरस्कार प्राप्त गावे.
🌸सस्था निवडीचे निकष👇👇
✍️गावातील संस्थेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. गावात संस्था नसेल, तर त्या तालुक्यातील 25 किलोमीटरच्या आतील गावातील जवळच्या संस्थेला प्राधान्य देण्यात यावे. ही संस्था शक्यतो जिल्हयातील असावी. या संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे केलेली असावी. संस्थेची वार्षिक उलाढाल रु. 3 लाखांपेक्षा कमी असू नये. संस्थेचा तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक. संस्था फॅमिली ट्रस्ट नसावी. तसेच घटना सादर करणे आवश्यक.
🌸लाभार्थी निवड प्रक्रिया👇👇
✍️योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय तसेच जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष मा.मंत्री, जलसंधारण असून सदस्य सचिव संचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन ) हे आहेत. राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा कार्यध्यक्ष श्री. पोपटराव पवार असून, सदस्य सचिव संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे आहेत. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी असून, सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हे आहेत. तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी असून, सदस्य सचिव तालुका कृषि अधिकारी आहेत. ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष ग्रामसभेने निवडलेली व्यक्ती असते व त्याचे सदस्य सचिव कृषि सहायक आहेत.
✍️वर नमूद केलेल्या संस्थेच्या तपशिलासह ग्रामसभेने शिफारस केलेल्या गावांची निकषांनुसार छाननी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा समितीमार्फत करण्यात येईल. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. जिल्हा समिती छाननीनंतर सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावाचा वस्तुनिष्ठ अहवाल शिफारशीसह राज्यस्तरीय कार्यकारी समितीला सादर करेल.
✍️ही समिती संबंधीत गावांची प्रत्यक्ष तपासणी करुन गावे व प्रकल्प कार्यान्वयीन संस्थेची प्राथमिक निवड करेल. योजनेमध्ये गावाची प्राथमिक निवड झाल्यावर पहिले सहा महिने पूर्वतयारी कालावधी राहील. या कालावधीत गावाने काही कामे पूर्ण करायची आहेत.
मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे काम गाभा क्षेत्र विकासाचे काम म्हणून संबोधण्यात येते. यात मृद संधारण, सामाजिक वनीकरण,वन खाते, भूजल सर्वेक्षण व लघुपाटबंधारे या विभागांच्या कामांचा समावेश आहे.
🌸अर्थसाहाय्य व समाविष्ट जिल्हे👇👇
निवड होणाऱ्या गावांसाठी पाणलोट विकास कामे, सामूहिक संघटन, प्रशिक्षण, प्रशासकीय खर्च इ. अनुज्ञेय बाबींसाठी केंद्र शासनाच्या समाईक मार्गदर्शक सूचना 2008 नुसार हेक्टरी रु. 12 हजार प्रमाणे निधी मंजूर करण्यात येईल.
WTC : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल स्थानावर
🔶World Test Championship : ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा तीन गड्यांनी पराभव करत बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१ नं खिशात घातली आहे. या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. कसोटी मालिकाते पराभव स्विकारावा लागल्यानंतर गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची घसरण झाली आहे.
🔶बरिस्बेन कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
🔶 आतापर्यंत भारतीय संघानं पाच कसोटी मालिकेत ९ विजय आणि तीन पराभव स्वीकारलं आहेत. तर एक सामना अनिर्णित राखला आहे. त्यामळे भारतीय संघाच्या नावावर ४३० गुण असून विजयाची टक्केवारी ७१.७ इतकी आहे.
🔶दसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघानेही पाच कसोटी मालिका खेळल्या आहेत. न्यूझीलंडला सात सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागाल आहे.
🔶 नयूझीलंडच्या विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियानं ८ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९ इतकी आहे.
🔶जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या तीन संघामध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची टक्कर आहे.
भारतीय कुशल कामगारांना जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जपान सरकार सोबत करार
🔶भारतीय कुशल कामगारांना जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारचा जपान सरकार सोबत सहकार करार झाला आहे.
🔶कराराच्या अंतर्गत कामगारांच्या संबंधित यंत्रणेच्या योग्य संचालनासाठी भागीदारीकरिता एक मूलभूत कार्यचौकट तयार केली जात आहे.हा करार भारतामधून जपानमध्ये कुशल कामगारांच्या चळवळीला चालना देण्यास मदत करणार आहे.
🔶कराराच्या अंतर्गत आवश्यक कौशल्य व जपानी भाषेची पात्रता चाचणी यांची पूर्तता करणारे कुशल कामगार कंत्राटी आधारावर जपानमध्ये रोजगारासाठी पात्र ठरणार. जपान अश्या कामगारांना ‘विशिष्ट कुशल कामगार’ हा दर्जा प्रदान करणार.
🔶कराराच्या अंतर्गत एकूण 14 उद्योग क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात परिचर्या सेवा, इमारतीची साफसफाई, सामग्री प्रक्रिया, औद्योगिक यंत्रनिर्मिती, विद्युत व इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, जहाज बांधणी व जहाज-संबंधित उद्योग, वाहन देखरेख, विमानचालन, लॉजिंग, कृषी, मत्स्यपालन, अन्न व पेय पदार्थांची निर्मिती आणि अन्नपदार्थ सेवा उद्योग समाविष्ट आहेत.
🔶जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. टोकिओ हे देशाचे राजधानी शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.
🔶आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत.
🔶यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते.
19 January 2021
मोर्य ते यादव
मौर्य साम्राज्याचा काळ
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.
सातवाहन साम्राज्याचा काळ
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
वाकाटकांचा काळ
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.
कलाचुरींचा काळ
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.
वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ
वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.
यादवांचा काळ
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :
👉1.संन्याशाचा उठाव
1765-1800
बंगाल
शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक
👉2.चुआरांचा उठाव
1768
बंगाल-मिजापूर जिल्हा
जगन्नाथ घाला
👉3.हो जमातीचे बंड
1820
छोटा नागपूर व सिंग
भूम
👉4.जमिनदारांचा उठाव
1803
ओडिशा
जगबंधु
👉5.खोंडांचा उठाव
1836
पर्वतीय प्रदेश
दोरा बिसाई
👉6.संथाळांचा उठाव
1855
कान्हू व सिंधू
👉7.खासींचा उठाव
1824आसाम
निरत सिंग
👉8.कुंकिंचा उठाव
1826
मणिपूर
👉9.दक्षिण भारतातील उठाव
👉10.पाळेगारांचा उठाव
1790
मद्रास
👉11.म्हैसूरमधील शेतकर्यांचा उठाव
1830
म्हैसूर
👉12.विजयनगरचा उठाव
1765
विजयनगर
👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव
1870
गोरखपूर
👉14.रोहिलखंडातील उठाव
1801
रोहिलखंड
👉15.रामोश्यांचा उठाव
1826
महाराष्ट्र
उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत
👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव
1824
👉17.केतूरच्या देसाईचा उठाव
1824
केतूर
👉18.फोंडा सावंतचा उठाव
1838
👉19.लखनऊ उठाव
👉21.भिल्लाचा उठाव
1825
खानदेश
👉21.दख्खनचे दंगे
1875
पुणे,सातारा,महाराष्ट्र
शेतकरी
---------------------------------------
रशिया
🎯रशियाचा इतिहास🎯
🔵रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे.
🔴पर्वेकडील स्लेव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्ची सुरुवात केली .
🔵रशियाची राजधानी *मॉस्को* आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात .
🔴जन १२, १९९० तारिखला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ ला मिळाली .
*🎯रशियन साम्राज्य-🎯*
🔵रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील *झारशाही* नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला.
🔴रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएट संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले.
*🔵पीटरने*एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले.
🔴पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला.
🔵या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात.
🔴इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले.
🔵ह प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले.
🔴 बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने *सेंट पीटर्सबर्ग* ही राजधानी उभारली.
🔵 एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर *एलिझाबेथ* बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले.
🔵कथेरिन दुसरी किंवा *"महान कॅथेरिन"* हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.
🔴१९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' *सोविएट युनिअन 'चा इतिहास* असे म्हणत होते .
*🎯सोव्हियेत रशिया-🎯*
सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.
🔵सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता.
🔴सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती.
🔵जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी *ओब, येनिसी, लेना व अमूर* या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या.
*🔴आर्क्टिक* समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता.
🔵समारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला *कास्पियन* समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल.
🔴सबेरियातील *बैकाल सरोवर* जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती.
🔵१९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.
आजाद हिंद सेनेची स्थापना
👑 भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
👑 दसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला.
👑 फसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना.
👑 बरिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.
👑 जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.
👑 जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली
👑 नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
👑 नताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.
👑 आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.
👑 आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबन्यात आले.
____________________________________
महाराष्ट्राचा इतिहास
⭕️ मौर्य ते यादव ⭕️
(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)
👉 मौर्य साम्राज्याचा काळ
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.
👉 सातवाहन साम्राज्याचा काळ
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
👉 वाकाटकांचा काळ
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.
👉 कलाचुरींचा काळ
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ
टकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.
👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ
वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.
👉 यादवांचा काळ
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.
प्राचीन भारत इतिहास:
* वेद काल
०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.
०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.
०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.
०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.
०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.
०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.
* ऋग्वैदिक काळ
०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.
०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.
०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.
१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.
११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.
१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.
१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.
१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.
१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.
१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.
१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.
१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.
१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.
२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.
* उत्तर वैदिककाळ
२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.
२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.
२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.
२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.
२५. उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.
२६. उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.
२७. उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे. व्यापारासाठी निष्क, शतमान आणि कृष्णाल या मुद्रांचा वापर केला जात असे.
२८. उत्तर वैदिक काळात ऋग्वैदिक काळाच्या तुलनेत धर्म
भारतात आल्यानंतर गांधीजींनी सुरू केलेल्या चळवळी....
▪️ चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-
🔗 चपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..
▪️ साराबंधी चळवळ (सन 1918) :-
🔗 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल
करीत असत..
🔗 गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..
🔗 शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला..
🔗 हा गांधीजीचा दूसरा विजय होता..
▪️रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-
🔗 भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..
🔗 या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..
🔗 या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला..
🔗 हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..
🔗 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली..
🔗 या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
पंतप्रधान मोदी यांना जी ७ परिषदेसाठी निमंत्रण.
🔰या वर्षांच्या मध्यात ब्रिटनच्या किनारी भागातील कॉर्नवॉल येथे होणाऱ्या जी ७ राष्ट्रांच्या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचे भारतीय समपदस्थ नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. ही उच्चस्तरीय परिषद ११ ते १३ जून या कालावधीत ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
🔰या बहुपक्षीय परिषदेतील पाहुणे देश म्हणून गेल्या वर्षी दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच भारताची निवड करण्यात आली, त्या वेळी जॉन्सन यांनी मोदी यांना दूरध्वनीवरून परिषदेत सहभागाचे निमंत्रण दिले होते. त्याची औपचारिक घोषणा रविवारी करण्यात आली.
🔰या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात जॉन्सन हे प्रमुख पाहुणे होते, मात्र करोनाच्या संकटामुळे त्यांची ही भेट रद्द करण्यात आली. त्यानंतर जी ७ परिषदेपूर्वी भारताला भेट देण्याचा मनोदय जॉन्सन यांनी व्यक्त केला. ‘ग्रुप ऑफ सेव्हन’ किंवा जी ७ राष्ट्रांच्या गटात ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका यांचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक प्रभावशाली व खुल्या समाजांना घनिष्ट चर्चेसाठी एकत्र आणणारे खुले व्यासपीठ असे त्याचे वर्णन करण्यात येते. या वर्षीच्या चर्चेत करोनाच्या महासाथीचा विषय प्रामुख्याने असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन
1) 1885- मुंबई - व्योमेश्चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते.
2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष
3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष
4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल -पहिले ब्रिटीश अध्यक्ष
5)1889- मुंबई- सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष
7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू
11) 1895 -पुणे -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.
12) 1896 -कलकत्ता- महमद रहिमतुल्ला सयानी -वंदे मातरम टागोरांनी गायले.
16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष
22) 1906 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच चतुसुत्रीचा स्विकार केला.
23) 1907 -सुरत -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट
26) 1911 - कलकत्ता बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.
31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार ऐक्य -करार/लखनौ करार
32) 1917 - कलकत्ता -अॅनी बेझंट पहिल्या महिला अध्यक्ष
35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य- काँग्रेसच्या घटनेत बदल
39) 1924- बेळगाव -महात्मा गांधी एकदाच अध्यक्ष
40) 1925 -कानपूर -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा
43) 1926 - कलकत्ता -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक अधिवेशन
44) 1929 -लाहोर -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी
50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
51) 1938 -हरिपूरा -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव
52) 1939 -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट
53) 1940 - रामगड -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण अध्यक्ष
61) 1955 - आवडी -यू.एन.ढेबर समाजवादाचा ठराव मांडला
--------------------------------------------
भारत में बैंकों का स्थापना वर्ष
👉 बक आॅफ हिन्दुस्तान =1770 में
👉इलाहाबाद बैंक =1865 में
👉 अवध काॅमर्शिल बैंक = 1881 में
👉 पजाब नेशनल बैंक =1894 में
👉 कनरा बैंक =1906 में
👉 बक आॅफ इंडिया = 1906 में
👉 काॅरपोरेशन बैंक = 1906 में
👉 इडियन बैंक =1907 में
👉 पजाब एंड सिंधी बैंक = 1908 में
👉 बक आॅफ बड़ौदा= 1908 में
👉 सट्रल बैंक आॅफ इंडिया =1911 में
👉 यनियन बैंक आॅफ इंडिया =1919 में
👉 इम्पीरियल बैंक =1921में
👉 आध्रा बैंक = 1923 में👉 सिंडीकेट बैंक = 1925 में
👉 विजया बैंक =1931 में
👉 रिजर्व बैंक आॅफ इंडिया =1935में
👉 बक आॅफ महाराष्ट्र =1935में
👉 इडियन ओवरसीज बैंक =1937 में
👉 दना बैंक =1938 में
👉 ओरिएंटल बैंक आॅफ काॅमर्स =1943में
👉 यको बैंक =1943 में
👉 यनाइटेड बैंक आॅफ इंडिया = 1950 में
👉 सटेट बैंक आॅफ इंडिया =1955 में
👉 ICICI बैंक = 1994 में
👉 HDFC बैंक = 1994 में
👉 IDBI बैंक =1964 में
👉 एक्सिस बैंक = 2007 में
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
प्रश्न१०१) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- निकोलाई स्नेसारेव
प्रश्न१०२) कोणती व्यक्ती वर्तमानात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आहे?
उत्तर :- अजित डोवाल
प्रश्न१०३) कोणत्या देशात लेणीमध्ये चित्रित केलेले जगातले सर्वात प्राचीन ज्ञात भित्तिचित्र शोधले गेले?
उत्तर :- इंडोनेशिया
प्रश्न१०४) कोणत्या अंतराळ संस्थेने ‘पार्कर’ नामक सौरयान तयार केले आहे?
उत्तर :- नासा
प्रश्न१०५) कोणत्या मंत्रालयाला ‘स्कॉच चॅलेंजर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- आदिवासी विकास मंत्रालय
प्रश्न१०६) कोणत्या व्यक्तीने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला?
उत्तर :- दुष्यंत दवे
प्रश्न१०७) कोणत्या सॉफ्टवेअर कंपनीने आर्थिक समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत करार केला?
उत्तर :- फायनॅनष्यल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स
प्रश्न१०८) कोणत्या व्यक्तीची इंटेल कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली?
उत्तर :- पॅट जेलसिंगर
प्रश्न१०९) भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमान्वये ‘सुओ मोतू’च्या अधिकाराची तरतूद आहे?
उत्तर :- कलम 32 आणि कलम 226
प्रश्न११०) कोणत्या देशात ‘सुलावेसी बेट’ आहे?
उत्तर :- इंडोनेशिया
चालू घडामोडी
१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?
A) किर्गिजस्तान
B) रशिया
C) चीन
D) भारत
Correct Answer D
भारत
२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ?
A) ९ जून २०१६
B) ९ जून २०१९
C) ९ जून २०१७
D) ९ जून २०१८
Correct Answer C
९ जून २०१७
३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?
A) भारतीय प्रवासी दिन
B) राष्ट्रीय एकता दिन
C) राष्ट्रीय युवा दिन
D) राष्ट्रीय शांतता दिन
Correct Answer B
राष्ट्रीय एकता दिन
४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?
A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी
B) डूअर पोर्ट डिलीव्हरी
C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी
D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी
Correct Answer A
डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी
५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ?
A) १७२
B) १९८
C) १९०
D) १८२
Correct Answer D
१८२
६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले?
A) चुनी गोस्वामी
B) गोशतो पॉल
C) तालिमेरेन आओ
D) वरीलपैकी सर्व
Correct Answer A
चुनी गोस्वामी
७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?
A) इंग्लंड
B) द. आफ्रिका
C) ऑस्ट्रेलिया
D) वेस्ट इंडिज
Correct Answer B
द. आफ्रिका
८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
A) मध्य प्रदेश
B) दिल्ली
C) हरियाणा
D) मुंबई
Correct Answer B
दिल्ली
९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?
A) सुवर्ण मंदिर
B) नालंदा विद्यापीठ
C) ताज महाल
D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी
Correct Answer D
स्टैच्यू ऑफ़ यूनिटी
१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?
A) इस्लामाबाद (पाकिस्तान)
B) मास्कोव (रशिया)
C) बीजिंग (चीन)
D) दिल्ली (भारत)
Correct Answer C
बीजिंग (चीन)
कोणत्या देशाने चंद्रावरचे खड्यांचे नमुने गोळा करण्यासाठी पहिले यान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले?
(अ) जपान
(ब) भारत
(क) रशिया
(ड) चीन✔️✔️
पुढीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूला आयसीसी प्लेअर ऑफ द दशक पुरस्कारासाठी नामित केले गेले आहे?
(अ) विराट कोहली✔️✔️
(ब) रोहित शर्मा
(क) एम.एस धोनी
(ड) युवराज सिंग
नुकतेच निवारा चक्रीवादळाने - 25 नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्यात / केंद्र शासित प्रदेशात किनाऱ्यावर कहर निर्माण करू शकते?
(अ) केरळ, लक्षद्वीप
(ब) पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे
(क) तामिळनाडू, पुडुचेरी✔️✔️
(ड) पुडुचेरी, ओडिशा
कोणत्या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कार 2020 जिंकले आहे?
(अ) बिली बॅरेट✔️✔️
(ब) गिडो कॅप्रिनो
(क) अर्जुन माथुर
(ड) यापैकी नाही
महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
(अ) 18 नोव्हेंबर
(ब) 23 नोव्हेंबर
(क) 24 नोव्हेंबर
(ड) 25 नोव्हेंबर✔️✔️
28 फेब्रुवारी 1909 रोजी, ___________ येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला?
(अ) न्यूयॉर्क✔️✔️
(ब) बर्मिंगहॅम
(क) सिडनी
(ड) जिनिव्हा
____________हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले?
(अ) वर्ष 1970
(ब) वर्षे 1975✔️✔️
(क) वर्षे 1980
(ड) वर्षे 1985
8 मार्च हा जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव __ यांनी मांडला, तो पास झाला?
(अ) इंदिरा गांधी
(ब) फ़्लोरेन्स नाइटिंगेल
(क) क्लारा झेटकिन✔️✔️
(ड) क्लारा बार्टन
:ला-लीगा फुटबॉल-2020 स्पर्धेत कोणाला जेतेपद मिळले?
(अ) रेयाल माद्रिद
(ब) बार्सिलोना ✔️✔️
(क) रिअल बेटीस
(ड) सेल्टा व्हिगो
यंदाच्या हंगामात प्रभावी ठरू न शकलेल्या बार्सिलोनाने ला-लीगा फुटबॉल-2020 स्पर्धेत या विजयासह कितवे स्थान मिळवले आहे.
(अ) सातवे✔️✔️
(ब) आठवे
(क) नववे
(ड) दहावे
मानव शरीर से जुडें जरुरी तथ्य
Que : लाल रक्त कण [Red Blood Cells] का निर्माण होता है ??
Ans - अस्थिमज्जा में
Que : लाल रक्त कण का जीवन काल ?
Ans - 120 दिन
Que : श्वेत रक्त कण [White Blood Cell] का जीवन काल ?
Ans - 1 से 4 दिन
Que : श्वेत रक्त कण [White Blood Cell] को कहा जाता है ?
Ans - ल्यूकोसाइट Leukocytes
Que : लाल रक्त कण [Red Blood Cells] को कहा जाता है ?
एरिथ्रोसाइट Erythrocytes
Que : शरीर का ताप नियंत्रक होता है ?
Ans - हाइपोथैलमस ग्रंथि Hypothalamus Gland
Que : मनुष्य [Human] की सर्वदाता रक्त समूह (Universal Donor) ?
Ans - O
Que : मनुष्य की सर्वग्राही रक्त समूह (Universal Receptor) ?
Ans - AB
Que : रक्तचाप [Blood Pressure] मापने की यंत्र को कहा जाता है ?
Ans - स्फिग्मोमैनोमीटर Sphygmomanometer
Que : ‘ब्लड बैंक [Blood Bank] ‘ कहलाता है ?
Ans - प्लीहा (Spleen)
Que : भोजन का पाचन प्रारंभ होता है ?
Ans - मुख से
Que : पचे हुए भोजन का अवशोषण होता है ?
छोटी आँत Small Intestine में
Que : पित (Bile) स्त्रावित होता है ?
Ans - यकृत Liver द्वारा
Que : विटामिन ‘ए‘ [Vitamin 'A'] संचित होता है ?
Ans - यकृत में
Que : शरीर की सबसे बड़ी ग्रंथि [Largest Gland] ?
Ans - यकृत (लीवर)
Que : सबसे छोटी ग्रंथि [Small Gland] (मास्टर ग्रंथि) ?
Ans - पिट्यूटरी
Que : मनुष्य में पसलियाँ [Ribs] की संख्या होती है ?
Ans - 12 जोड़ी
Que : शरीर में हड्डियों [Bones] की कुल संख्या है ?
Ans - 206
Que : शरीर में मांसपेशियों [Muscles] की कुल संख्या ?
Ans - 639
Que : लार [Saliva] में पाया जाने वाला एन्जाइम [Enzyme] होता है ?
Ans - टायलिन Taylin
Que : लिंग निर्धारण कहां से होता है ?
Ans - पुरूष क्रोमोसोम Men Chromosomes पर
Que : मनुष्य का हृदय [Human Heart] होता है ?
Ans - चार कोष्ठीय
Que : शरीर में गुणसूत्रों (Chromosomes) की संख्या पाई जाती है ?
Ans - 46
Que : शरीर का सबसे बड़ा अंग [Largest Organ] ?
Ans - त्वचा
Que : शरीर की सबसे बड़ी कोशिका ?
Ans - तंत्रिका तंत्र
Que : शरीर में अमीनों अम्ल [Amino Acids] की संख्या ?
Ans - 22
Que : शरीर में प्रतिदिन मूत्र [Urine] बनता है ?
Ans - 1.5 लीटर
Que : मूत्र दुर्गंध देता है, क्योंकि ?
Ans - यूरिया Urea के कारण
Que : मानव मूत्र (अम्लीय) का PH मान है ?
Ans - 6
Que : शरीर का सामान्य तापमान होता है ?
Ans - 98.6 डिग्री फेरेनहाइट 'या' 37 डिग्री सेल्सियस 'या' 310 केल्विन
Que : मानव शरीर में टीबिया [Tibia] नामक हड्डी पायी जाती है ?
Ans - पैरों में
Que : दाँतों और हड्डियों की संरचना के लिये आवश्यक तत्व है ?
Ans - कैल्सियम एवं फाॅस्फोरस
Que : रूधिर को थक्का जमने [Blood Clot] में सहायक होता है ?
Ans - प्लेटलेट्स Platelets
Que : मस्तिष्क तथा सिर के अध्ययन से संबंधित है ?
Ans - फ्रेनोलाॅजी Phrenology
Que : श्वसन के दौरान सर्वाधिक मात्रा में ली गई गैस होती है ?
Ans - नाइट्रोजन
Que : जीवित जीवाश्म [Abundant Gas] कौन होता है ?
Ans - साइकस
Que : मीनीमाता रोग किसके कारण होता है ?
Ans - जल में मरकरी के प्रदूषण से
Que : मानव त्वचा [Human Skin] का अध्ययन करने वाली विज्ञान क्या कहलाती है ?
Ans - डर्मेटोलाॅजी Dermatologist
Que : कीड़ों के अध्ययन करने वाली विज्ञान को कहा जाता है ?
Ans - एण्टोमोलाॅजी Entomology
Que : पित्त [Bile] किस अंग के द्वारा पैदा किया जाता है ?
Ans - यकृत Liver
Que : मानव शरीर में रूधिर बैंक [Blood Bank] का कार्य कौन करता है ?
Ans - तिल्ली Spleen
Que : शरीर में हीमोग्लोबिन [Hemoglobin] का कार्य होता है ?
Ans - आॅक्सीजन का परिवहन
Que : हीमोग्लोबिन [Hemoglobin] में क्या होता है ?
Ans - लोहा
Que : मानव शरीर में खून किसके उपस्थित के कारण नहीं जमता है ?
Ans - हिपेरिन Hiperin
Que : रूधिर के प्लाज्मा में किसके द्वारा एण्टीबाॅडी निर्मित होती है ?
Ans - लिम्फोसाइट Lymphocytes
Que : लाल रक्त कणिकाओं [RBC] का श्मसान कहा जाता है ?
Ans - प्लीहा को
Que : क्रेब्स चक्र [Krebs Cycle] में किसका संश्लेषण होता है ?
Ans - पाइरूविक अम्ल Pyruvic Acid
Que : मानव शरीर में यूरिया का निर्माण कहाँ होता है ?
Ans - यकृत
Que : रक्त की अशुद्धियाँ किस अंग में जाकर छनती है ?
Ans - वृक्कों में
Que : श्वसन की क्रिया कहाँ सम्पन्न होती है ?
Ans - माइट्रोकाॅण्ड्रिया Mitochondria
राष्ट्रीय पहचान के प्रतीक प्रतीक व चिन्ह का नाम
❇️ भारत का राष्ट्रीय ध्वज :- तिरंगा
❇️ भारत का राष्ट्रीय गान :- जन-गन-मन
❇️ भारत का राष्ट्रीय गीत :- वन्दे मातरम्
❇️ भारत का राष्ट्रीय चिन्ह :- अशोक स्तम्भ
❇️ भारत का राष्ट्रीय पंचांग :- शक संवत
❇️ भारत का राष्ट्रीय वाक्य :- सत्यमेव जयते
❇️ भारत की राष्ट्रीयता :- भारतीयता
❇️ भारत की राष्ट्र भाषा :- हिंदी
❇️ भारत की राष्ट्रीय लिपि :- देव नागरी
❇️ भारत का राष्ट्रीय ध्वज गीत :- हिंद देश का प्यारा झंडा
❇️ भारत का राष्ट्रीय नारा :- श्रमेव जयते
❇️ भारत के राष्ट्र पिता :- महात्मा गाँधी
❇️ भारत की राष्ट्रीय विदेश नीति :- गुट निरपेक्ष
❇️ भारत का राष्ट्रीय पुरस्कार :- भारत रत्न
❇️ भारत का राष्ट्रीय सूचना पत्र :- श्वेत पत्र
❇️ भारत का राष्ट्रीय वृक्ष :- बरगद
❇️ भारत की राष्ट्रीय मुद्रा :- रूपया
❇️ भारत की राष्ट्रीय नदी :- गंगा
❇️ भारत का राष्ट्रीय पक्षी :- मोर
❇️ भारत का राष्ट्रीय पशु :- बाघ
❇️ भारत का राष्ट्रीय फूल :- कमल
❇️ भारत का राष्ट्रीय फल :- आम
❇️ भारत की राष्ट्रीय योजना :- पञ्च वर्षीय योजना
❇️ भारत का राष्ट्रीय खेल :- हॉकी
❇️ भारत की राष्ट्रीय मिठाई :- जलेबी
❇️ भारत के राष्ट्रीय पर्व :- 26 जनवरी (गणतंत्र दिवस), 15 अगस्त (स्वतंत्रता दिवस), 2 अक्तूबर (गाँधी जयंती)
❇️ भारत का राष्ट्रीय पकवान :- खिचड़ी
बायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती.
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी २० जानेवारीला होत असून त्यांच्या प्रशासनात किमान २० भारतीय अमेरिकी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात १३ महिला आहेत. एकूण १७ जण महत्त्वाच्या पदांवर नेमले गेले आहेत.
कमला हॅरिस या प्रथमच देशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हॅरीस (वय ५६) या पहिल्या भारतीय वंशाच्या तसेच आफ्रिकन अमेरिकन उपाध्यक्ष आहेत. इतर प्रमुख व्यक्तींमध्ये व्हाइट हाऊस कार्यालयातील अर्थसंकल्प संचालक नीरा टंडन, अमेरिकेचे महाशल्यचिकित्सक डॉ. विवेक मूर्ती, न्याय खात्यातील सहायक महाधिवक्ता वनीता गुप्ता, नागरी सुरक्षा व मानवी हक्क खात्यातील उझरा झेया यांचा समावेश आहे.
माला अडिगा यांची प्रथम महिला डॉ. जिल बायडेन यांच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. गरिमा वर्मा यांची जिल यांच्या डिजिटल संचालक म्हणून नेमणूक केली आहे, तर सब्रिना सिंह यांना उप प्रसिद्धी सचिव नेमण्यात आले आहे. पहिल्यांदाच भारतीय अमेरिकी व्यक्तींपैकी काश्मिरी आयशा शहा यांची व्हाइट हाऊसमध्ये नेमणूक झाली आहे, तर समीरा फाझिली यांना राष्ट्रीय अर्थ मंडळात उपसंचालक पद मिळाले आहे.
भारत राममूर्ती यांनाही उपसंचालकपद मिळाले आहे. गौतम राघवन यांची अध्यक्षीय कोर्यालयात उपसंचालकपदी नियुक्ती झाली आहे. विनय रेड्डी, वेदांत पटेल, तरुण छाब्रिया, सुमोना गुहा, शांथी कलाथिल, सोनिया अग्रवाल विदुर शर्मा,नेहा गुप्ता, रीमा शहा यांच्याही नेमणुका झाल्या आहेत.
‘ओपन स्कायज' करारामधून बाहेर पडण्याची रशियाची घोषणा.....
अमेरिकेच्या पाठोपाठ आता ‘ओपन स्कायज' संधी (मुक्त आकाश करार) या आंतरराष्ट्रीय करारामधून माघार घेणार असल्याची घोषणा रशियाने केली. 2002 साली अंमलात आलेल्या या कराराचे विघटन करण्यास रशियाने नकार दिला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबर 2020 या महिन्यात या करारातून माघार घेतली
‘ओपन स्कायज' संधी विषयी 👇
रशिया आणि पश्चिम यांच्यात विश्वास वाढवणे हा या करारामागचा उद्देश होता.
करारानुसार, सदस्यांना एकमेकांच्या प्रदेशात विमानांद्वारे नि:शस्त्र पाळत ठेवली जाते आणि शस्त्रास्त्रांच्या विकासावर लक्ष ठेवण्यास परवानगी मिळते. सदस्य राष्ट्र संमतीने दुसऱ्याच्या कोणत्याही भागावर पाळत ठेवू शकते
सैनिकी सुविधांवर निरिक्षण ठेवणे तसेच लष्कराच्या सैन्याने सैन्य दलाची कामे व त्याविषयीची माहिती गोळा करण्यासाठी या कराराच्या सदस्य राष्ट्रांना परस्परांच्या जागेवरून उड्डाणे करण्यास परवानगी दिली गेली आहे.
सोव्हिएत संघाच्या विभाजनानंतर NATO समूहाचे सदस्य आणि माजी वारसाव करारातले देश यांच्यात हा करार झाला आहे. यात 34 सदस्य देश समाविष्ट आहेत
भारत या कराराचा सदस्य नाही.
18 January 2021
ग्रेटा थनबर्ग पोस्टाच्या स्टॅम्पवर
📌शाळकरी वयातच हवामान बदलाच्या प्रश्नासाठी सर्वस्व पणाला लावणारी ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण- तरुणींची आदर्श आहे. २०१८ मध्ये स्वीडनच्या संसदेच्या बाहेर हवामान बदलाच्या प्रश्नासाठी 'स्कूल स्ट्राइक' करत असल्याचा फलक घेऊन बसणारी, या प्रश्नावर काहीही करत नसल्याबद्दल जागतिक पातळीवरच्या नेत्यांना धारदार प्रश्न विचारत जगाचं लक्ष वेधून घेणारी ग्रेटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती स्वीडिश सरकारने तिच्या सन्मानार्थ पोस्टाचा स्पॅम्प प्रसिद्ध केल्यामुळे. स्वीडन सरकारने 'व्हॅल्यूएबल नेचर' अर्थात 'मौल्यवान निसर्ग' या विषयावर पाच स्पॅम्पची एक मालिका केली असून त्यात ग्रेटालाही स्थान देण्यात आलं आहे.
📌 सवीडनमधल्या निसर्गाच्या जतनीकरणात असलेल्या ग्रेटाच्या योगदानाचा स्वीडन सरकारने अशा पद्धतीने सन्मान केला आहे.
📌या स्पॅम्पच्या एका चित्रात १८ वर्षाची ग्रेटा एका उंच कड्यावर उभी आहे असं दाखवलं आहे. तिच्या अंगात ग्रेटाचा ट्रेडमार्क ठरलेला पिवळा रेनकोट आहे. तिची वेणी वाऱ्यामुळे उजव्या बाजूला उडते आहे. स्वीडनमधले चित्रकार हेन्निंग ट्रोलबॅक यांनी ही पाचही चित्रं काढली आहेत. या स्टॅम्पची किंमत १२ क्रोनॉर (स्वीडिश चलन) म्हणजेच १.४ डॉलर आहे. १४ जानेवारीपासून हे स्टॅम्प विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
📌सवीडिश सरकारने अलीकडेच पर्यावरणविषयक १६ ध्येयं निश्चित केली आहेत. त्यांचा या स्टॅम्पच्या मालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यात काही महत्त्वाच्या गणल्या गेलेल्या अधिवासांचे जतनीकरण आहे. उंच पर्वतराजी, तिथली वृक्षसंपदा, जंगलं, शेतजमिनी, खारपड जमिनी यापैकी काहींचा समावेश स्टॅम्पवर करण्यात आला आहे.
📌या निसर्गसंपत्तीइतकीच ग्रेटासारखी पर्यावरण रक्षणाचा आग्रह धरणारी तरूण मुलगी आपल्यासाठी महत्त्वाची आहे हेच जणू स्वीडन सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.
📌जमतेम १८ वर्षाच्या ग्रेटाला तिच्या छोट्याशा पण लक्षणीय आंदोलनामुळे जगभर प्रसिद्धी मिळाली. तिला संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक परिषदेत भाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पर्यावरणविषयक नोबेल पारितोषिकासाठी तिचं नामांकन झालं होतं. २०१९ मध्ये टाइम साप्ताहिकाने तिला पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं होतं.
📌आता तिच्या सन्मानार्थ स्टॅम्प वितरित करण्यात आल्यामुळे इतक्या लहान वयात तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अर्थात या सगळ्यापेक्षा ग्रेटा करते ते काम अधिक महत्त्वाचं आहे. 'स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट' या तिच्या आंदोलनाने आधी स्वीडनमधल्या आणि नंतर जगभरातल्या तिच्या वयाच्या मुलांना प्रेरणा मिळाली आहे.
अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून होणार असून वित्त वर्ष २०२१-२२चा केंद्रीय अर्थसंकल्प सोमवार, १ फेब्रुवारी २०२१ला सादर केला जाणार आहे. करोना प्रतिबंधित उपाययोजनांचा भाग म्हणून यंदा अर्थसंकल्पाच्या छापील प्रती संसद सदस्यांना वितरित करण्यात येणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ होणार असून पहिल्या टप्प्यात सत्र १५ फेब्रुवारीपर्यंत चालेल. तर पुन्हा ८ मार्चपासून संसदेचे सत्र सुरू होईल. ८ एप्रिलला अधिवेशन संस्थगित होईल, अशी माहिती लोकसभेच्या सचिवांनी गुरुवारी दिली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २०२०-२१चे आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडले जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन पुढील आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतील.
चालू आर्थिक वर्षांच्या सलग दोन तिमाहीतील शून्याखाली आक्रसणारा विकास दर, रोडावणारा महसूल व विस्तारणारी वित्तीय तूट आदींच्या आव्हानांचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात उमटण्याची शक्यता आहे.
वित्त वर्षांच्या प्रारंभालाच करोना-टाळेबंदीच्या संकटा दरम्यान आर्थिक साहाय्याच्या क्रमवार व क्षेत्रनिहाय उपाययोजना राबविल्यानंतर नव्या अर्थसंकल्पात पुन्हा अर्थव्यवस्थेला थेट हातभार लागेल अशा निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांचे उद्घाटन
17 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांमधून गुजरातच्या केवडियाकडे जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सेवा उपलब्ध करून देत आहेत.
याप्रसंगी, दाभोई-चांदोड गेज रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड-केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरण केलेला प्रतापनगर-केवडिया मार्ग आणि दाभोई, चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही उद्घाटन झाले.
ठळक बाबी
रेल्वेच्या इतिहासात प्रथमच देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकाच ठिकाणी जाणाऱ्या गाडयांना एकाच वेळी रवाना करण्यात आले आहे.
या गाड्या चेन्नई, वाराणसी, रेवा, दादर आणि दिल्ली तसेच प्रतापनगर, चांदोड येथून सोडण्यात आल्या.
याचा फायदा पर्यटक आणि स्थानिक आदिवासी दोघांनाही होणार आहे. कारण त्यामुळे स्वयंरोजगार व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार.
केवडिया स्थानक हे हरित इमारत प्रमाणीकरणासह कार्यरत होणारे भारतातले पहिले रेल्वे स्थानक आहे.
केवडिया सर्व सुविधांसह संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ बनले आहे. तेथील आकर्षणांमध्ये, भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार सरोवर, विशाल सरदार पटेल प्राणीविज्ञान पार्क, आरोग्य वन आणि जंगल सफारी आणि पोषण पार्क यांचा समावेश आहे. त्यात ग्लो गार्डन, एकता क्रूझ आणि वॉटर स्पोर्ट्स देखील आहेत. तेथील एकता मॉलमध्ये स्थानिक हस्तकलेच्या वस्तूंसाठी नवीन संधी आहेत. आदिवासी गावांमध्ये होम स्टेसाठी सुमारे 200 खोल्या विकसित केल्या जात आहेत.
गुजरात राज्यात केवडिया येथे “स्टॅच्यू ऑफ युनिटी” या नावाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा 182 मीटर (597 फूट) उंचीचा आहे. हा नर्मदा नदीच्या किनारी उभारण्यात आलेला जगातला सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे.
हा पुतळा राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर उभारलेला आहे. ही शिल्पाकृती जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी साकारली. विक्रमी 33 महिन्यांमध्ये पुतळ्याचे बांधकाम केले गेले.
आणीबाणी (भारत)
आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.
राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.
मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले कॉंग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.
आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते.
17 January 2021
अंटार्क्टिका / Antarctica ◾️
🔹 अटार्क्टिका हा पृथ्वीचा सर्वात दक्षिणेकडील खंड आहे.
🔹 तयात भौगोलिक दक्षिण ध्रुव आहे आणि अंटार्क्टिकच्या दक्षिणी गोलार्धाच्या अंटार्क्टिक प्रदेशात, अंटार्क्टिक मंडळाच्या जवळजवळ संपूर्ण दक्षिणेस आहे.
🔹 ह दक्षिण महासागराने वेढलेले आहे. 14,000,000 चौरस किलोमीटर (5,400,000 चौरस मैल) येथे, हा पाचवा सर्वात मोठा खंड आहे. तुलना करता, अंटार्क्टिका ऑस्ट्रेलियाच्या आकारापेक्षा जवळपास दुप्पट आहे.
🔹।अंटार्क्टिकाचा सुमारे 98% भाग बर्फाने व्यापलेला आहे. तथापि, तेथे एक मोठा भाग आहे जेथे बर्फ जमीन व्यापत नाही:
🔹 बर्फाचे शेल्फ. बर्फाने व्यापलेली महत्त्वपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत. कमीतकमी 15 दशलक्ष वर्षांपासून व्हॉस्टोक तलाव मोठ्या प्रमाणात बर्फाच्छादित आहे.
🔹 यथे एक प्रचंड दरी आहे आणि एक प्रचंड डोंगर रांगा आहे, जे या दोन्ही ठिकाणी सध्या व्यापलेल्या आहेत.
ग्रेटा थनबर्ग पोस्टाच्या स्टॅम्पवर
शाळकरी वयातच हवामान बदलाच्या प्रश्नासाठी सर्वस्व पणाला लावणारी ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण- तरुणींची आदर्श आहे. २०१८ मध्ये स्वीडनच्या संसदेच्या बाहेर हवामान बदलाच्या प्रश्नासाठी 'स्कूल स्ट्राइक' करत असल्याचा फलक घेऊन बसणारी, या प्रश्नावर काहीही करत नसल्याबद्दल जागतिक पातळीवरच्या नेत्यांना धारदार प्रश्न विचारत जगाचं लक्ष वेधून घेणारी ग्रेटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती स्वीडिश सरकारने तिच्या सन्मानार्थ पोस्टाचा स्पॅम्प प्रसिद्ध केल्यामुळे. स्वीडन सरकारने 'व्हॅल्यूएबल नेचर' अर्थात 'मौल्यवान निसर्ग' या विषयावर पाच स्पॅम्पची एक मालिका केली असून त्यात ग्रेटालाही स्थान देण्यात आलं आहे.
स्वीडनमधल्या निसर्गाच्या जतनीकरणात असलेल्या ग्रेटाच्या योगदानाचा स्वीडन सरकारने अशा पद्धतीने सन्मान केला आहे.
या स्पॅम्पच्या एका चित्रात १८ वर्षाची ग्रेटा एका उंच कड्यावर उभी आहे असं दाखवलं आहे. तिच्या अंगात ग्रेटाचा ट्रेडमार्क ठरलेला पिवळा रेनकोट आहे. तिची वेणी वाऱ्यामुळे उजव्या बाजूला उडते आहे. स्वीडनमधले चित्रकार हेन्निंग ट्रोलबॅक यांनी ही पाचही चित्रं काढली आहेत. या स्टॅम्पची किंमत १२ क्रोनॉर (स्वीडिश चलन) म्हणजेच १.४ डॉलर आहे. १४ जानेवारीपासून हे स्टॅम्प विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
स्वीडिश सरकारने अलीकडेच पर्यावरणविषयक १६ ध्येयं निश्चित केली आहेत. त्यांचा या स्टॅम्पच्या मालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यात काही महत्त्वाच्या गणल्या गेलेल्या अधिवासांचे जतनीकरण आहे. उंच पर्वतराजी, तिथली वृक्षसंपदा, जंगलं, शेतजमिनी, खारपड जमिनी यापैकी काहींचा समावेश स्टॅम्पवर करण्यात आला आहे.
या निसर्गसंपत्तीइतकीच ग्रेटासारखी पर्यावरण रक्षणाचा आग्रह धरणारी तरूण मुलगी आपल्यासाठी महत्त्वाची आहे हेच जणू स्वीडन सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.
जेमतेम १८ वर्षाच्या ग्रेटाला तिच्या छोट्याशा पण लक्षणीय आंदोलनामुळे जगभर प्रसिद्धी मिळाली. तिला संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक परिषदेत भाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पर्यावरणविषयक नोबेल पारितोषिकासाठी तिचं नामांकन झालं होतं. २०१९ मध्ये टाइम साप्ताहिकाने तिला पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं होतं.
आता तिच्या सन्मानार्थ स्टॅम्प वितरित करण्यात आल्यामुळे इतक्या लहान वयात तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अर्थात या सगळ्यापेक्षा ग्रेटा करते ते काम अधिक महत्त्वाचं आहे. 'स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट' या तिच्या आंदोलनाने आधी स्वीडनमधल्या आणि नंतर जगभरातल्या तिच्या वयाच्या मुलांना प्रेरणा मिळाली आहे.
विश्व में सबसे बड़ा, छोटा, लम्बा एवं ऊँचा:-
1. विश्व का सबसे छोटा महासागर का क्या नाम है?
उत्तर:- आर्कटिक महासागर
2. विश्व का सबसे छोटा देश का क्या नाम है?
उत्तर:- वेटिकन सिटी
3. विश्व का सबसे छोटा पक्षी का क्या नाम है?
उत्तर:- हमिंग बर्ड
4. विश्व का सबसे छोटा महादेश का क्या नाम है?
उत्तर:- आस्ट्रेलिया
5. विश्व का सबसे बड़ा महादेश का क्या नाम है?
उत्तर:- एशिया महादेश
6. विश्व का सबसे गहरा महासागर का क्या नाम है?
उत्तर:- प्रशांत महासागर
7. विश्व का सबसे बड़ा सागर का क्या नाम है?
उत्तर:- दक्षिणी चीन सागर
8. विश्व का सबसे बड़ा द्वीप का क्या नाम है?
उत्तर:- ग्रीनलैण्ड
9. विश्व की सबसे बड़ी खाड़ी कहाँ की है?
उत्तर:- मेक्सिको की खाड़ी
10. विश्व का सबसे बड़ा द्वीप समूह कहाँ स्थित है?
उत्तर:- इंडोनेशिया
11. विश्व की सबसे लम्बी नदी का क्या नाम है?
उत्तर:- नील नदी
12. विश्व की सबसे व्यस्त व्यापारिक नदी का क्या नाम है?
उत्तर:- राइन नदी
13. विश्व की सबसे बड़ी सहायक नदी का क्या नाम है?
उत्तर:- मेडिरा
14. विश्व की सबसे बड़ी नहर का क्या नाम है?
उत्तर:- स्वेज नहर
15. विश्व का सबसे बड़ा नदी द्वीप का क्या नाम है?
उत्तर:- माजुली
16. विश्व का सबसे विशाल उपसागर का क्या नाम है?
उत्तर:- हडसन उपसागर
17. विश्व की सबसे बड़ी झील का क्या नाम है?
उत्तर:- कैस्पियन सागर ( रूस )
18. विश्व की सबसे बड़ी ताजे पानी की झील का क्या नाम है?
उत्तर:- सुपीरियर झील ( अमरीका )
19. विश्व का सबसे गहरी झील का क्या नाम है?
उत्तर:- बैकाल झील ( रूस )
20. विश्व का सबसे ऊँचाई पर स्थित झील का क्या नाम है?
उत्तर:- टिटिकाका ( द० अमरीका )
21. विश्व का सबसे बड़ा लैगून का क्या नाम है?
उत्तर:- लैगोआ डॉस पैटोस ( ब्राजील )
22. विश्व की सबसे ऊंची पर्वत चोटी का क्या नाम है?
उत्तर:- माउंट एवरेस्ट (नेपाल)
23. विश्व की सबसे बड़ी मस्जिद का क्या नाम है?
उत्तर:- जामा मस्जिद (भारत)
24. विश्व का सबसे बड़ा रेगिस्तान का क्या नाम है?
उत्तर:- सहारा (अफ्रीका)
25. विश्व का सबसे ऊंची फाउंटेन का क्या नाम है?
उत्तर:- फाउंटेन हिल्स (एरिजोना)
26. विश्व का सबसे ऊँचा शहर का क्या नाम है?
उत्तर:- वेन चुआन (चीन)
27. विश्व का सबसे बड़ा चर्च का क्या नाम है?
उत्तर:- सेंट पीटर की बासीलीक (वेटिकन सिटी)
29. विश्व का सबसे बड़ा गिरजाघर का क्या नाम है?
उत्तर:- कैथेड्रल चर्च (न्यूयॉर्क)
30. विश्व का सबसे बड़ा कब्रिस्तान का क्या नाम है?
उत्तर:- लेनिनग्राद (रूस)
31. विश्व की सबसे बड़ी कृत्रिम झील का क्या नाम है?
उत्तर:- वोल्गा झील
32. विश्व का सबसे गर्म प्रदेश का क्या नाम है?
उत्तर:- अल्जीरिया ( लीबिया )
33. विश्व का सबसे ठंडा स्थान का क्या नाम है?
उत्तर:- वोस्तोक अंटार्कटिका
34. विश्व का सबसे शुष्क स्थान का क्या नाम है?
उत्तर:- अटाकामा मरुस्थल चिली
35. विश्व का सबसे बड़ा पुस्तकालय का क्या नाम है?
उत्तर:- कांग्रेस पुस्तकालय (लंदन)
36. विश्व का सबसे ऊंचा ज्वालामुखी का क्या नाम है?
उत्तर:- माउंट कॅाटोपैक्सी
37. विश्व का सबसे बड़ा सड़क पुल का क्या नाम है?
उत्तर:- महात्मा गांधी सेतु (बिहार)
38. विश्व का सबसे चौड़ा जलप्रपात का क्या नाम है?
उत्तर:- खोन जलप्रपात
39. विश्व में सबसे ऊंचा क्रिकेट मैदान का क्या नाम है?
उत्तर:- चैल (हिमाचल प्रदेश)
40. विश्व का सबसे बड़ा हवाई अड्डा का क्या नाम है?
उत्तर:- किंग खालिद हवाई अड्डा रियाद (सऊदी अरब)
41. विश्व में सबसे व्यस्त हवाई अड्डा का क्या नाम है?
उत्तर:- शिकागो इंटरनेशनल एयरपोर्ट
42. विश्व का सबसे बड़ा बंदरगाह कहाँ स्थित है?
उत्तर:- न्यूयॉर्क (सं ० रा ० अमेरिका )
43. विश्व में सबसे ज्यादा सीमा रेखा वाला देश का क्या नाम है?
उत्तर:- चीन
44. एशिया का सबसे बड़ा रेगिस्तान का क्या नाम है?
उत्तर:- गोबी
45. विश्व का सबसे बड़ा अजायबघर का क्या नाम है?
उत्तर:- अमेरिकन म्यूजियम आँफ नेचुरल हिस्ट्री
46. विश्व का सबसे विशाल मंदिर का क्या नाम है?
उत्तर:- अंकोरवाट मंदिर (कंबोडिया, 162.6 हेक्टेयर में)
47. विश्व का सबसे बड़ा घंटाघर का क्या नाम है?
उत्तर:- द ग्रेट बेल ऑफ मास्को
48. विश्व की सबसे बड़ी मूर्ति का क्या नाम है?
उत्तर:- स्टैच्यू आँफ यूनिटी (भारत)
49. विश्व का सबसे बड़ा हिन्दू मंदिर परिसर कहाँ स्थित है?
उत्तर:- अक्षरधाम मंदिर (भारत)
50. विश्व की सबसे लंबी रेलवे लाइन का क्या नाम है?
उत्तर:- ट्रांस साईबेरियम
Imporatant questions
1. भारत में सबसे बड़ा इंडोर स्टेडियम कौनसा हैं?
→इंदिरा गाँधी इंडोर स्टेडियम दिल्ली
2. विजेन्द्र कुमार सिंह किस खेल से संबंधित हैं?
→मुक्केबाज़ी (बॉक्सिंग)
3. बीमर शब्द का सम्बन्ध किस खेल से है?
→क्रिकेट
4. आगा ख़ाँ कप का संबंध किस खेल है?
→हॉकी
5. जीव मिल्खा सिंह, ज्योति रंधावा वटाइगर वुडकिस खेल के प्रसिद्ध खिलाड़ी हैं?
→गोल्फ
6. शार्ट कॉर्नर, टाई ब्रेकर व पेनेल्टी स्ट्रोककिसखेल सम्बन्धित हैं?
→हॉकी
7. ओलंपिक खेल कितने वर्ष के अंतराल पर आयोजित किये जाते हैं?
→4 वर्ष
8. ईडन गार्डन स्टेडियम भारत में कहाँ पर स्थित है?
→कोलकाता
9. देवधर ट्रॉफी किस खेल से संबंधित है?
→क्रिकेट
10. ब्रेस्ट स्ट्रोक किस खेल से संबंधित है?
→तैराकी
11. सोमदेव देवबर्मन किस खेल से संबंधित हैं?
→लॉन टेनिस
12. भारत का राष्ट्रीय खेल कौन सा है?
→हॉकी
13. प्रथम ओलंपिक खेल किस वर्ष आयोजित किये गये थे?
→वर्ष 1896 (एथेंस, ग्रीस)
14. राष्ट्रमंडल खेलों में पदक जीतने वाले प्रथम भारतीय कौन थे?
→राशिद अनवर
15. 2007 का क्रिकेट विश्व कप कहाँ आयोजित किया गया?
→वेस्टइंडीज
16. भारत में फेडरेशन कप किस खेल से संबंधित है?
→फुटबॉल
17. सॉकर किस खेल का दूसरा नाम है?
→फुटबॉल
18. ओलपिंक खेलों में पदक जीतने वाली प्रथम महिला खिलाड़ी कौन है?
→कर्णम मल्लेश्वरी
19. कौन सी भारतीय महिला खिलाड़ी पायली एक्सप्रेस के नाम से जानी जाती है?
→पी. टी. उषा
20. भारत ने अंतिम बार ओलंपिक खेलों में हॉकी का स्वर्ण पदक कब जीता था?
→1980 में (मॉस्को)
21. एशेज क्रिकेट श्रृंखला किन दो देशों के बीच खेली जाती है?
→आस्ट्रेलिया और इंग्लैण्ड
22. संदीप सिंह किस खेल के प्रसिद्ध खिलाड़ी हैं?
→हॉकी
23. क्रीज़, डक, ड्राइवर शब्द किस खेल से संबंधित कहा जाता है?
→क्रिकेट
24. किस मैगज़ीन को क्रिकेट की बाइबिल कहा जाता है?
→विज़डन
25. भारत का सर्वोच्च खेल पुरस्कार कौन सा है?
→राजीव गाँधी खेल रत्न पुरस्कार
26. क्रिकेट से संबंधित प्रसिद्ध पुस्तक ‘क्रिकेट माई स्टाइल’ के लेखक कौन हैं?
→कपिल देव
27. क्रिकेट की अंतर्राष्ट्रीय संस्था है?
→ICC
28. वाटर पोलो में खिलाड़ियों की संख्या होती है?
→7
29. भारतीय क्रिकेट के स्तम्भ राहुल द्रविड़ का उपनाम है?
→मिस्टर रिलायबल, द वॉल, जेमी
30. दो बार माउण्ट एवरेस्ट पर विजय प्राप्त करने वाली प्रथम महिला कौन थी?
→संतोष यादव
31. शतरंज का जन्मदाता देश किसे कहा जाता है?
→भारत
32. क्रिकेट खेल की शुरुआत किस देश में हुई?
→इंग्लैंड
33. कबड्डी के खेल में प्रत्येक पक्ष में खिलाड़ियों की संख्या होती है?
→7
34. ‘सनी डेज’ नामक चर्चित पुस्तक किसकी है?
→सुनील गावस्कर
35. फिरोजशाह कोटला ग्राउण्ड स्थित है?
→दिल्ली
36. निम्न में से किस खेल मैदान का आकार सबसे बड़ा होता है?
→पोलो
37. क्रिकेट में भूमि से स्टम्प्स की ऊँचाई होती है?
→27 इंच
38. वानखेड़े स्टेडियम कहाँ अवस्थित है?
→मुम्बई
39. इंदिरा गाँधी स्वर्ण कप का संबंध निम्नलिखित में से किस खेल से है?
→अंतर्राष्ट्रीय हॉकी प्रतियोगिता
40. भारत में पोलो खेल का प्रचलन किसने प्रारम्भ किया?
→तुर्क
41. रनर शब्द किस खेल से संबंधित है?
→क्रिकेट
42. सुभाष चंद्र बोस खेल संस्थान कहाँ अवस्थित है?
→पटियाला
43. तानिया सचदेव ने किस खेल में प्रसिद्धि प्राप्त की है?
→शतरंज
44. राधामोहन का संबंध किस खेल से है?
→पोलो
45. क्रिकेट में पॉपिंग क्रीज़ की माप होती है?
→4 फुट
46. ओलम्पिक खेल कितने वर्ष के अंतराल पर आयोजित किए जाते हैं?
→4
47. ‘यूरो कप’ किस खेल से संबंधित है?
→फ़ुटबॉल
48. भारत के प्रथम टेस्ट क्रिकेट कप्तान कौन थे?
→सी. के. नायडू
49. निम्नलिखित में से कौन-सा पुरस्कार ‘क्रिकेट का ऑस्कर’ कहलाता है?
→आई.सी.सी. पुरस्कार
50. राष्ट्रमंडल खेलों का प्रथम आयोजन कब हुआ?
→1930
51. ‘थॉमस कप’ किस खेल से संबंधित है?
→बैडमिंटन
52. ‘टर्बिनेटर’ के नाम से किस खिलाड़ी को जाना जाता है?
→हरभजन सिंह
53. विम्बलडन जूनियर खिताब जीतने वाली प्रथम भारतीय महिला खिलाड़ी कौन हैं?
→सानिया मिर्ज़ा
54. 'द्रोणाचार्य पुरस्कार’ की शुरुआत किस वर्ष हुई?
→1985
55. हॉकी की अंतर्राष्ट्रीय संस्था है-
→IHF
56. ‘राष्ट्रीय खेल संस्थान’ कहाँ अवस्थित है?
→पटियाला
57. ‘बटर फ़्लाई’ शब्द किस खेल से संबंधित है?
→तैराकी
58. ‘बाराबती स्टेडियम’ कहाँ अवस्थित है?
→कटक
59. ‘आयरन’ शब्द किस खेल से संबंधित है?
→गोल्फ़
60. मैराथन दौड़ की दूरी कितनी होती
है
→26
मील, 385 गज
61. बैडमिंटन में नेट की ज़मीन से ऊँचाई क्या होती है?
→1.59 मीटर
62. ‘बेटन कप’ किस खेल से संबंधित है?
→हॉकी
63. हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद की आत्मकथा का क्या नाम है?
→गोल
64. अर्जुन पुरस्कार की शुरुआत किस वर्ष हुई?
→1961 में
65. ‘डबल फ़ॉल्ट’ शब्द किस खेल से संबंधित है?
→टेनिस
मानव शरीर से जुडें जरुरी तथ्य
Que : लाल रक्त कण [Red Blood Cells] का निर्माण होता है ??
Ans - अस्थिमज्जा में
Que : लाल रक्त कण का जीवन काल ?
Ans - 120 दिन
Que : श्वेत रक्त कण [White Blood Cell] का जीवन काल ?
Ans - 1 से 4 दिन
Que : श्वेत रक्त कण [White Blood Cell] को कहा जाता है ?
Ans - ल्यूकोसाइट Leukocytes
Que : लाल रक्त कण [Red Blood Cells] को कहा जाता है ?
एरिथ्रोसाइट Erythrocytes
Que : शरीर का ताप नियंत्रक होता है ?
Ans - हाइपोथैलमस ग्रंथि Hypothalamus Gland
Que : मनुष्य [Human] की सर्वदाता रक्त समूह (Universal Donor) ?
Ans - O
Que : मनुष्य की सर्वग्राही रक्त समूह (Universal Receptor) ?
Ans - AB
Que : रक्तचाप [Blood Pressure] मापने की यंत्र को कहा जाता है ?
Ans - स्फिग्मोमैनोमीटर Sphygmomanometer
Que : ‘ब्लड बैंक [Blood Bank] ‘ कहलाता है ?
Ans - प्लीहा (Spleen)
Que : भोजन का पाचन प्रारंभ होता है ?
Ans - मुख से
Que : पचे हुए भोजन का अवशोषण होता है ?
छोटी आँत Small Intestine में
Que : पित (Bile) स्त्रावित होता है ?
Ans - यकृत Liver द्वारा
Que : विटामिन ‘ए‘ [Vitamin 'A'] संचित होता है ?
Ans - यकृत में
Que : शरीर की सबसे बड़ी ग्रंथि [Largest Gland] ?
Ans - यकृत (लीवर)
Que : सबसे छोटी ग्रंथि [Small Gland] (मास्टर ग्रंथि) ?
Ans - पिट्यूटरी
Que : मनुष्य में पसलियाँ [Ribs] की संख्या होती है ?
Ans - 12 जोड़ी
Que : शरीर में हड्डियों [Bones] की कुल संख्या है ?
Ans - 206
Que : शरीर में मांसपेशियों [Muscles] की कुल संख्या ?
Ans - 639
Que : लार [Saliva] में पाया जाने वाला एन्जाइम [Enzyme] होता है ?
Ans - टायलिन Taylin
Que : लिंग निर्धारण कहां से होता है ?
Ans - पुरूष क्रोमोसोम Men Chromosomes पर
Que : मनुष्य का हृदय [Human Heart] होता है ?
Ans - चार कोष्ठीय
Que : शरीर में गुणसूत्रों (Chromosomes) की संख्या पाई जाती है ?
Ans - 46
Que : शरीर का सबसे बड़ा अंग [Largest Organ] ?
Ans - त्वचा
Que : शरीर की सबसे बड़ी कोशिका ?
Ans - तंत्रिका तंत्र
Que : शरीर में अमीनों अम्ल [Amino Acids] की संख्या ?
Ans - 22
Que : शरीर में प्रतिदिन मूत्र [Urine] बनता है ?
Ans - 1.5 लीटर
Que : मूत्र दुर्गंध देता है, क्योंकि ?
Ans - यूरिया Urea के कारण
Que : मानव मूत्र (अम्लीय) का PH मान है ?
Ans - 6
Que : शरीर का सामान्य तापमान होता है ?
Ans - 98.6 डिग्री फेरेनहाइट 'या' 37 डिग्री सेल्सियस 'या' 310 केल्विन
Que : मानव शरीर में टीबिया [Tibia] नामक हड्डी पायी जाती है ?
Ans - पैरों में
Que : दाँतों और हड्डियों की संरचना के लिये आवश्यक तत्व है ?
Ans - कैल्सियम एवं फाॅस्फोरस
Que : रूधिर को थक्का जमने [Blood Clot] में सहायक होता है ?
Ans - प्लेटलेट्स Platelets
Que : मस्तिष्क तथा सिर के अध्ययन से संबंधित है ?
Ans - फ्रेनोलाॅजी Phrenology
Que : श्वसन के दौरान सर्वाधिक मात्रा में ली गई गैस होती है ?
Ans - नाइट्रोजन
Que : जीवित जीवाश्म [Abundant Gas] कौन होता है ?
Ans - साइकस
Que : मीनीमाता रोग किसके कारण होता है ?
Ans - जल में मरकरी के प्रदूषण से
Que : मानव त्वचा [Human Skin] का अध्ययन करने वाली विज्ञान क्या कहलाती है ?
Ans - डर्मेटोलाॅजी Dermatologist
Que : कीड़ों के अध्ययन करने वाली विज्ञान को कहा जाता है ?
Ans - एण्टोमोलाॅजी Entomology
Que : पित्त [Bile] किस अंग के द्वारा पैदा किया जाता है ?
Ans - यकृत Liver
Que : मानव शरीर में रूधिर बैंक [Blood Bank] का कार्य कौन करता है ?
Ans - तिल्ली Spleen
Que : शरीर में हीमोग्लोबिन [Hemoglobin] का कार्य होता है ?
Ans - आॅक्सीजन का परिवहन
Que : हीमोग्लोबिन [Hemoglobin] में क्या होता है ?
Ans - लोहा
Que : मानव शरीर में खून किसके उपस्थित के कारण नहीं जमता है ?
Ans - हिपेरिन Hiperin
Que : रूधिर के प्लाज्मा में किसके द्वारा एण्टीबाॅडी निर्मित होती है ?
Ans - लिम्फोसाइट Lymphocytes
Que : लाल रक्त कणिकाओं [RBC] का श्मसान कहा जाता है ?
Ans - प्लीहा को
Que : क्रेब्स चक्र [Krebs Cycle] में किसका संश्लेषण होता है ?
Ans - पाइरूविक अम्ल Pyruvic Acid
Que : मानव शरीर में यूरिया का निर्माण कहाँ होता है ?
Ans - यकृत
Que : रक्त की अशुद्धियाँ किस अंग में जाकर छनती है ?
Ans - वृक्कों में
Que : श्वसन की क्रिया कहाँ सम्पन्न होती है ?
Ans - माइट्रोकाॅण्ड्रिया Mitochondrial
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते.
नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली.
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
रचना – प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.
सभासद संख्या – प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात.
हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.
सभासदांची निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.
पात्रता (सभासदांची) – जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.
आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.
कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.
अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.
कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.
राजीनामा :
अध्यक्ष – विभागीय आयुक्ताकडे
उपाध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :
1. अध्यक्ष – 20,000/-
अविश्वासाचा ठराव – अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
सचिव – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
बैठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :
प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.
घटनेतील मूलभूत कर्तव्य
1. घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
2. ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने.
3. भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे.
4. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.
5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्या प्रथांचा त्याग करणे.
6. आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे.
7. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे.
8. विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे.
9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे.
11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
91वी घटनादुरुस्ती 2003
मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदे धारण करण्यापासून, पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतर बंदी कायदा बळकट करणे या उद्देशाकरिता पुढील तरतुदी केल्या.
1) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये (अनु. ७५ क)
2) संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल (अनु. ७५ ‘१ख’)
3) मुख्यमंत्र्यांसहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्रासहित, एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असू नये (अनु. १६४ ‘क’)
4) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल. (अनु. १६४ ‘१ख’)
5) संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या सदस्यांपैकी, कोणत्याही पक्षाचा सदस्य असणाऱ्याला पक्षांतराच्या आधारे अपात्र घोषित केलेले असेल तर, तिला इतर कोणतेही मोबदला प्राप्त राजकीय पद भूषविता येणार नाही. मोबदला प्राप्त राजकीय पदे म्हणजे
केंद्र वा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असे कोणतेही पद. जिला संबंधित शासनाच्या सार्वजनिक महसुलातून वेतन वा मोबदला दिला जातो.
एखाद्या संस्थांतर्गत वा मंडळांतर्गत पद, जिचा समावेश शासनामध्ये केलेला असेल आणि त्या पदासाठी ते मंडळ. संस्था वेतन वा मोबदला देत असेल (अपवाद, असे वेतन वा मोबदल्याचे स्वरूप नुकसान भरपाईचे असेल तर) (अनु. ३६१ ‘ख’)
6) १० व्या परिशिष्टामधील पक्षांतरबंदी कायद्यामध्ये तरतूद केली होती कि, विधिमंडळीय पक्षा पासून विभक्त झाल्यास ते पक्षांतरामुळे अपात्र ठरणार नाहीत. या घटनादुरुस्तीने ही तरतूद रद्द केली. याचाच अर्थ पक्षांतर करणाऱ्यांना फुटीचा आधार घेऊन कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण
✍️ 1986 रोजी पहिलं शैक्षणिक धोरण देशात लागू झालं होतं. त्यानंतर 1992 मध्ये या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले
✍️ 2009 मध्ये शिक्षण हक्क कायदा आणला गेला ज्याची अंमलबजावणी 2013 पासून करण्यात आली
✍️ शिक्षण व्यवस्था अधिक लवचिक बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करत केंद्र सरकारने नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे
✍️ या धोरणाच्या निमित्ताने तब्बल ३४ वर्षांनी देशाचं शिक्षण धोरण अद्ययावत करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे
✍️ इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या धोरणाचा मसुदा तयार केला आहे
✍️ पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात येईल . या आयोगाअंतर्गत देशातील शिक्षण विषयक धोरण ठरवले जाईल
✍️ बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार
✍️ कद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार
✍️ मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम : एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत
✍️ १० + २ अशी आतापर्यंत शाळेची रचना होती, ती आता ५+३+३+४ अशी असणार आहे
✍️ तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत , यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता
✍️ ज संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
✍️ ज विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल
✍️ सकल पट नोंदणी (ग्रॉस एन्रोलमेंट रेशो) २०३५ पर्यंत ५० टक्क्यांवर पोहोचवण्याचं उद्दिष्ट
भारतामधील राज्यांचे राज्यपाल
भारत देशामधील २९ (२९ वे तेलंगणा) राज्यांच्या राज्यप्रमुखाला राज्यपाल (गव्हर्नर) असे संबोधले जाते. राष्ट्रपतीप्रमाणे राज्यपाल हे पद औपचारिक असते व त्याला मर्यादित अधिकार असतात. भारतामधील केंद्रशासित प्रदेशांसाठी उप-राज्यपाल (लेफ्टनंट-गव्हर्नर) असतात. राज्यपाल व उप-राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते व त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
प्रत्येक राज्यामधील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे राज्यपालाचे काम आहे.
राज्यपाल
राज्यपाल किंवा गव्हर्नर (Governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. इवलेसे|rajyapal राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.
जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. अमेरिका देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.
भारतातील नियुक्ती
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीव्दारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
महाराष्ट्राचे राज्यपाल
ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे .
क्रनावपासूनपर्यंत
१) द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल इ.स. १९४३ इ.स. १९४८
२)राजा महाराज सिंग इ.स. १९४८ इ.स. १९५२
३)सर गिरीजा शंकर बाजपाई इ.स. १९५२ इ.स. १९५४
४) डॉ. हरेकृष्ण महताब इ.स. १९५५ इ.स. १९५६
५) श्री प्रकाश इ.स. १९५६ इ.स. १९६२
६)डॉ. पी. सुब्बरायण १७ एप्रिल इ.स. १९६२ ६ ऑक्टोबर इ.स. १९६२
७) विजयालक्ष्मी पंडित २८ नोव्हेंबर इ.स. १९६२ - १८ ऑक्टोबर इ.स. १९६४
८) डॉ. पी.व्ही. चेरियन-१४ नोव्हेंबर इ.स. १९६४ -८ नोव्हेंबर इ.स. १९६९
९) अली यावर जंग-२६ फेब्रुवारी इ.स. १९७०-११ डिसेंबर इ.स. १९७६
१०) सादिक अली-३० एप्रिल इ.स. १९७७-३ नोव्हेंबर इ.स. १९८०
११) एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा-३ नोव्हेंबर इ.स. १९८०-५ मार्च इ.स. १९८२
१२) एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ-६ मार्च इ.स. १९८२-१६ एप्रिल इ.स. १९८५
१३) कोना प्रभाकर राव-३१ मे इ.स. १९८५-२ एप्रिल इ.स. १९८६
१४) डॉ. शंकर दयाळ शर्मा-३ एप्रिल इ.स. १९८६-२ सप्टेंबर इ.स. १९८७
१५) कासू ब्रह्मानंद रेड्डी-२० फेब्रुवारी इ.स. १९८८-१८ जानेवारी इ.स. १९९०
१६) डॉ. सी. सुब्रमण्यम-१५ फेब्रुवारी इ.स. १९९०-९ जानेवारी इ.स. १९९३
१७) Dr. पी.सी. अलेक्झांडर-१२ जानेवारी इ.स. १९९३-१३ जुलै इ.स. २००२
१८) मोहम्मद फझल-१० ऑक्टोबर इ.स. २००२-५ डिसेंबर इ.स. २००४
१९) एस.एम. कृष्णा-१२ डिसेंबर इ.स. २००४-५ मार्च इ.स. २००८
२०)एस.सी. जमीर-९ मार्च इ.स. २००८-२२ जानेवारी इ.स. २०१०
२१) काटीकल शंकरनारायण- २२ जानेवारी इ.स. २०१०-२१ ऑगस्ट इ.स. २०१४
२२) सी. विद्यासागर राव-३० ऑगस्ट इ.स. २०१४-३१ ऑगस्ट, इ.स. २०१९
२३) भगत सिंह कोश्यारी-१ सप्टेंबर, इ.स. २०१९ सद्य .
चालू घडामोडी-प्रश्नसराव
1]कोणत्या प्रकाराचे ‘शौर्य’ क्षेपणास्त्र आहे?
(A) आंतरखंडी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र
(B) थिएटर लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र
(C) रणनीतिक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र
(D) मध्यम मारा-श्रेणीचे लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र
उत्तर:-C
2]LEMOA (लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट) हा भारत आणि _ यांच्या दरम्यान झालेला करार आहे.
(A) अमेरिका
(B) रशिया
(C) जर्मनी
(D) जपान
उत्तर:-A
3]कोणत्या संस्थेनी “व्हॉट इंडिया इट्स” नामक एक अहवाल प्रसिद्ध केला?
(A) अखिल भारतीय वैद्यकीय संस्था
(B) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
(C) भारतीय कृषी संशोधन परिषद
(D) भारतीय खाद्यान्न व कृषी परिषद
उत्तर:-C
4]भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या जादा वेळाचे वेतन देण्यापासून कारखान्यांना सवलत देण्याच्या गुजरात सरकारच्या आदेशावर स्थगिती आणली?
(A) कलम 131
(B) कलम 141
(C) कलम 138
(D) कलम 142
उत्तर:-D
5]कोणत्या साली स्वच्छता पंधरवडा पाळण्याची सुरूवात झाली?
(A) 2016
(B) 2017
(C) 2018
(D) 2015
उत्तर:-A
6]कोणत्या दिवशी ‘जागतिक प्राणी दिन’ साजरा करतात?
(A) 3 ऑक्टोबर
(B) 2 ऑक्टोबर
(C) 4 ऑक्टोबर
(D) 1 ऑक्टोबर
उत्तर:-C
7]कोणत्या राज्य सरकारने राज्यातल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी ‘पथश्री अभियान’चा आरंभ केला?
(A) ओडिशा
(B) आसाम
(C) बिहार
(D) पश्चिम बंगाल
उत्तर:-D
8]कोणत्या राज्याने स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय श्रेणीत ‘स्वच्छ भारत पुरस्कार-2020’ जिंकला?
(A) तामिळनाडू
(B) गुजरात
(C) मध्यप्रदेश
(D) उत्तरप्रदेश
उत्तर:-B
9]भारतीय संविधानाच्या कोणत्या कायद्यात “चांगल्या सेवाभावी व्यक्तीचे संरक्षण” नामक एक नवा खंड जोडला गेला आहे?
(A) भारतीय मोटर वाहन (दुरुस्ती) अधिनियम-2019
(B) ग्राहक संरक्षण अधिनियम-2019
(C) विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (दुरुस्ती) अधिनियम-2019
(D) नागरीकता दुरुस्ती अधिनियम-2019
उत्तर:-A
10]‘डिफी-हेलमन की एक्सचेंज’ हे कश्यासंबंधी आहे?
(A) व्हिडिओ कॉल चालविण्यासाठीचे अल्गोरिथम
(B) घनता-आधारित क्लस्टरिंग अल्गोरिथम
(C) कोणतेही संदर्भ-मुक्त व्याकरणाचे विश्लेषण करण्यासाठीचे अल्गोरिथम
(D) ‘क्रिप्टोग्राफिक की’ यांचे सुरक्षित विनिमय करण्यासाठी
उत्तर:-D
‘या’ तारखेपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होणार, शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती.
🔰करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी लॉकडाउन करण्यात आला. त्यावेळी राज्यातील शाळा देखील बंद झाल्या. आता हळूहळू शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील, राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
🔰“मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते” असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
🔰शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
भारतात जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ.
🔰16 जानेवारी 2021 पासून देशभरात कोविड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा लसीकरण कार्यक्रम जगभरातला सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे.
🅾️ठळक बाबी...
🔰कद्र सरकारने ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ नामक लसींचे एकूण 1.65 कोटी डोस / मात्रा खरेदी केले आहेत.
देशभरातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या एकूण 3006 केंद्रांवर लसीकरणास सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी सुमारे 100 जणांना लस दिली जाणार.
🔰कार्यक्रमावर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेल्या ‘को-विन’ (Co-WIN) या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून लसींचा एकूण साठा, पुरवठा, लसीचे लाभार्थी, लसीचा दुसरा डोस पुन्हा कधी दिला जाणार यासारखी विस्तृत माहिती उपलब्ध असणार आहे.
🔰कोरोना लसीचे दोन डोस घेणे फार महत्वाचे आहे, पहिल्या आणि दुसऱ्या डोस दरम्यान सुमारे एक महिन्याचे अंतर देखील ठेवले जाणार. दुसऱ्या डोसच्या केवळ 2 आठव्यांनंतर आपल्या शरीरावर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक सामर्थ्य विकसित होते.
🔰भारत लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांना लस देत आहे. वयोवृद्ध आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना या टप्प्यात लस दिली जाणार. दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे.लसीकरणासाठी निश्चित केलेला प्राधान्यक्रम
🔰पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातले आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातले कर्मचारी यांचा समावेश आहे.
🔰दसऱ्या गटात प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, ज्यात केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
🔰तिसऱ्या गटात 50 वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत, अशा 50 वर्षांखालील व्यक्तींचा समावेश आहे.
आरोग्यविषयक अटी
🔰लस केवळ 18 वर्षावरील लोकांनाच दिली जाणार आहे.
🔰पहिला डोस ज्या लसीचा दिला जाणार, दुसरा डोसही त्याच लसीचा लागणार.जर कोणत्या व्यक्तीला दुसरा काही आजार असेल आणि त्याला त्याची लस घ्यायची असेल, तर दोन लसींमध्ये 14 दिवसांचे अंतर असायला हवे.
🔰गरोदर महिला किंवा गरोदर असण्याची शक्यता असणाऱ्या महिला, तसेच ज्या बाळाला दूध पाजतात अशा महिलांना लस दिली जाणार नहीं.
🔰जर कोणा व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण असतील, तर त्या व्यक्तीला आजारातून बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्याने लस दिली जाणार.
🔰कोरोना रुग्ण ज्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा प्लाझ्मा देण्यात आले आहे, त्यांना आजारातून बरे झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनतर लस दिली जाणार.
🔰आजारी किंवा रुग्णालयामध्ये असणाऱ्या लोकांना कोणताही आजार असला तरी त्यांना बरे झाल्यानंतर लस 4 ते 8 आठवड्यांनतर दिली जाणार.
🔰जया व्यक्तींना याआधी कोरोनाची लागण झाली आहे आणि ज्यांचा गंभीर आजाराचा इतिहास आहे, अशांना लस दिली जाणार.
अमेरिकेत अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी १.९ लाख कोटी डॉलरची मदत योजना .
🔰अमेरिकेत करोनामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नियोजित अध्यक्ष जो बायजेन यांनी १.९ लाख कोटी डॉलर्सची मदत योजना जाहीर केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना यातून थेट आर्थिक लाभ देण्यात येणार असून राष्ट्रीय लस योजनेला पाठबळ व उद्योगांना मदत हेही या योजनेचे उद्देश आहेत.
🔰गरुवारी जाहीर करण्यात आलेल्या या मदत योजनेत कोविड १९चा सामना करण्यासाठी ४१५ अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली असून १ लाख कोटी डॉलर्स हे लोक व कुटुंबे यांना थेट मदत हस्तांतरासाठी ठेवण्यात आले आहेत, तर उद्योगांना मदतीसाठी ४४० अब्ज डॉलर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त चौदाशे डॉलर्स हे अमेरिकी लोकांना बेरोजगारी कार्यक्रमाअंतर्गत मार्च मध्यापासून सप्टेंबर अखेरीपर्यंत मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या कालावधीची व्याप्ती वाढवण्यात आली असून आर्थिक मदत ही ३०० डॉलर्सवरून ४०० डॉलर्स करण्यात आली आहे.
🔰सघराज्य किमान वेतन तासाला १५ डॉलर्स करण्यात आले आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमासाठी २० अब्ज डॉलर्स बाजूला काढण्यात आले असून शतकांमधील एका मोठय़ा आर्थिक पेचास आपण तोंड देत आहोत. त्यात अनेक लोकांना फटका बसला आहे. त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, असे विलमिंग्टन येथून बोलताना नियोजित अध्यक्ष बायडेन यांनी सांगितले.
🔰एका वर्षांत चार लाख अमेरिकी लोकांनी करोनामुळे प्राण गमावले असून अनेकांच्या नोक ऱ्या गेल्या. १८ दशलक्ष अमेरिकी लोक बेरोजगार विम्यावर जगत असून चार लाख लहान उद्योग कायमचे बंद झाले आहेत. बायडेन हे सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनात मदत योजना जाहीर करणार आहेत. भाडय़ाने राहणाऱ्या १४ दशलक्ष लोकांना भाडे थकल्याने घराबाहेर हाकलले जाण्याची भीती आहे, त्यांना मदत केली जाणार आहे.
Best CM च्या यादीत उद्धव ठाकरे देशात पाचवे
• देशात सर्वाच चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. बेस्ट सीएमच्या यादीत त्याचा पाचवा क्रमांक लागला आहे.
• एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने याबाबत सर्वेक्षण केलं होतं.
• या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, चौथ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि पाचव्या स्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.
• पाच सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी थेटपणे भाजपाचे दोन मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री
1. नवीन पटनायक (ओडिशा)
2. अरविंद केजरीवाल (दिल्ली)
3. जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश)
4. पी. विजयन (केरळ)
5. उद्धव ठाकरे (महाराष्ट्र)
6. भूपेश बघेल (छत्तीसगड)
7. ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)
8. शिवराजसिंह चौहान (मध्य प्रदेश)
9. प्रमोद सावंत (गोवा)
10. विजय रुपाणी (गुजरात)
खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री
1. त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)
2. मनोहरलाल खट्टर (हरयाणा)
3. कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)
4. के. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)
5. के. पलानीस्वामी (तामिळनाडू)
“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”
🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.
🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.
🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते -
१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)
🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.
🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.
🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.
राष्ट्रपती व पंतप्रधान संबंध
❇️कलम:-74
🔳राष्ट्रपती ला सल्ला व साह्य करण्यासाठी पंतप्रधान च्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल
🔳मत्रिमंडळ च्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती कार्य करतील.
❇️कलम:-75
🔳राष्ट्रपती पंतप्रधान ची नियुक्ती करतो आणि पंतप्रधान च्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्याची नियुक्ती करतो.
🔳राष्ट्रपती ची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर राहू शकतो.
❇️कलम:-78
🔳सघराज्य च्या कामकाज विषयी व सर्व निर्णयांची माहिती राष्ट्रपती ला देणे.
🔳सघराज्य च्या कामाविषयी राष्ट्रपती मागेल ते माहिती पुरवणे.
भारतीय सैन्याचे आतापर्यंतचे सर्व लष्करप्रमुख
👮 ०१) राजेंद्र सिंह जडेजा : १९५५ ते १९५५
👮 ०२) एस.एम. श्रीनागेश : १९५५ ते १९५७
👮 ०३) के.एस. थिमय्या : १९५७ ते १९६१
👮 ०४) प्राण नाथ थापर : १९६१ ते १९६२
👮 ०५) जे नाथ चौधरी : १९६२ ते १९६६
👮 ०६) पी पी कुमारमंगलम : १९६६ ते १९६९
👮 ०७) सैम मानेकशॉ : १९६९ ते १९७३
👮 ०८) गोपाल गुरुनाथ बेवूर : १९७३ ते १९७५
👮 ०९) टी एन रैना : १९७५ ते १९७८
👮 १०) ओम प्रकाश मल्होत्रा : १९७८ ते १९८१
👮 ११) के. वी. कृष्णा राव : १९८१ ते १९८३
👮 १२) अरुण श्रीधर वैद्य : १९८३ ते १९८६
👮 १३) कृष्णस्वामी सुंदरजी : १९८६ ते १९८८
👮 १४) विश्व नाथ शर्मा : १९८८ ते १९९०
👮 १५) सुनीत फ्रांसिस रॉड्रिक्स : १९९० ते १९९३
👮 १६) बिपिन चंद्र जोशी : १९९३ ते १९९४
👮 १७) शंकर रॉयचौधरी : १९९४ ते १९९७
👮 १८) वेद प्रकाश मलिक : १९९७ ते २०००
👮 १९) सुंदरराजन पद्मनाभन : २००० ते २००२
👮 २०) निर्मल चंदर विज : २००३ ते २००५
👮 २१) जोगिंदर जसवंत सिंह : २००५ ते २००७
👮 २२) दीपक कपूर : २००७ ते २०१०
👮 २३) विजय कुमार सिंह : २०१० ते २०१२
👮 २४) बिक्रम सिंह : २०१२ ते २०१४
👮 २५) दलबीर सिंह सुहाग : २०१४ ते २०१६
👮 २६) बिपिन रावत : २०१६ ते २०१९
👮 २७) मनोज मुकुंद नरवने : २०१९ पासून .
चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
प्रश्न९१) चर्चेत असलेले ‘पार्लर’ हे काय आहे?
(अ) जॉर्डनच्या सीमेवरील एक ठिकाण
(ब) पक्ष्याची नवीन जात
(क) कोविड-१९ वरचे औषध
(ड) एक सोशल नेटवर्क व्यासपीठ✅
प्रश्न९२) कोणत्या मंत्रालयाने ‘नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड (NEVF)’ याची स्थापना केली?
(अ) वित्त मंत्रालय
(ब) ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय✅
(क) कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय
(ड) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
प्रश्न९३) वेस्ट बँक या भूपरिवेष्टित प्रदेशाला कोणत्या समुद्राची सीमा लागलेली आहे?
(अ) काळा समुद्र
(ब) लाल समुद्र
(क) मृत समुद्र✅
(ड) यापैकी नाही
प्रश्न९४) भारतात २६/११च्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी कोणती कवायत आयोजित करण्यात येते?
(अ) इंद्र नाव्ह
(ब) सी व्हिजिल✅
(क) मलबार
(ड) नसीम अल बहर
प्रश्न९५) कोणता देश ‘हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२१’ याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?
(अ) सिंगापूर
(ब) दक्षिण कोरिया
(क) भारत
(ड) जपान✅
प्रश्न९६) कोणती व्यक्ती “द पॉप्युलेशन मिथ: इस्लाम, फॅमिली प्लानिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?
(अ) व्ही. एस. संपत
(ब) एच. एस. ब्रह्मा
(क) एस. वाय. कुरैशी✅
(ड) ओ. पी. रावत
प्रहन९७) कोणत्या संघटनेने क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत नियमांच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली?
(अ) म्हैस व्यापारी कल्याण संघटना✅
(ब) रेड पॉव्ज रेस्क्यू
(क) संजय गांधी अॅनिमल केअर सेंटर
(ड) स्ट्रे रिलीफ अँड अॅनिमल वेलफेअर (STRAW) इंडिया
प्रश्न९८) UAPA कायद्याच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे? @mpsc_katta_exam
(अ) UAPA याचा अर्थ ‘बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक अधिनियम’ असा आहे.
(ब) UAPA अंतर्गत भारतीय आणि विदेशी अश्या दोन्ही नागरिकांवर आरोप केला जाऊ शकतो.
(क) हा कायदा 1967 साली लागू झाला.
(ड) सर्व विधाने अचूक आहेत.✅
प्रश्न९९) कोणती व्यक्ती जगातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या हवाई मार्गावरून जाण्यासाठी उड्डाण केलेल्या महिला वैमानिकांच्या चमूचा भाग नव्हती?
(अ) कॅप्टन सुनीता ठाकूर✅
(ब) कॅप्टन झोया अग्रवाल
(क) कॅप्टन थनमाई पापगरी
(ड) कॅप्टन आकांक्षा सोनवणे
प्रश्न१००) कोणत्या अंतराळ संस्थेने “स्पेस लॉंच सिस्टम” या नावाचा अग्निबाण तयार केला?
(अ) ISRO
(ब) रोसकॉसमॉस
(क) CNSA
(ड) NASA✅