Wednesday 4 May 2022

महाराष्ट्रातील समाजसुधारक आचार्य विनोबा भावे

आचार्य विनोबा भावे

जन्म – 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).

मृत्यू – 11 नोव्हेंबर 1982.

आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.

भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.

संस्थात्मक योगदान :

1921 – वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.
संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.
18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.
कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.

आचार्य यांचे लेखन :

1923-महाराष्ट्र धर्म मासिक.
गीताई – भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.
मधुकर(निबंधसंग्रह)
गीता प्रवचने.
‘स्वराज्य शस्त्र‘ हा ग्रंथ.
विचर पोथी.
जीवनसृष्टी.
अभंगव्रते.
गीताई शब्दार्थ कोश.
गीताई – धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.

वैशिष्टे :

वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.
गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.

चंबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.
मंगरौठ – उत्तरप्रदेश येथे ‘सब भूमी गोपाल की’ हा नारा दिला.

‘जय जगत‘ घोषणा

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...