Wednesday 14 October 2020

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 _____ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.*

(A) स्मृती इराणी

(B) निर्मला सीतारमण

(C) ममता बॅनर्जी✅✅

(D) यापैकी नाही


कोणत्या देयक बँकेनी अल्पवयीन मुलांसाठी ‘भविष्य बचत खाता’ योजना सादर केली?*

(A) फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड✅✅

(B) इंडिया पोस्ट पेमेंट बँक

(C) पेटीएम पेमेंट बँक

(D) एयरटेल पेमेंट बँक


बळीसाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांग्लादेश सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?*

(A) अॅनिमल बाजार

(B) डिजिटल हाट✅✅

(C) बुक माय मीट

(D) यापैकी नाही


_______ या कंपनीद्वारे कोविड-19 नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार करण्यात आले आहे.*

(A) NABL लॅब

(B) ट्रूथ लॅब सोल्यूशन

(C) मायलाब डिस्कव्हरी सोल्यूशन्स✅✅

(D) यापैकी नाही


____ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020’ प्रसिद्ध केला आहे.*

(A) केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस✅✅

(B) प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस

(C) सिलिकॉन प्रेस

(D) यापैकी नाही


🚦 _ यांच्या हस्ते ‘सेल्फस्कॅन’ अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.

(A) स्मृती इराणी

(B) निर्मला सीतारमण

(C) ममता बॅनर्जी✅✅

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🚦 कोणत्या देयक बँकेनी अल्पवयीन मुलांसाठी ‘भविष्य बचत खाता’ योजना सादर केली?

(A) फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड✅✅

(B) इंडिया पोस्ट पेमेंट बँक

(C) पेटीएम पेमेंट बँक

(D) एयरटेल पेमेंट बँक


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🚦 बळीसाठी जनावरांच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी बांग्लादेश सरकारने कोणते व्यासपीठ तयार केले?

(A) अॅनिमल बाजार

(B) डिजिटल हाट✅✅

(C) बुक माय मीट

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🚦 ___ या कंपनीद्वारे कोविड-19 नमुन्यांची तपासणी पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने करणारे पहिले यंत्र तयार करण्यात आले आहे.

(A) NABL लॅब

(B) ट्रूथ लॅब सोल्यूशन

(C) मायलाब डिस्कव्हरी सोल्यूशन्स✅✅

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🚦 _ यांनी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2020’ प्रसिद्ध केला आहे.

(A) केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस✅✅

(B) प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस

(C) सिलिकॉन प्रेस

(D) यापैकी नाही


वाय कोम सत्याग्रह कुठे सुरू झाले ? 

A. बिहार, 1925-26

B. केरल, 1924-25 ई. ✅

C. महाराष्ट्र, 1920-22 ई

D. मद्रास, 1924-26



दलित वर्ग मिशन समाजाची स्थापना कोणत्या स्थानी केल्या गेली ? 

A. 1912 ई, दिल्ली

B. 1908 ई, बिहार

C. 1906ई., मुंबई ✅

D. 1908 ई, उत्तर प्रदेश



 श्रीनारायण गुरू बहुजन समाजाची स्थापना कोणी केली ? 

A. राजाराम मोहन रॉय

B. बी. आर. अंबेडकर

C. राजाराम मोहन राय

D. वी. आर. शिंदे✅



 नानू आसन कोणाला म्हणटले जाते ? 

A. सी. एन. मुदालियार

B. श्रीनारायण गुरु ✅

C. वी. रामास्वामी. नायकर

D. टी. एम. नायर


 बहुजन समाजाची स्थापना कोणी केली ? 

A. वी. आर. शिंदे

B. मुकुंदराव पाटिल ✅

C. महात्मा गांधी

D. श्रीनारायण गुरु


1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?

 A. 1 ते 14 वयोगट

 B. 6 ते 14 वयोगट✍️

 C. 1 ते 18 वयोगट

 D. 5 ते 14 वयोगट.


____________________


2) "आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,'' असे कोणी म्हटले?

 A. महात्मा गांधी

 B. हर्बर्ट स्पेन्सर

 C. थॉमस वुड✍️

 D. जागतिक आरोग्य संघटना.

____________________


3) भारत सरकारने _ पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 A. 1 नोव्हेंबर, 2011

 B. 30 नोव्हेंबर, 2015 ✍️

 C. 1 जानेवारी, 2016

 D. 26 फेब्रुवारी, 2017.


______________________


4) बलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना 'पंचायत राज'' असे कोणी संबोधीले ?

 A. महात्मा गांधी

 B. डॉ. राजेंद्र प्रसाद

 C. पंडित जवाहरलाल नेहरू✍️

 D. बलवंतराय मेहता.


____________________


5) खालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?

 A. माझी कन्या भाग्यश्री योजना 

 B. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना 

 C. मनोधैर्य योजना ✍️

 D. जीवनोन्नती योजना.


____________________

6) देवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे ?

 A. स्वाधार योजना

 B. राज्य गृह योजना 

 C. मातृत्व सहयोग योजना

 D. निर्वाह अनुदान योजना.✍️


____________________


7) भारताची जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?

 A. पश्चिम बंगाल

 B. बिहार 

 C. उत्तर प्रदेश

 D. मध्य प्रदेश.✍️

____________________


8) 73वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार :

 A. संघटित क्षेत्रात काम करणा-या स्त्रियांना 3 ऐवजी 6 महिने मातृत्व रजा मिळाली.

 B. कामावर होत असलेल्या शोषणाची तक्रार केल्यास महिलेला खास संरक्षण देण्यात येते. 

 C. पंचायतीत एकूण संख्येच्या एक तृतीयांश जागा स्त्रियांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक केले. ✍️

 D. लग्नाच्या संमतीसाठी वयाची किमान मर्यादा वाढविण्यात आली.

____________________

9) 1969 साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे? 

 A. सहयोगातून शिक्षण

 B. सेवेतून उत्कृष्टता

 C. कल्याणातून शिक्षण

 D. सेवेतून शिक्षण.✍️

____________________

10) खालीलपैकी कोणत्या उद्देशाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरू केली?

(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.

(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.

(c) मुलींना शिक्षण देणे.

(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.

पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. (a) आणि (c)

 C. (a), (b) आणि (c)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✍️

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...