12 June 2025

प्रथम गोलमेज परिषद – विश्लेषण



1.📍 काँग्रेसचा बहिष्कार – निर्णायक मर्यादा
✅️ ➤ परिषदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अनुपस्थित राहणं ही सर्वात मोठी मर्यादा ठरली.
✅️ ➤ काँग्रेस हे राष्ट्रव्यापी जनआंदोलन चालवणारे प्रमुख राजकीय पक्ष असल्याने त्यांच्या सहभागाविना कोणतेही निर्णय लोकांमध्ये स्वीकारले जाण्याची शक्यता नव्हती.
✅️ ➤ ब्रिटिश सरकारलाही हे लक्षात आलं की, पुढील संविधानिक निर्णय प्रक्रियेसाठी काँग्रेसचा सहभाग अनिवार्य आहे.

2.📍 ब्रिटिश धोरण – ‘Divide and Talk’
✅️ ➤ परिषदेत विविध समाजघटकांमध्ये वेगळं प्रतिनिधित्व दिलं गेलं – मुस्लिम, दलित, ख्रिश्चन, संस्थानिक इ.
✅️ ➤ हे धोरण इंग्रजांच्या ‘Divide and Rule’ या नीतीचा भाग होतं.
✅️ ➤ यामुळे भारतीय समाजात फूट पडली आणि एकात्मतेच्या प्रयत्नांना धोका निर्माण झाला.

3.📍 दलित चळवळीचं राजकीय उगम
✅️ ➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजासाठी स्वतंत्र राजकीय ओळख, प्रतिनिधित्व आणि मतदारसंघांची मागणी मांडली.
✅️ ➤ ही घटना भारतीय समाजात दलित चळवळीला एक नवा राजकीय आकार देणारी ठरली.

4.📍 संस्थानिक आणि अल्पसंख्यांकांचा स्वर
✅️ ➤ संस्थानिकांनी त्यांच्या स्वायत्ततेच्या रक्षणासाठी प्रयत्न केले.
✅️ ➤ अल्पसंख्यांक समूहांनी स्वतंत्र मतदारसंघ, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांसाठी जोरदार मागण्या केल्या.
✅️ ➤ त्यामुळे भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत अल्पसंख्यांक अधिकार एक केंद्रस्थानी विषय बनले.

5.📍 सकारात्मक पैलू – भारतीय राजकारणाचं विविधीकरण
✅️ ➤ जरी ठोस निर्णय झाले नाहीत तरी, भारतीय समाजातील विविध गटांनी आपापले मुद्दे मांडले आणि राजकीय चर्चेत सहभाग घेतला.
✅️ ➤ भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या घटनात्मक टप्प्याची ही सुरुवात ठरली.

6.📍 निष्कर्ष
✅️ ➤ ही परिषद जरी अपयशी ठरली तरी तिनं पुढील राजकीय प्रक्रियेचा पाया घातला.
✅️ ➤ ब्रिटिश सरकारला ही जाणीव झाली की, भारतीय स्वातंत्र्य प्रक्रियेत काँग्रेसच्या सहभागाशिवाय निर्णयसंहितेचा स्वीकार होणार नाही.
✅️ ➤ हाच दृष्टिकोन पुढील गांधी-इरविन करार आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून दिसून आला.

11 June 2025

मानवी शरीराशी संबंधित


प्रश्न : लाल रक्तपेशी कशात तयार होतात ?
👉 उत्तर - अस्थिमज्जेत

प्रश्न : लाल रक्तपेशीचे आयुष्य किती आहे ?
👉 उत्तर- 120 दिवस

प्रश्न : पांढऱ्या रक्तपेशीचे आयुष्य किती असते ?
👉 उत्तर- 1 ते 4 दिवस

प्रश्न : पांढऱ्या रक्तपेशीला काय म्हणतात ?
👉 उत्तर - ल्युकोसाइट

प्रश्न : लाल रक्तपेशींना काय म्हणतात ?
👉 उत्तर - एरिथ्रोसाइट एरिथ्रोसाइट्स

प्रश्न : शरीराचे तापमान काय नियंत्रित करते ?
👉 उत्तर - हायपोथालेमस ग्रंथी

प्रश्न : मानवाचा सार्वत्रिक रक्तदात्याचा रक्तगट ?
👉 उत्तर - ओ (O)

प्रश्न : मानवी रक्तगटाचे युनिव्हर्सल रिसेप्टर ?
👉 उत्तर - एबी

प्रश्न : रक्तदाब मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात ?
👉 उत्तर - स्फिग्मोमॅनोमीटर

प्रश्न : 'ब्लड बँक' कशाला म्हणतात ?
👉 उत्तर - प्लीहा

प्रश्न : अन्नाचे पचन कधी सुरू होते ?
👉 उत्तर - तोंड 

प्रश्न : पचलेले अन्न शोषले जाते ?
👉 उत्तर - लहान आतडे

प्रश्न : पित्त स्राव होतो ?
👉 उत्तर - यकृताद्वारे

प्रश्न : जीवनसत्व 'अ' साठवले जाते ?
👉 उत्तर - यकृतामध्ये

प्रश्न : शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ?
👉 उत्तर - यकृत

प्रश्न : सर्वात लहान ग्रंथी (मास्टर ग्रंथी) ?
👉 उत्तर- पिट्यूटरी

प्रश्न : माणसांच्या फासळ्यांची संख्या किती आहे ?
👉 उत्तर- 12 जोड्या

प्रश्न : शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे ?
👉 उत्तर - 206

प्रश्न : शरीरातील एकूण स्नायूंची संख्या ?
👉 उत्तर - 639

प्रश्न : लाळेमध्ये कोणते एन्झाइम आढळते ?
👉 उत्तर - टेलिन

प्रश्न : लिंग निर्धारण कुठे होते ?
👉 उत्तर - पुरुषांचे गुणसूत्र

प्रश्न : मानवी हृदय म्हणजे काय ?
👉 उत्तर - चार कक्ष

प्रश्न : शरीरात किती गुणसूत्र आढळतात ?
👉 उत्तर - 46

प्रश्न : शरीराचा सर्वात मोठा अवयव ?
👉 उत्तर - त्वचा

प्रश्न : शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
👉 उत्तर - मज्जासंस्था

प्रश्न : शरीरातील अमीनो ऍसिडची संख्या ?
👉 उत्तर - 22

प्रश्न : शरीरात दररोज मूत्र तयार होते ?
👉 उत्तर - 1 लिटर

प्रश्न : लघवीला दुर्गंधी येते कारण ?
👉 उत्तर - युरियामुळे

प्रश्न : मानवी मूत्र (आम्लयुक्त) चे PH मूल्य काय आहे ?
👉 उत्तर - 6

प्रश्न : शरीराचे सामान्य तापमान काय असते ?
👉 उत्तर - 98.6 °F' किंवा '37 °C' किंवा '310 केल्विन'

प्रश्न : टिबिया नावाचे हाड मानवी शरीरात आढळते ?
👉 उत्तर - पायात

प्रश्न : दात आणि हाडांच्या संरचनेसाठी कोणता घटक आवश्यक आहे ?
👉 उत्तर - कॅल्शियम आणि फॉस्फरस

प्रश्न : रक्त गोठण्यास उपयुक्त आहे का ?
👉 उत्तर - प्लेटलेट्स

प्रश्न : त्याचा मेंदू आणि डोके यांच्या अभ्यासाशी संबंध आहे का ?
👉 उत्तर - फ्रेनोलॉजी

प्रश्न : श्वासोच्छवासाच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात घेतलेला वायू आहे ?
👉 उत्तर - नायट्रोजन

प्रश्न : जिवंत जीवाश्म [मुबलक वायू] म्हणजे काय ?
👉 उत्तर - सायकास

प्रश्न : Minimata रोग कशामुळे होतो ?
👉 उत्तर - पाण्यातील पारा प्रदूषणामुळे

प्रश्न : मानवी त्वचेचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात ?
👉 उत्तर - त्वचाविज्ञान त्वचाशास्त्रज्ञ

प्रश्न : कीटकांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला म्हणतात ?
👉 उत्तर - कीटकशास्त्र

प्रश्न : पित्त कोणत्या अवयवाद्वारे तयार होते ?
👉 उत्तर - यकृत

प्रश्न : मानवी शरीरात रक्तपेढीचे काम कोण करते ?
👉 उत्तर - प्लीहा

प्रश्न : शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे ?
👉 उत्तर - ऑक्सिजनची वाहतूक

प्रश्न : हिमोग्लोबिन म्हणजे काय ?
👉 उत्तर- लोह

प्रश्न : मानवी शरीरात रक्त कशामुळे जमा होत नाही ?
👉 उत्तर - हायपरिन

प्रश्न : रक्ताच्या प्लाझ्मामध्ये प्रतिपिंडे कोणाद्वारे तयार होतात ?
👉 उत्तर - लिम्फोसाइट लिम्फोसाइट्स

प्रश्न : लाल रक्तपेशी [RBC] च्या अंत्यसंस्कार प्रक्रियेला म्हणतात ?
👉 उत्तर - प्लीहाला

प्रश्न : क्रेब्स सायकलमध्ये काय संश्लेषित 👉 केले जाते ?
उत्तर - पायरुविक ऍसिड

प्रश्न : मानवी शरीरात युरिया कुठे तयार होतो ?
👉 उत्तर - यकृत

प्रश्न : रक्तातील अशुद्धता कोणत्या अवयवामध्ये गाळली जाते ?
👉 उत्तर- मूत्रपिंडात

प्रश्न : श्वासोच्छवासाची प्रक्रिया कोठे होते ?
👉 उत्तर - माइटोकॉन्ड्रियल

भूगोल 10 प्रश्न आणि उत्तरे

1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.

1. डोंगरी वारे 

2. दारिय वारे ✅

3. स्थानिक वारे

4. या पैकी नाही 


2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......

1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.

2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅

3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.

4. या पैकी नाही 


3⃣ चकीचे विधान ओळखा.

1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.

2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.

3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.


1. फक्त 1

2. फक्त 2

3. फक्त 3 ✅

4. सर्व बरोबर


4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.

1. 1607✅

2. 1707

3. 1807

4. 1907


5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?

1. स्लेट

2. बेसाल्ट☑️

3. टाईमस्टोन 

4. कार्टज


6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.

1. छोटा नागपूर 

2. अरवली ☑️

3. माळवा 

4. विंध्य


7⃣ खालील विधानाचा विचार करा.

1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.

2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.

3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.

1. फक्त 1 व 2 

2. फक्त 2 व 3

3. फक्त 1 व 3 ☑️

4. फक्त 3


8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .

1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा☑️

2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा -  भीमा 

3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा

4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना


9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे? 

1. कोयना 

2. धोम ☑️

3. चांदोली 

4. राधानगरी


1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे? 

1. अहमदनगर

2. पुणे 

3. सातारा 

4. वरील सर्व☑️


📚खालीलपैकी कोणत्या देशास पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात ?

1. क्युबा

2. थायलंड

3. फिनलँड

4. नॉर्वे

उत्तर:- 2


व्हीक्टोरिया धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

1. नायगारा

2. इग्वाझु

3. झांबिझी

4. नाईल

उत्तर:- 3


खालीलपैकी वली पर्वत कोणता नाही ?

1. हिमालय

2. आल्प्स

3. रॉकी

4. फ्युजियामा

उत्तर:- 4


कृष्णराजसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहेत ?

1. कृष्णा

2. कावेरी

3. भीमा

4. गोदावरी

उत्तर:- 2


नद्या स्पेशल

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 

✅ - कृष्णा. 


2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

✅  - कृष्णा


3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 

✅ - कृष्णा. 


4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?

✅  - पुणे.


5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 

✅ - हरीपुर.


7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 

✅ - नरसोबाची वाडी. 

 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?

 ✅ - देहु. 


9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

✅  - कोयना. 


10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?

✅  - खडकवासला. 


11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - मुठा.


12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 

✅ - राधानगरी. 


13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - वारणा. 


15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - नीरा.


16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 

✅ - सातारा. 


17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - भीमा. 


18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?

✅  - कोल्हापूर.


19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?

✅  - पुणे. 


20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 

✅ - पुणे. 


भूगोल प्रश्नसंच

◾️ महाराष्ट्रच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ? 

1) सह्याद्री 

2) सातपुडा ✅

3) मेळघाट 

4) सातमाळा




◾️ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ? 

1) मराठवाडा ✅

2) पश्चिम महाराष्ट्र 

3) विदर्भ 

4) खानदेश




◾️ भामरागड टेकडया खालीलपैकी कुठे स्थित आहेत  ? 

1) औरंगाबाद 

2) गडचिरोली ✅

3) चंद्रपूर 

4) नंदुरबार 




◾️ खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. 

1) वैराट ✅

2) अस्तंभा 

3) हनुमान 

4) जळगाव




◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

 A)  लातूर✅

 B)  मुंबई उपनगर 

 C)  उस्मानाबाद

 D) जालना



◾️खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिमधाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात ? 

 A)  तापी, सावित्री, काळू

 B) सावित्री, काळू, उल्हास✅

 C) काळू, गिरना, कुंडळिका

 D)  सावित्री, उल्हास, गोदावरी



◾️खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही ? 

 A)  नवेगाव

 B)  गुगामाळ 

 C)  पेंच

 D)  वरील पैकी कोणतेही नाही✅



◾️महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

 A)  नाशीक जिल्हा

 B) पुणे जिल्हा 

 C) चंद्रपूर जिल्हा

 D)  यापैकी नाही✅



◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ? 

 A)  सांगली

 B)  सातारा

 C) रायगड✅

 D) रत्नागिरी


◾️गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे ? 

 A) सातमाळा

 B) अजिंठा 

 C)  हरीश्चंद्र-बालाघाट✅

 D) गावीलगड

जलविद्युत प्रकल्प .

🔋सातारा - कोयना, कण्हेर,धोम, येवतेश्वर  


🔋 पुणे  - पवना, खडकवासला, भाटघर, वीर, माणिकडोह, डिंभे, पानशेत 


🔋 अहमदनगर - घाटघर, भंडारदरा


🔋सोलापूर - उजनी 


🔋 कोल्हापूर - तिल्लारी, राधानगरी, दुधगंगा, चांदोली 


🔋सांगली - वारणा


🔋ठाणे - सूर्या, भातसा 


🔋 रायगड - खोपोली, भिवपुरी, भिरा


🔋 सिंधुदुर्ग - तेरवान मेंढे


🔋 नाशिक - वैतरणा, करंजवण 


🔋 बीड - माजलगाव 


🔋 नागपूर - पेंच


🔋 औरंगाबाद - जायकवाडी (पैठण येथे)


🔋 परभणी - येलदरी


🔋 अकोला - वाण 


🔋 अमरावती - शहाणूर

चांदोली राष्ट्रीय उद्यान


◾️सांगली, 

◾️सातारा, 

◾️कोल्हापूर व 

◾️रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील ३१७.६७ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले राज्यातले सर्वांत मोठे अभयारण्य आहे.


🪵 वारणा नदीचा उगम येथेच होतो. 


🪵१७ व्या शतकातील प्रचितगड, भैरवगड हे किल्ले ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. 


🪵 चांदोली अभयारण्यास मार्च २००७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत घोषित करण्यात आले आहे.


🪵 चांदोलीच जंगल निम सदाहरित जंगल आहे.येथे 


🪴वनऔषधी वनस्पती

 ऐन,बेहडा,जांभूळ,हिरडा,पांगारा.फणस.माड,उंबर,आवळा,आंबा,आपटा,असे वृक्ष आणिअडुळसा,कढीलिंब,शिकेकाई,तमालपत्र,अशा वनऔषधी आहेत.


🐅 पराणी-

पट्टेवाले आणि बिबट्या ,वाघ ,गवे ,अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर,सायाळ,भेकर,ससे,रानकुत्री,शेकरु, खवले मांजर, तृण, हरिण इत्यादी वन्य प्राणी आढळतात.


🦚 पक्षी-

महाधनेश,राखीधनेश, रानकोंबड्या, कवडे, गरुड, ससाणे, खंड्या,घारी, बंड्या, सातभा‌ई, सुतार, भारद्वाज, घुबड, चंडोल,पिंगळा, रातवा, कोकिळ, सुभग, स्वर्गीय नर्तक, पावश्या, चातक व  बगळे,पाणकावळे, पाणकोंबड्या व इतर पाणपक्षी आढळतात .

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1 ) जेटस्ट्रीम चे गुणधर्म खाली दिलेले  आहेत त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा.

अ) ते दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वाऱ्यांच्या दरम्यान आढळतात.

ब) ते विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवाजवलील भागात आढळतात.

क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

ड) यांचा भूपृष्ठवरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.


पर्याय- 

1 ) अ आणि ब   2) ब आणि क

3 ) अ आणि क  4) ब आणि ड


Ans:-1


2) खालील पैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ? 

पर्याय - 

1 ) सप्टेंबर     2 ) डिसेंम्बर

3 ) जून          4 ) मार्च


Ans:-3


3 ) एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायूदाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

पर्याय - 

1 ) अटलांटिक  2 ) पॅसिफिक

3 ) हिंदी           4 ) आर्क्टिक 


Ans:-1


4 ) द्वीपगिरी काय आहे ? 

पर्याय - 

1 ) वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खणण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

2 ) वाऱ्याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

3 ) नदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भुआकार.

4 ) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला आहे .


Ans:-1



5 ) दिवसातील सर्वाधिक तापमान ...............या वेळेत असतं. 

पर्याय - 

1 )सकाळी 11 ते 12

2 ) दुपारी 12 ते 1 

3 ) दुपारी 1 ते 2 

4 ) दुपारी 2 ते 3


Ans:-4


6)मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश असावा ही कल्पना रहमत चौधरी ने कोणत्या पुस्तकात मांडली होती?

अ) NOW ऑफ NEVER

ब)BROKEN WINGS

क)THE WAY OUT

ड)NOTA

Ans:-1


7)पाकिस्तान ची घटना लिहण्यास मदत करणारे भारतीय कोण होते?

अ)जगन्नाथ मिश्रा

ब)अमीर अली

क)गफार खान

ड)नारायण पंडित

Ans:-1


8)बंगालच्या द्वितीय विभाजनावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

अ)मिंटो 2रा

ब)कर्झन

क)माउंटबॅटन

ड)वेव्हल

Ans:-3


9) मला जर मारायचे असेल तर गोळी घालून मारा कुत्र्यासारखे फासावर लटकवून नका असे उद्गार कोणी काढले होते ?

अ)तात्या टोपेे 

ब)भगतसिँग 

क)अनंत कान्हेरे 

ड)नोटा


Ans:-1

 १०) खालीलपैकी कोणी 1857 च्या उठावाचे वर्णन हे हिंदूंनी ख्रिश्चना विरुद्ध केलेले ते एक बंड होते असा केला आहे?

अ)स.सेन

ब)अशोक मेहता

क)T. R. होल्म्स

ड)OTRAM


Ans:-1


प्रश्न 1) भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा:

अ) महानदी           ब) गोदावरी 

क) कृष्णा              ड) नर्मदा 


1) अ,ब,क,ड       2) ब,अ,ड,क

3) ब,क,ड,अ💐💐       4) क,ब,ड,अ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 2) हुगळी नदी.........नदीची वितरिका आहे?

1) दामोदर

2)ब्रम्हपत्रा

3) गंगा💐💐

4) पदमा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 3) योग्या जोड्या लावा.

       *नदी*                      *धरण*

 अ) अरुणावती         1) पूरमेपाडा 

 ब) बोरी                  2) बोरकुंड 

 क) कान                 3) करवंद 

 ड) कनोली             4) मलनगांव


1) 3,1,2,4

2) 3,1,4,2💐💐

3) 1,3,2,4

4) 4,2,1,3


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 4) भारताचा.........हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

1) वृंदावन         

2) राजमुंद्रि 

3) सुंदरबन 💐💐

4) मच्छ्लिपट्टन


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 5) भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?

1) मध्य दिल्ली 

2) माहे💐💐

3) लक्षद्वीप 

4) यानम


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 6) भारताच्या भु सिमा ....... देशाना भिडतात.

1) सात 💐💐

2) आठ

3) सहा

4) नऊ


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 7) भारताची दक्षिनोत्तर लांबी  किती आहे?

1) 3214 कि.मी 💐💐

2) 3014 कि.मी

3) 2933 कि.मी

4) 3312 कि.मी


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 8) ..........हा भारताचा सर्वात प्राचीन घडीचा पर्वत आहे.

1) अरवली 💐💐

2) सह्याद्री

3) हिमालय

4) निलगिरि


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 9) यारदांग हे भुदृष्य कशामुळे तयार होते?

1) वाऱ्याचे  खणन कार्य💐💐

2) वारयाच्य भरण कार्य

3) नदिचे खणण कार्य

4)नदीचे खणण कार्य


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 10) खलीलपैकी वातवरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता?

1) तपांबर 💐💐

2) तपस्तब्धी 

3) दलांबर 

4) स्तितांबर


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 11) विषुववृत्तापासुन ध्रुवाकडे वहणारया ग्रहीय वरयांचा योग्या क्रम ओळखा.

1) पश्चिमी वारे,व्यापारी वारे,धृवीय वारे

2) व्यापारी वारे,पश्चिमी वारे,धृवीय वारे💐💐

3) व्यापारी वारे,धृवीय वारे,पश्चिमी वारे

4) धृवीय वारे,पश्चिमी वारे,व्यापारी वारे


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 12) ......मृदेने लहान सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे.

1) काळी कपसाची मृदा

2) तांबडी मृदा

3) गाळाची मृदा💐💐

4) जांभी मृदा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 13) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील राज्य हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे?

1) आंध्रप्रदेश 

2) महाराष्ट्र 💐💐

3) बिहार

4) उत्तर प्रदेश


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 14) भारतातील कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमूख  राज्य आहे?

1) झारखंड 💐💐

2) मध्य प्रदेश 

3) छत्तीसगढ़ 

4) गुजरात


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 15) ही  भारतातील सर्वात लहाण आदिवासी जमात आहे.

1) भिल्ल

2) संथल

3) अंदमानी 💐💐

4) नागा


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 16) उत्तर - पुर्व रेल्वे विभागाचे मुख्यलय कोठे आहे?

1) भुवनेश्वर 

2) हजिपुर

3) गुहाटी 

4) गोरखपुर💐💐


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 17) योग्या जोड्या लावा.          

  *स्थलांतरीत शेती*                *देश* 

अ) रोका                  1)मलेशिया

ब) लदांग                    2) ब्राझिल

क) चेना                     3) झैरे

ड) मसोले                  4) श्रीलंका


1) 2,1,4,3💐💐

2) 1,2,3,4

3) 3,2,1,4

4) 4,3,2,1


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 18) आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे?

1) हिस्सर 💐💐

2) पुणे

3) रहुरी

4) दपोली


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


 प्रश्न 19) क्योटो करार हा...........शी संबधित आहे.

1) लोकसंख्या

2) साधनसंपत्ती 

3) जागतिक उबदारपणा 💐💐

4) प्रदूषण


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆


प्रश्न 20) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखवृत्तावर निश्चीत केली गेली आहे?

1) 82° 30' पश्चिम 

2) 28° 30' पुर्व

3) 82°30' पुर्व💐💐

4) 28°30'पश्चिम

मातीचे प्रकार व स्थान


गाळाची मृदा

सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.


काळी मृदा 

दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.


तांबडी मृदा

तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.


वाळवंटी मृदा 

राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.


गाळाची मृदा 

नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे ? महाराष्ट्राविषयी माहिती 

 महाराष्ट्राविषयी माहिती 

▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल

1) गोंडवाना श्रेणीचे खडक  - यवतमाळ , गडचिरोली

 ◾️ विंध्य श्रेणीचे खडक - चंद्रपूर 

 ◾️ आर्कियन  श्रेणीचे खडक - सावंतवाडी,  वेंगुर्ला 

 ◾️ धारवाड श्रेणीचे खडक - भंडारा,  गोंदिया


2) दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे पुरावे  - गरम पाण्याचे झरे


3) द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना  - 1 नोव्हेंबर 1956 


4) महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टेकड्या -   दरेकसा


5) खलाशी - कोकणचा पश्चिमेकडील सागर किनाऱ्यालगतचा सखल भाग


6) मोमिनाबाद - आंबेजोगाई  


7) औरंगाबाद - वेरूळ टेकड्या 

  ◾️ नांदेड - मुदखेड टेकड्या

  ◾️ गडचिरोली - सुरजागड टेकड्या 

  ◾️ धुळे - गाळणा डोंगर 


8) कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त -  पश्चिमेकडील


9) दुधा-तुपाचा जिल्हा - धुळे


10) भारतातील सर्वात प्राचीन लेणी - पितळखोरा   


11) सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा -  नांदेड आणि यवतमाळ 


12) महाराष्ट्र पठाराची निर्मिती  - भ्रूश्यमूलक उद्रेक


13) जोगेश्वरी लेणी - मुंबई उपनगर


14) महाराष्ट्र सीमेलगत राज्य  - 6 ( गुजरात,  मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक , गोवा व दादर आणि नगर हवेली

  ◾️ केंद्रशासित प्रदेश - 1


15) अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर - वैराट


16) कृष्णा व भीमा जलविभाजक - शंभू महादेव डोंगररांग  


17)  मांजरा पठार - मराठवाडा 


18) महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची रुंदी 52 - 60 km


19) भामरागड टेकड्या - गडचिरोली जिल्हा


20) अजिंठा लेणी - वाघुर नदीच्या तीराव

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

सराव प्रश्न


 1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.

1. गुजरात🚩

2. सिक्किम

3. आसाम

4. महाराष्ट्र



भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे


 2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.

1.दिल्ली🚩🚩

2. महाराष्ट्र

3. आंध्र प्रदेश

4. चंदिगढ


 3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

1. मध्य प्रदेश

2. राजस्थान🚩

3. सिक्किम

4. गुजरात


4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.

1.02

2.06

3.07

4.05🚩

 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री


 5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.

1. उत्तर

2. दक्षिण

3. मध्य

4. पूर्व🚩


 6.) भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?_



 ज) ग्वाल्हेर_📚✍🏻


ग) इंदौर


ता) दिल्ली


प) या पैकी नाही


 7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?

1)अमर शेख

2)अण्णाभाऊ साठे✅

3)प्र. के.अत्रे

4)द.ना.गव्हाणकर


 8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती? 


1)धुळे -गाळणा डोंगर 


2)नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 


3)औरंगाबाद -वेरूळ डोंगर 


4)हिंगोली -हिंगोली डोंगर 



1)सर्वच बरोबर ✅✅



2)1, 2बरोबर 



3)3, 4बरोबर 



4)सर्वच चूक


 9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?


(1)  महाराष्ट्र ✌️🚩


(2)  तामिळनाडु 


(3)  आंध्रप्रदेश 


(4)  पश्चिमप्रदेश


 10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?


१) नर्मदा व तापी🚩🚩

२) तापी व गोदावरी

३) कृष्णा व गोदावरी

४) कृष्णा व पंचगंगा


 11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.

1. महानदी त्रिभुज प्रदेश

2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश🚩

3. गोदावरी त्रिभुज प्रदेश

4. कृष्णा त्रिभुज प्रदेश


 12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.

1. मुगल ए आझम

2. किसान का नाम🚩🚩

3. आलम आरा

4. राजा हरिश्चंद्र


 13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.

1. चेन्नई

2. कोलकत्ता🚩🚩

3. चंदिगड

4. मुंबई


 14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.

1. पैठण

2. सोयगाव

3. औरंगाबाद🚩🚩

4. नांदेड


 15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.

1. सह्याद्री

2. गाविलगड

3. सातमाळा

4. सातपुडा🚩🚩


 नांदूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर पक्षी

भारतीय नद्या(INDIAN RIVERS)



1 सिन्धु नदी :-

•लांबी: (2,880km)

• उगम: मानसरोवर झील के निकट

• उप नदी:(तिब्बत) सतलज, बियास,

झेलम, चिनाब,

रावी, शिंगार,

गिलगित, श्योक (जम्मू और कश्मीर, लेह)

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


2 झेलम नदी

•लांबी: 720km

•उगम : शेषनाग झील,

जम्मू-कश्मीर

•सहायक नदी: किशन गंगा, पुँछ लिदार,करेवाल,

सिंध जम्मू-कश्मीर,

कश्मीर


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


3 चिनाब नदी

•लांबी: 1,180km

•उगम : बारालाचा दर्रे के निकट

•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


4 रावी नदी

•लांबी: 725 km

•उगम स्थळ:रोहतांग दर्रा,

कांगड़ा

•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


5 सतलज नदी

•लम्बाई: 1440 (1050km भारत)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

•सहायक नदी : व्यास, स्पिती,

बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


6 व्यास (बियास)नदी

•लांबी: 470

•उगम: रोहतांग दर्रा

 •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,

हुरला


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


7 गंगा नदी

•लांबी :2,525 km 

•उगम: गंगोत्री के निकट गोमुख से

• उप नदी: यमुना, रामगंगा,

गोमती,

बागमती, गंडक,

कोसी,सोन,

अलकनंदा,

भागीरथी,

पिण्डार,

मंदाकिनी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

8 यमुना नदी

•लांबी: 1375km

•उगम: यमुनोत्री ग्लेशियर

•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,

टोंस, गिरी,

काली, सिंध,

आसन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

9 रामगंगा नदी

•लांबी: 690km

•उगम:नैनीताल के निकट एक हिमनदी से

• सहायक नदी:खोन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


10 घाघरा नदी

•लम्बाई: 1,080 km

•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,

कुवाना, राप्ती,

चौकिया

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*11 गंडक नदी*

•लम्बाई: 425km

•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,

त्रिशूल, गंगा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*12 कोसी नदी*

•लम्बाई: 730km

•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी

(गोंसाईधाम)

•सहायक नदी: इन्द्रावती,

तामुर, अरुण,

कोसी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*13 चम्बल नदी*

•लम्बाई: 960 km

•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

•सहायक नदी :काली सिंध,

सिप्ता,

पार्वती, बनास

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*14 बेतवा नदी*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*15 सोन नदी*

•लम्बाई: 770 km

•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

•सहायक नदी:रिहन्द, कुनहा 


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*16 दामोदर नदी*

•लम्बाई: 600km

•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

•सहायक नदी:कोनार,

जामुनिया,

बराकर झारखण्ड,

पश्चिम बंगाल


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*17 ब्रह्मपुत्र नदी*

•लम्बाई: 2,880km

•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

•सहायक नदी: घनसिरी,

कपिली,

सुवनसिती,

मानस, लोहित,

नोवा, पद्मा,

दिहांग अरुणाचल प्रदेश, असम

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*18 महानदी*

•लम्बाई: 890km

•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

•सहायक नदी: सियोनाथ,

हसदेव, उंग, ईब,

ब्राह्मणी,

वैतरणी मध्य प्रदेश,

छत्तीसगढ़,

उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*19 वैतरणी नदी*

• लम्बाई: 333km

•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*20 स्वर्ण रेखा*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,

झारखण्ड,

पश्चिम बंगाल

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*21 गोदावरी नदी*

•लम्बाई: 1,465km

•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

•सहायक नदी:प्राणहिता,

पेनगंगा, वर्धा,

वेनगंगा,

इन्द्रावती,

मांजरा, पूर्णा 

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*22 कृष्णा नदी*

•लम्बाई: 1,290km

•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

•सहायक नदी: कोयना, यरला,

वर्णा, पंचगंगा,

दूधगंगा,

घाटप्रभा,

मालप्रभा,

भीमा, तुंगप्रभा,

मूसी महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*23 कावेरी नदी*

•लम्बाई: 760km

•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

•सहायक नदी:हेमावती,

लोकपावना,

शिमला, भवानी,

अमरावती,

स्वर्णवती कर्नाटक,

तमिलनाडु

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*24 नर्मदा नदी*

•लम्बाई: 1,312km

•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,

दूधी, बर्ना मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*25 ताप्ती नदी*

•लम्बाई: 724km

•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

•सहायक नदी: पूरणा, बेतूल,

गंजल, गोमई मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*26 साबरमती*

•लम्बाई: 716km

•उद्गम स्थल: जयसमंद झील

(उदयपुर)

•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*27 लूनी नदी*

•उद्गम स्थल: नाग पहाड़

 •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,

बांडी राजस्थान,

गुजरात,

मिरूडी,

General knowlege

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 १) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ? 

👉🏿उत्तर ----------- - कोल्हापूर


२) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ------------- औरंगाबाद


३) विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?

👉🏿 उत्तर ------------- गोंदिया


४) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते. 

👉🏿उत्तर ------------- रत्नागिरी


५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ? 

👉🏿उत्तर ------------- गोंदिया


६) महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.

👉🏿 उत्तर ------------- बेसॉल्ट

▶️


७) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.

👉🏿 उत्तर ------------- सह्याद्री


८) महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे. 

👉🏿 उत्तर ------------- मुंबई


९) महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

👉🏿 उत्तर ------------- रत्नागिरी


१०) महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. 

👉🏿 उत्तर ------------- गडचिरोली


११) महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ----------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


१२) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- वर्धा.


१३) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर ---------- प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.


१४) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ? 

👉🏿 उत्तर ------------- महाराष्ट्रात


 १५) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------ नाशिक


१६) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- अहमदनगर.


१७) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------- रायगड


१८) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

 👉🏿 उत्तर ----------- आंबोली (सिंधुदुर्ग)


१९) पंढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿 उत्तर -------------- भीमा


२०) कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

👉🏿 उत्तर ------------- गोदावरी


२१) कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?

👉🏿 उत्तर ----------- प्रवरा


२२) गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ? 

👉🏿 उत्तर ----------- वज्रेश्वरी


२३) जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉🏿 उत्तर - बुलढाणा


२४) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ? 

👉🏿 औरंगाबाद

विज्ञान प्रश्नसंच


🌸मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

१) कोरनिआ  

२) इरीस✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान


उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?*                        

💚 बयुटिरिक 

💜 लक्टरीक

❤️ फोर्मिक  

💛 *सायट्रिक ☑️*



 उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?            

💚 - कादारनाथ

💜 - हेल आयलंड रेड

❤️ - ब्रम्हा

💛 - *लेगहॉर्न ☑️*



 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?                     

💚 - गवताळ कुरणे

💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️

❤️ - पानझडी वृक्षांची वने

💛 - उंच वृक्षांची वने


 

इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?                           

💚 - होमर ☑️

💜 - सेक्रेटिस

❤️ - पिंडार

💛 - सॉफिकलीस



 आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?           

💚 - 26 ☑️

💜 - 59

❤️ - 49

💛 - 29



न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?                         

💚 - जेम्स चॅडविक ☑️

💜 - न्यूटन

❤️ - रुदरफोर्ड

💛 - जे जे थॉमसन



 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?                 

💚 - काळी ☑️

💜 - करडी

❤️ - वालुकामय

💛 - लाल



 सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?                             

💚 - *बल्बन ☑️*

💜 - राजिया सुलतान

❤️ - अल्लाउद्दीन खिलजी

💛 - यापैकी नाही



 NTPC ची स्थापना केव्हा झाली?                       

💚 - 1973

💜 - *1975 ☑️*

❤️ - 1982

💛 - 1966



पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?                   

💚 - उपसूर्य

💜 - अपसूर्य ☑️

❤️ - भ्रमणसूर्य

💛 - बहिर्यसूर्य



 ..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?                          

💚 - बी12 ☑️

💜 - बी 8

❤️ - बी3

💛 - बी7



बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?        

💚 - दुरदृष्टीता ☑️

💜 - लंबदृष्टीता

❤️ - निकटदृष्टीता

💛 - यापैकी नाही



 बालकवी कोणाला म्हणतात?                              

💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️

💜 - गोविंद करंदीकर

❤️ - प्रल्हाद केशव अत्रे

💛 - यापैकी नाही



झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?                          

💚 - सयाजीराव

💜 - दामोदर ☑️

❤️ - यशवंतराव

💛 - धोंडोपंत



उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?                                            

💚 - वैतरणा

💜 - कुंबी

❤️ - तेरणा ☑️

💛 - भोगावती



 सेस्मोग्राफ  हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?                              

💚 - क्षारमापक

💜 - वक्रातामापाक

❤️ - भूकंपनोद मापक ☑️

💛 - यापैकी नाही



 सलवा जुडूम हे काय आहे?                         

💚 - नक्षलवादी संघटना 

💜 - राजनैतिक पक्ष

❤️ - NGO

💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️



मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?                                        

💚 - मिशी काढून टाकणे

💜 - मिशी कातरने

❤️ - मिशी वाढविणे

💛 - बेअब्रू करणे ☑️



ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?                        

💚 - स्थायु

💜 - द्रव

❤️ - वायू

💛 - निर्वात जागा ☑️



 चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?                       

💚 - सोलापूर

💜 - पुणे

❤️ - कोल्हापूर ☑️

💛 - मुंबई

प्रश्न मंजुषा

 1) जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या ______ एवढी असते.

 A. 1/2 सदस्य संख्या

 B. 1/3 सदस्य संख्या✅

 C. 1/4 सदस्य संख्या

 D. 1/10 सदस्य संख्या.


________________________


2) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?

 A. 30 दिवस

 B. 60 दिवस

 C. 90 दिवस✅

 D. वरीलपैकी काहीही नाही.


________________________


3) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?

 A. राज्य शासन

 B. स्थायी समिती✅

 C. जिल्हा परिषद

 D. मुख्य कार्यकारी अधिकारी.


________________________


4) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये __________ पद्धतीचा स्विकार केला.

 A. सहाय्यक अधिकारी

 B. सल्लागार समिती

 C. कक्ष अधिकारी✅

 D. मुख्य अधिकारी.


________________________


5) नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका भरविण्याचा अधिकार कोणास आहे?

 A. सरपंच

 B. गट विकास अधिकारी

 C. मुख्य कार्यकारी अधिकारी

 D. वरील सर्वांना.✅


________________________


6) खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?

 A. डॉ. बी.आर, आंबेडकर

 B. वल्लभभाई पटेल✅

 C. जवाहरलाल नेहरू

 D.  डॉ. राजेंद्र प्रसाद.


________________________


7) भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.

(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.

(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.

(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.

सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

 A. (a) आणि (b)

 B. (b), (c) आणि (d)

 C. (a), (c) आणि (d)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✅


________________________


8) लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?

(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.

(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.

(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.

(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.


पर्यायी उत्तरे : 

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (d)

 C. (a), (c), (d)

 D. (a), (b), (c), (d). ✅


________________________


9) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ___________ करू शकतात.

 A. संसद ठराव करून

 B. संसद कायदा तयार करून✅

 C. राष्ट्रपती आदेश पारित करून

 D. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून.


________________________


10) भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी __________ द्वारे अधिकृत केले जाते. 

 A. वित्त विधेयक

 B. विनियोजन अधिनियम ✅

 C. वित्तीय अधिनियम

 D. संचित निधी अधिनियम.





१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?

१) पुणे

२)नागपूर

३)मुंबई

४)अहमदनगर ✅




२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?

१)नाशिक

२)पुणे

३)मुंबई उपनगर ✅

४)मुंबई शहर 




३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?

१)ठाणे जिल्हा

२)पुणे जिल्हा

३) वाशिम जिल्हा

४)परभणी जिल्हा ✅




४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

१)१६ ✅

२)०९

३)१३

४)१० 




५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?

१) आंध्र प्रदेश

२)तेलंगणा

३)मध्य प्रदेश ✅

४)कर्नाटक 




६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?

१) पूर्व - पश्चिम

२) पश्चिम - उत्तर

३)उत्तर - पूर्व ✅

४) दक्षिण - पूर्व 




७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?

१)भिलेवडा

२) भिल्लेश्र्वर

३) भिवटेकडी

४) भिलठाण ✅




८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) अमरावती

२) लात्तुर

३) सोलापूर

४)बुलढाणा ✅




९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) चंद्रपूर

२) नागपूर

३) भंडारा 

४) यवतमाळ ✅



१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) सांगली

२)सातारा ✅

३)धुळे

४) औरंगाबाद



११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

१)४ ✅

२)१०

३)१४

४)१६



१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जळगाव जिल्हा

२) बुलढाणा जिल्हा

३)नाशिक जिल्हा

४) नंदुरबार जिल्हा ✅




१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?

१) वाशिम जिल्हा

२) धुळे जिल्हा

३) जळगांव जिल्हा ✅

४)हिंगोली जिल्हा




१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जालना जिल्हा

२)परभणी जिल्हा

३) सातारा जिल्हा

४) औरंगाबाद जिल्हा ✅




१४) भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी कुठे सुरू झाली ?

👉 ११ July १८५१ रोजी भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईत सुरु झाली.येथून मुंबईमध्ये अनेक सूतगिरण्यासह औधोगिक वाढीस सुरुवात झाली.



१५) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता जिल्हा कोणता व त्याचे प्रमाण किती टक्के आहे.?

Ans.मुबंई उपनगर जिल्हा त्याचे प्रमाण 89.9% इतके आहे.

भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती


१) तापी नदी :--

    

-- ही पश्चिम वाहिनी नदी आहे. 

--तिचा उगम सातपुडा पर्वतात मुलताईजवळ होतो. 

--ती महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते. 

--पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. 

 

-------------------------------------------------


(२) गोदावरी नदी :--


-- ही भारतीय पठारावरील सर्वांत जास्त लांब 

अशी नदी आहे. 

--गोदावरी नदी सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र 

आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व 

बंगालच्या उपसागरास मिळते. 

--प्रवरा,मांजरा,प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. 


---------------------------------------------------


(३)कृष्णा नदी :--


-- ही नदी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे 

उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून वाहत जाते व बंगालच्या समुद्राला मिळते. 

--भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत. 


-------------------------------------------------


(४) गंगा नदी :--


-- गंगा ही भारतातील सर्वांत जास्त लांबीची 

नदी आहे. 

--या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. 

--ही नदी उत्तरांचल,उत्तरप्रदेशव बिहार या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. 


---------------------------------------------------


(५) सिंधू नदी :--


-- भारतीय संस्कृतीचा उगम व विकास सिंधू 

नदीच्या काठीच झाला. 

--ही नदी हिमालयात मान सरोवराजवळ उगम पावते. --ती जम्मू आणि काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते.

पठाराची स्थानिक नावे:

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.

09 June 2025

9 जून २०२५ चालू घडामोडी

१. भारत सध्या जगातील सर्वात मोठा _ __ अॅल्युमिनियम उत्पादक देश आहे.
अ. पहिला
b. सेकंद
क. तिसरा
ड. चौथा
👉उत्तर: ब. दुसरा
स्पष्टीकरण:
अॅल्युमिनियम उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रश्न २.अलीकडेच, भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत (ECOSOC) कोणत्या कालावधीसाठी निवड झाली आहे?
अ. २०२६-२७
बी.२०२६-२८
क.२०२६-२९
ड. २०२६-३०
👉उत्तर: जन्म २०२६-२८
स्पष्टीकरण:
भारताची संयुक्त राष्ट्रांच्या ECOSOC परिषदेवर दोन वर्षांच्या (२०२६-२८) कालावधीसाठी निवड झाली आहे.

प्रश्न ३. 'अर्बन अड्डा २०२५' परिषदेचे उद्घाटन अलीकडेच कुठे झाले?
अ. चंदीगड
b. नवी दिल्ली
क. गुरुग्राम 
ड. लखनौ
उत्तर: ब. नवी दिल्ली
स्पष्टीकरण:
ही परिषद नवी दिल्ली येथे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मांडवीय यांनी आयोजित केली होती.

प्रश्न ४. अलीकडेच कोणत्या देशात माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे?
अ. फ्रान्स
ब. जर्मनी
c. इटली
ड. क्रोएशिया
👉उत्तर: इटली
स्पष्टीकरण:
माउंट एटना हा इटलीमधील एक सक्रिय ज्वालामुखी आहे जो अलीकडेच पुन्हा उद्रेक झाला आहे.

प्रश्न ५. भारताने कोणत्या देशासोबत पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज बांधण्याची घोषणा केली आहे?
अ. नॉर्वे
ब. फिनलंड
c. स्वित्झर्लंड
ड. ऑस्ट्रेलिया
👉उत्तर: अ. नॉर्वे
स्पष्टीकरण:
भारत आणि नॉर्वे संयुक्तपणे आर्क्टिक-अंटार्क्टिक संशोधनासाठी एक स्वदेशी जहाज विकसित करतील.

प्रश्न ६. दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक कीटक दिन साजरा केला जातो?
अ. ०६ जून 
ब. ०७ जून 
क. ०९ जून 
दि. १० जून
👉उत्तर: अ. ०६ जून
स्पष्टीकरण:
या दिवशी कीटकांच्या जैवविविधतेबद्दल आणि परिसंस्थेतील त्यांच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.

प्रश्न ७. संसदेचे २०२५ चे पावसाळी अधिवेशन कधी सुरू होईल?
अ. ०१ जुलै 
ब. १५ जुलै
c. २१ जुलै
दि. २९ जुलै
👉उत्तर: सुमारे २१ जुलै
स्पष्टीकरण:
संसदीय कामकाज मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल.

प्रश्न ८. अलीकडे किती देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे?
अ. ५ देश
ब. १२ देश
क. १५ देश
d. २१ देश
👉उत्तर: ख. १२ देश
स्पष्टीकरण:
सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने १२ देशांच्या नागरिकांवर प्रवास बंदी घातली आहे.

प्रश्न ९. मिरज कॉर्ड लाईन प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर झाला आहे?
अ. महाराष्ट्र 
ब. मध्य प्रदेश
क. पश्चिम बंगाल
ड. कर्नाटक
👉उत्तर: अ. महाराष्ट्र
स्पष्टीकरण:
मध्य रेल्वे अंतर्गत महाराष्ट्रात रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

प्रश्न १०. अलीकडेच कोणत्या शहरात पोलिसांच्या छळामुळे झालेल्या मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आपोआप दखल घेतली आहे?
अ. नवी दिल्ली
ब. हैदराबाद 
क. जयपूर
ड. दिसपूर
👉उत्तर: ब. हैदराबाद 
स्पष्टीकरण:
हैदराबादमध्ये एका व्यक्तीच्या पोलिसांच्या छळामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे.

प्रश्न ११. जनगणना-२०२७ आणि जात जनगणना किती टप्प्यात होईल?
अ. दोन टप्पे
ब. तीन टप्पे
क. चार टप्पे
ड. पाच टप्पे
👉उत्तर: अ. दोन टप्पे
स्पष्टीकरण:
सरकार त्यांना दोन वेगवेगळ्या टप्प्यात आयोजित करेल.

प्रश्न १२. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतात किती लोहखनिजाचे उत्पादन झाले?
अ. १८९ दशलक्ष टन 
ब. २८९ दशलक्ष टन 
क. ३८९ दशलक्ष टन 
ड. ४८९ दशलक्ष टन 
👉उत्तर: ब. २८९ दशलक्ष टन 
स्पष्टीकरण:
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, भारत २८९ दशलक्ष टन लोहखनिजाचे उत्पादन करेल.

१३.दोन रामसर स्थळे जोडल्यानंतर, आता भारतात एकूण संख्या किती आहे?
अ. ८९ ठिकाणे 
ब. ९१ ठिकाणे 
क. ९५ ठिकाणे 
ड. १०० ठिकाणे 
👉उत्तर: ब. ९१ ठिकाणे 
स्पष्टीकरण:
राजस्थानमधील दोन्ही स्थळांना जोडल्यानंतर, आता भारतात एकूण ९१ रामसर स्थळे आहेत.

प्रश्न १४. मुख्यमंत्री पुतण्या रिओ यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात नऊ दीपगृह शाळा संकुल सुरू केले आहेत?
अ. मणिपूर 
ब. नागालँड 
क. मेघालय
ड. सिक्कीम 
उत्तर: ब. नागालँड 
स्पष्टीकरण:
पुतण्या रिओ हे नागालँडचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी राज्यात हा उपक्रम सुरू केला 

प्रश्न १५. सोकोत्रा या येमेनी बेटावर कुपोषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या देशासोबत पुढाकार घेतला आहे?
अ. भारत 
ब. चीन 
क. अमेरिका 
ड. युएई 
👉उत्तर: ब. युएई 
स्पष्टीकरण:
सोकोत्रा बेटावर कुपोषणाचा सामना करण्यासाठी WHO आणि UAE ने संयुक्त उपक्रम सुरू केला.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

08 June 2025

ठळक बातम्या. ८ जुन २०२५.

१. G-७ शिखर परिषद.


- स्थान: कानानस्किस, अल्बर्टा, कॅनडा

- मोदींचा हा दशकातील पहिलाच कॅनडा दौरा आहे.


२.जागतिक अन्न सुरक्षा दिन २०२५.


- ७ जून रोजी, संपूर्ण जग जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यासाठी एकत्र येते.

- २०२५ ची थीम, "अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान"

- डिसेंबर २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषित केले.

- ७ जून २०१९ रोजी पहिल्यांदा जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला.


३. फ्लिपकार्ट.


- फ्लिपकार्ट ही रिझर्व्ह बँकेकडून नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी परवाना मिळवणारी भारतातील पहिली मोठी ई-कॉमर्स फर्म बनली.

- परवान्यामुळे वॉलमार्ट-समर्थित प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना आणि विक्रेत्यांना थेट कर्ज देऊ शकते.

- १९३४ च्या आरबीआय कायद्यानुसार, एनबीएफसींचे नियमन आरबीआयद्वारे केले जाते.


४.अश्वनी लोहानी 


- एअर इंडियाचे माजी सीएमडी अश्वनी लोहानी यांची पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) चे नवीन संचालक म्हणून नियुक्ती.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएमएमएल सोसायटीचे अध्यक्ष आहेत.

- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात.

- कार्यकारी परिषदेचे अध्यक्षपद पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे आहे.


५.स्वच्छता पखवाडा २०२५.


- १ मे ते १५ मे दरम्यान स्वच्छता पंधरावा २०२५ साजरा केला.

- स्वायत्त संस्थांमध्ये (AIs) आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSUs) १८८ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025

 26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 


 👉स्थळ: गुमी, दक्षिण कोरिया.

 👉कालावधी: 27 - 31 मे 2025.

 👉भारताची कामगिरी: एकूण 24 पदके (8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य). पदकतालिकेत दुसरे स्थान.


👉टॉप 3 देश (पदकतालिका):


   १)चीन: 19 सुवर्ण, 9 रौप्य, 4 कांस्य (एकूण 32 पदके)

   २)भारत: 8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य (एकूण 24 पदके)

   ३)जपान: 5 सुवर्ण, 11 रौप्य, 12 कांस्य (एकूण 28 पदके)

 

👉भारतासाठी सुवर्णपदक विजेते


  १) गुलवीर सिंग: पुरुषांची 10,000 मीटर शर्यत

  २)गुलवीर सिंग: पुरुषांची 5,000 मीटर शर्यत

  ३)अविनाश साबळे: पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस

  ४)ज्योती याराजी: महिलांची 100 मीटर अडथळा शर्यत

  ५)पूजा सिंग: महिला उंच उडी

  ६)नंदिनी आगसारा: हेप्टाथलॉन

  ७)मिश्र 4x400m रिले संघ: संतोष कुमार, रुपल चौधरी, विशाल आणि सुभा व्यंकटेशन

  ८)महिला 4x400m रिले संघ: जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा राजिता आणि सुभा व्यंकटेशन

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

महत्त्वाची ऐतिहासिक पुस्तके आणि त्यांचे लेखक

१. अर्थशास्त्राचे लेखक कोण आहेत?

👉 चाणक्य 


२. अष्टाध्यायीचे लेखक कोण आहेत?

👉 पाणिनी


३. इंडिकाचे लेखक कोण आहेत?

👉 मेगास्थेनिस 


4. मेघदूत, कुमारसंभवमचे लेखक कोण आहेत?

👉 कालिदास


५. भामदर्शनचे लेखक कोण  आहेत?

👉 भगवती चरण बोहरा 


६. अभिज्ञान शकुंतलमचे लेखक कोण आहेत?

👉 कालिदास


७. मुद्राराक्षसाचे लेखक कोण आहेत?

👉 विशाखदत्त 



८. हाफ अ लाईफचे लेखक कोण आहेत?

👉 व्ही.एस. एस.एस. नायपाल 


९. कामसूत्राचे लेखक कोण आहेत?

👉 वात्स्यायन 


१०. राजतरंगिनीचे लेखक कोण आहेत?

👉 कल्हण 


११.हर्षचरित आणि कादंबरीचे लेखक कोण आहेत?

👉 बाणभट्ट


१२. पंचतंत्राचे लेखक कोण आहेत?

👉 विष्णू शर्मा 


१३. गीत गोविंदचे लेखक कोण आहेत?

👉 जयदेव


१४. पृथ्वीराज रासोचे लेखक कोण आहेत?

👉 चांदवरदाई 


१५. स्पीड पोस्टचे लेखक कोण आहेत?

👉 शोभा-दिन 


१६. शाहनामेहचे लेखक कोण आहेत?

👉 फिरदौसी


१७. ऐन-ए-अकबरीचे लेखक कोण आहेत?

👉 अबुल फजल 


१८. काव्य मीमांसा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

👉 राजशेखर


१९. बाबरनामाचे लेखक कोण आहेत?

👉 बाबर


२०. अकबरनामाचे लेखक कोण आहेत?

👉 अबुल फजल 


२१. हुमायुन्नामाचे लेखक कोण आहेत?

👉 गुलबदन बेगम 



प्रश्न २२. मिलिंडापान्होचे लेखक कोण आहेत?

👉 नागसेन 


प्रश्न २३. बुद्धचरिताचे लेखक कोण आहेत?

👉 अश्वघोष 

प्रमुख जागतिक आणि राष्ट्रीय क्रमवारी २०२४-२०२५


१. कॉफी उत्पादन: भारत ७ वा, ब्राझील पहिला (भारतात कर्नाटक प्रमुख)


 २. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५: भारत चौथा, यूएसए पहिला 


३. NITI आयोगाचा आर्थिक आरोग्य निर्देशांक २०२५: पहिला ओडिशा, दुसरा छत्तीसगड, तिसरा गोवा 


४. IATA देशांतर्गत उड्डाण वाहतूक २०२४: भारत पहिला


५. ग्लोबल LEED ग्रीन बिल्डिंग २०२४: भारत तिसरा, चीन पहिला (USGBC) 


६. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक २०२४: भारत ९६ वा, डेन्मार्क पहिला (ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल) 


७. पंचायत विकास निर्देशांक २०२४: कर्नाटक पहिला, केरळ दुसरा, तामिळनाडू तिसरा (पंचायत राज मंत्रालय) 


८. जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५: भारत १४ वा, बुर्किना फासो पहिला (अर्थशास्त्र आणि शांतता संस्था) 


९. जागतिक आनंद निर्देशांक २०२५: भारत ११८ वा, फिनलंड पहिला (UN SDSN) 


१०. पंचायत उत्तम निर्देशांक २०२२-२३: गुजरात श्रेणी A मध्ये अव्वल 


११. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२४: चाड पहिला, भारत पाचवा; सर्वाधिक प्रदूषित शहर: बेगुसराय (बिहार); राजधानी: दिल्ली (आयक्यू एअर) 


१२. एसआयपीआरआय शस्त्रास्त्र आयात (२०२०-२०२४): युक्रेन पहिला, भारत दुसरा 


१३. संयुक्त राष्ट्रांच्या मातृ मृत्युदर (२०००-२०२३): नायजेरिया पहिला, भारत दुसरा 


१४. यूएनसीटीएडी फ्रंटियर टेक रेडीनेस २०२४: भारत ३६ वा, यूएसए पहिला 


१५. नीती आयोग ऑटोमोटिव्ह उत्पादन २०२३: भारत चौथा (चीन, अमेरिका, जपान पुढे) 


१६. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२५: भारत १५१ वा, नॉर्वे पहिला (रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स)

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

भारतातील 2 नवीन ठिकाणांचा रामसर यादीत समावेश

👉मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स - राज्यस्थान 

👉खिचन वेटलँड साइट  - राज्यस्थान


👉भारतात आता एकूण "91 रामसर स्थळे" झाली आहेत


●जागतिक पाणथळ दिवस -2 फेब्रुवारी 

●आशियातील सर्वात जास्त रामसर - भारतात 91

●जगात रामसर यादीत भारताचा 3 रा क्रमांक लागतो


१. UK - 176 रामसर स्थळे

२. मेक्सिको - 144 रामसर स्थळे

३. भारत - 91 रामसर स्थळे 


👉 रामसर बाबत महत्वाचे 

 

● रामसर करार :-  हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे

●रामसर हे एक इराण देशातील शहर आहे

●2 फेब्रुवारी 1971 ला पाणथळ क्षेत्राचा विकास आणि बचवा साठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले होते

●भारत 1 फेब्रुवारी 1982 मध्ये यात सामील झाला 🇮🇳


👉भारतात एकूण 91 रामसर स्थळे आहेत

1. तमिळनाडू : 20 रामसर स्थळे

2. उत्तरप्रदेश : 10 रामसर स्थळे


👉भारताचे पहिले रामसर स्थळ 1981 साली समाविष्ट झाले 

1.चिलका सरोवर ( ओडीसा) 🌊

2.केवलादेवी राष्ट्रीय उद्यान ( राज्यस्थान)🐆


👉भारतातील सर्वात मोठे रामसर : सुंदरबन ( प.बंगाल)

👉भारतातील सर्वात लहान रामसर : रेणुका ( हिमाचल) -0.2 SqKm


👉 महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत

1.नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य (2019) 

2.लोणार सरोवर (2020) 

3.ठाणे खाडी(2022) 

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

बातम्यांमधील पहिल्या महिला - २०२५

१️⃣ विजया किशोर रहाटकर - *राष्ट्रीय महिला आयोग (NCW)* च्या नवीन अध्यक्षा 


२️⃣ बाला देवी - ५० आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू 


३️⃣ तनुष्का सिंग - भारतीय हवाई दलाच्या *जॅग्वार स्क्वॉड्रन* मधील पहिली महिला पायलट


४️⃣ क्रिस्टी कोव्हेंट्री (झिम्बाब्वे) ▪️ आयओसी (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती) च्या पहिल्या महिला अध्यक्ष ▪️ पहिल्या आफ्रिकन आणि १० व्या एकूण अध्यक्ष ▪️ माजी ऑलिंपियन जलतरणपटू 


५️⃣ न्गोझी ओकोंजो-इवेला (नायजेरिया) - जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) प्रमुख असलेल्या पहिल्या महिला 


६️⃣ अंजू राठी राणा - भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव 


७️⃣ नल्लाथंबी कलैसेल्वी - CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद) च्या पहिल्या महिला महासंचालक संशोधन) 


८️⃣ रेखा गुप्ता – दिल्लीच्या *४ व्या महिला मुख्यमंत्री* 


९️⃣ नेतुम्बो नंदी-नदैतवाह – नामिबियाच्या *पहिल्या महिला राष्ट्रपती* 


🔟 पॅट्रिशिया स्कॉटलंड (डोमिनिका) – राष्ट्रकुल राष्ट्रांच्या पहिल्या महिला सरचिटणीस 


१️१️⃣ खुनयिंग पटामा (थायलंड) – जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष 


१️२️⃣ दिव्या शर्मा – भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

संविधान सभेच्या प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष


१. सुकाणू समिती

अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद


२. संघ संविधान समिती

अध्यक्ष: पंडित जवाहरलाल नेहरू


३. प्रांतिक संविधान समिती

अध्यक्ष : सरदार वल्लभभाई पटेल


४.केंद्रीय अधिकार समिती

अध्यक्ष: पंडित जवाहरलाल नेहरू


५.मसुदा समिती

अध्यक्ष: डॉ. B R आंबेडकर


६. ध्वज समिती

अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद


७. तदर्थ ध्वज समिती

अध्यक्ष: ए.एन. सिन्हा


८. वित्त आणि कर्मचारी समिती

अध्यक्ष: एन.एस. सिन्हा


९.मूलभूत हक्क उपसमिती

अध्यक्ष: जे बी कृपलानी


१०.अल्पसंख्याक उपसमिती

अध्यक्ष: एचसी मुखर्जी


११. नियम समिती

अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद


१२.व्यवसाय समिती

अध्यक्ष: डॉ. के.एस. एम. मुन्शी

महत्वपूर्ण चालु घडामोडी 8 जून 2025


१. राजस्थानातील दोन पाणथळ जागांचा समावेश झाल्यानंतर, भारतातील रामसर स्थळांची संख्या ९१ झाली 


२. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयाच्या मते, संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल.


३. भारताची २०२६-२८ या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ECOSOC परिषदेवर निवड झाली आहे.


४. हैदराबादमध्ये पोलिसांच्या छळामुळे झालेल्या मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे.


५. जनगणना-२०२७ आणि जातीनिहाय जनगणना दोन टप्प्यात केली जाईल.


६. भारताने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २८९ दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिजाचे उत्पादन केले.


७. सध्या भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अॅल्युमिनियम उत्पादक देश आहे.


8. डॉ मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे "अर्बन अड्डा 2025" परिषदेचे उद्घाटन केले.


९. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने १२ देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घातली 


१०. येमेनच्या सोकोत्रा   बेटावर कुपोषणाचा सामना करण्यासाठी WHO ने UAE च्या सहकार्याने एक उपक्रम सुरू केला आहे.


११. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली आहे.


१२. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी राज्यात ९ लाईटहाऊस स्कूल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले.


१३. दरवर्षी ६ जून रोजी जागतिक कीटक दिन साजरा केला जातो.


१४. अलिकडेच, इटलीतील माउंट एटना ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाला आहे.


१५. भारताने नॉर्वेच्या सहकार्याने पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज बांधण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

1) राम घाट --> कोल्हापूर - सावंतवाडी 


2) अंबोली घाट --> कोल्हापूर - सावंतवाडी 


3) फोंडा घाट -->  संगमेश्वर - कोल्हापूर 


4) हनुमंते घाट -->  कोल्हापूर - कुडाळ 


5) करूळ घाट --> कोल्हापुर - विजयदुर्ग 


6) बावडा घाट --> कोल्हापुर - खारेपाटण 


7) आंबा घाट --> कोल्हापुर - रत्नागिरी 


8) उत्तर तिवरा घाट --> सातारा - रत्नागिरी 


9) कुंभार्ली घाट --> सातारा - रत्नागिरी 


10) हातलोट घाट --> सातारा - रत्नागिरी 


11) पार घाट --> सातारा - रत्नागिरी 


12) केंळघरचा घाट --> सातारा - रत्नागिरी 


13) पसरणीचा घाट --> सातारा - वाई 


14) फिटस् जिराल्डाचा घाट --> महाबळेश्वर - अलिबाग 


15) पांचगणी घाट --> पोलादपुर - वाई 


16) बोरघाट --> पुणे - कुलाबा


17) खंडाळा घाट --> पुणे - पनवेल 


18) कुसुर घाट --> पुणे - पनवेल 


19) वरंधा घाट --> पुणे - महाड 


20) रूपत्या घाट --> पुणे - महाड 


21) भीमाशंकर घाट --> पुणे - महाड 


22) कसारा घाट --> नाशिक - ठाणे 


23) नाणे घाट --> अहमदनगर - मुंबई


24) थळ घाट --> नाशिक - ठाणे 


25) माळशेज घाट --> ठाणे- पुणे  


26) सारसा घाट --> सिरोंचा - चंद्रपूर


१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम (पहिला स्वातंत्र्य संग्राम) – सविस्तर माहिती

पार्श्वभूमी आणि कारणे:


1. सामाजिक आणि धार्मिक कारणे :

ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप केला.

इंग्रजांनी ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे स्थानिक धर्मीयांना त्रास झाला.

ब्रिटिशांनी सैनिकांना नवीन लीव्हर बंदुका वापरण्यास सांगितल्या, ज्यांच्या कार्ट्रिजच्या साठ्यावर जनावरांची चरबी लावलेली होती.

या चरबीचा वापर गाय आणि डुक्कर या जनावरांची चरबी असल्याचा समज होत होता — हिंदूंसाठी गाय पवित्र असल्याने आणि मुसलमानांसाठी डुक्कर हराम असल्याने, सैनिकांना ही गोष्ट स्वीकार्य नव्हती.

सैनिकांना कार्ट्रिजला ओठाने चावून वापरावे लागत होते, ज्यामुळे ही धार्मिक भावना भडकली.

त्यामुळे सैनिकांमध्ये धार्मिक असंतोष निर्माण झाला आणि हा एक महत्त्वाचा उग्रतेचा कारणीभूत ठरला.


2. आर्थिक कारणे:

शेतकऱ्यांवर जबरदस्त करवसुली, जमीन जप्ती, आणि कर्जाची वाढती स्थिती.

ब्रिटिशांनी भारतीय कुटुंबांचे पारंपरिक व्यवसाय आणि उद्योग नष्ट केले.

ब्रिटिश कंपनीच्या कारभारामुळे भारतातील आर्थिक संपत्ती लुटली गेली.


3. राजकीय कारणे:

ब्रिटिशांनी अनेक स्थानिक राजे आणि महाराजांच्या सत्ता काढून घेतली.

'डॉक्ट्रिन ऑफ लैप्स' आणि 'राईट ऑफ सर्वाइव्हर' सारख्या धोरणांनी भारतीय राजघराण्यांवर थेट परिणाम केला.




4. सेनिक कारणे :

भारतीय सैनिकांना कमी वेतन आणि वाईट स्थिती.

इंग्रजांनी स्थानिक सैनिकांना नीच समजले.

बंदुकांच्या साठ्याच्या चरबीच्या अफवा यांनी सैनिकांमध्ये रोष निर्माण केला.

 


घटनाक्रम :


२ मई १८५७ - मेरठ बंड:

ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांनी (सेपाया) बंड पुकारला. ह्याला ‘मेरठ उठाव’ म्हणतात.हा बंड पुढे दिल्लीपर्यंत पसरला. दिल्लीतील बादशहा बहादुरशाह झफर यांचा पुनर्स्थापना:

दिल्लीतील मुघल सम्राट बहादुरशाह झफर यांना भारतीयांनी स्वातंत्र्य सेनानी म्हणून सम्राट घोषित केले.

लखनऊ, कानपूर, झांसी आणि इतर ठिकाणी लढाया:

झांसीची राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांविरुद्ध जोरदार लढा दिला.

कानपूरच्या नाना साहेब आणि तात्या टोपे यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले.

लखनऊत बेगम हजरत महल यांनी उग्र विरोध केला.



ब्रिटीशांची प्रतिक्रिया :

ब्रिटिशांनी लष्कर पाठवून या उठावाला दाबलं. त्यांनी कडक कारवाई केली आणि विद्रोहींवर क्रूर अत्याचार केले.



परिणाम :

ईस्ट इंडिया कंपनीचा अंत झाला आणि १८५८ मध्ये भारताचा थेट ब्रिटिश राजवटा सुरु झाला.

ब्रिटिश सरकारने "भारत शासन अधिनियम 1858" लागू केला.

भारतीयांच्या भावना अधिक दडपल्या गेल्या पण स्वातंत्र्याची ज्वाला पेटली.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला नवा प्रवाह मिळाला.

ब्रिटिशांनी प्रशासनात सुधारणा करून स्थानिक हितसंबंधांना काही प्रमाणात समजून घेण्याचा प्रयत्न केला.



महत्त्व :

भारतीय लोकांच्या एकात्मतेचा आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या स्वप्नाचा पहिला मोठा प्रयत्न.

अनेक राजकारणी आणि समाजसुधारकांना स्वातंत्र्य लढ्यात पुढे येण्याचा मार्ग दिला.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणारा प्रसंग.

१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि त्यांचे योगदान


नेते, ठिकाण आणि त्यांचे योगदान / भूमिका

राणी लक्ष्मीबाई - झांसी ( इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढली, झांसीचे संरक्षण केले.)

नाना साहेब - कानपूर (कानपूरमधील बंडाचा नेतृत्वकर्ता, ब्रिटिशांविरुद्ध मोहीम राबवली.)

तात्या टोपे - महाराष्ट्र ((विशेषतः) राणी लक्ष्मीबाईचे समविचारी, विविध भागात स्वातंत्र्यलढा राबवला.)

बेगम हजरत महल - लखनऊ (लखनऊच्या स्वातंत्र्यासाठी लढली, ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला.)

झकिर हुसेन - दिल्ली (दिल्लीतील विद्रोहाचे प्रमुख, बादशहा झफर यांचे सहकारी.)

मक़बूल खान  - कर्नाटक  विद्रोहाचे नेतृत्त्व केले.

बहादूर शाह झफर - दिल्ली (मुघल सम्राट, स्वातंत्र्यसैनिकांचा प्रतीकात्मक नेता.)

मदनलाल - कानपूर (नाना साहेब यांचा सहकारी, कानपूरमधील लढाईत महत्त्वाची भूमिका.)

बक्शी बख्त खान - मेरठ, (दिल्ली सेपायांच्या उठावाचे नेतृत्व केले.)

07 June 2025

रक्ताभिसरण संस्था

           
"हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचवण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण संस्था म्हणतात".

रक्ताभिसरण संस्था हृदय(Heart), रक्त(Blood), रक्तवाहिन्या(Blood Vessels) या पासून बनलेली आहे.

शोध : विल्यम हार्वे 1628  मध्ये
( फादर ऑफ अँजिओलॉजी, विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर असे म्हणतात)

शरीरातील महत्त्वाचा घटक हृदय.

       *प्रकार *
1)खुली रक्ताभिसरण संस्था .
2)बंद रक्ताभिसरण संस्था.
1) खुली रक्ताभिसरण संस्था:
रक्तवाहिन्या नसतात.
" मॉलुस्का" आणि "आर्थोपोडा" या गटातील सजीव  यात येतात. शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकात मिसळते .
अपवाद ऑक्टोपस ऑक्टोपस व स्क्विड  हे प्राणी बंद रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये येतो.
2)बंद रक्ताभिसरण संस्था:
यात रक्तवाहिन्या असतात .
शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकात मिसळत नाही.
या संस्थेत उभयचर ,पृष्ठवंशीय ,सरपटणारे प्राणी येतात.

             *मानवी रक्त*
मानवी शरीरात रक्तवाहिन्या ची लांबी 97000 किलोमीटर आहे.
रक्तवाहिन्या(Blood Vessels): 3 प्रकार
1)धमनी(Arteries):
हृदयाकडून  शरीरांच्या सर्व भागांना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा .
अपवाद- हृदयाकडून फुप्फुसाकडून  ऑक्सिजन विरहीत रक्त वाहून नेणारी एक अपवादात्मक धमणी असते जिला फुप्फुसभिगा /फुप्फुस धमणी (Pulmonary Arteryअसे म्हणतात
शरीराच्या खोलवर भागात असतात .
धमन्यांमध्ये झडपा नसतात .
धमन्या कमी लवचिक असतात.
  रक्तदाब जास्त असतो धमणी मध्ये सुमारे  सरासरी रक्तदाब 100mmHg असतो.

2)शिरा(Veins):
  शरीराच्या सर्व कविवा कडून ऑक्सिजन विरहीत रक्त हृदयाकडे पोचवतात.
अपवाद- फुप्फुसाभिगा शिरा(Pulmonary Vein) पुरुषाकडून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त  रक्त वहन करते.
शिरा जास्त लवचिक/ स्थितिस्थापक असतात.
शिरांमध्ये झडपा असतात.
शिरांमधील रक्तदाब दमण यांच्या मानाने खूप कमी म्हणजे 2mmHg असतो.

3) केशवाहिन्या(Capillaries)
केशवाहिन्या एकत्र येऊन शिरा तयार होतात केशवाहिन्या च्या धमनीका आणि शिरा यांना जोडतात.
केशवाहिन्याचा शरीरातील पेशी प्रत्यक्ष संबंध असतो म्हणजे केशवाहिन्या आणि पेशी यांच्या दरम्यान सतत ऑक्सिजन, कार्बनडाय-ऑक्साइड ,पोषकद्रव्ये ,हार्मोनस ,टाकाऊ पदार्थ यांची देवाण-घेवाण चालू असते.

       *रक्तदाबनुसार *
शिरांमधील रक्तदाब कमी असतो .
केशवाहिनी मधील रक्तदाब हा शिरा पेक्षा जास्त असतो व धमनी पेक्षा कमी असतो.
धमणी मध्ये सर्वाधिक रक्तदाब असतो.

        *जाडीनुसार*
केशवाहिन्या ह्या कमी जाडीच्या व आतून पोकळी जास्त असते . शीरा ह्या केशवाहिनी पेक्षा जाड असतात व धमणी पेक्षा कमी जाड असतात .
धमनी सर्वात जास्त जाड असते व आतून पोकळी कमी असते.

         *रक्त(Blood)*
खारट चव.
दोन घटकांनी बनलेले आहे

 
1】रक्तद्रव(Plasma):
  रंग-फिकट पिवळा रंग किंवा रंगहीन
सर्व रक्तापैकी 55% रक्तद्रव यापैकी 90%पाणी+7%प्रथिने+3% असेंद्रिय घटक
【7%प्रथिने
1-ग्लोब्ल्यूलिन: प्रतिद्रव्य (ऍन्टीबॉडी) तयार करते, प्रतिकार शक्ती नियंत्रित करते.
2-अलब्यूमिन: शरीरातील पाण्याचे नियंत्रण ठेवते.
3-प्रोथॉम्बिंन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.
4-फायब्रीनोजन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.】


2】रक्तपेशी(Corpuscle):
तीन प्रकार


1]RBC(Red Blood Cell)/लाल/तांबड्या/लोहित पेशी:
केंद्रकविरहित( अपवाद- उंट)
संख्या: A) पुरुष 52 लाख/mm^3 of Blood
          B) स्त्री 47 लाख/mm^3 of Blood
           RBC:WBC=  7:1 प्रमाण
आकार: गोल द्विअंतर्वक
निर्मिती: अस्थीमज्जा(Bone marrow)
आयुष्य: 125 -127 दिवस.
नाश: यकृतात (liver)
कार्य: RBCs मध्ये हिमोग्लोबिन असते.
हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन व कार्बन डायॉक्साईडचे अल्पप्रमाणात वहन करते.
हिमोग्लोबिन मुळे रक्ताला लाल रंग येतो.
त्वचेला deep cherry red रंग carboxy haemoglobin मुळे येतो.
संबंधित रोग: १) ॲनिमिया रोग हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे.
                   २) थॅलॅसेमिया रोग.


2]WBC(White Blood Cell)/श्वेत/पांढऱ्या/सैनिकी पेशी:
केंद्रक असते.
संख्या: 9 ते 10 हजार/mm^3 of Blood
निर्मिती: अस्थीमज्जा(bone marrow)
आकार:आकारहीन /अमिबसदृश्य
आयुष्य: 15 दिवस.
नाश: यकृतामध्ये
कार्य: शरीराला रोगप्रतिकारशक्ती मिळवून देणे म्हणून त्यांना सैनिकी पेशी म्हणतात.
संसर्ग झाल्यावर यांची संख्या वाढते.
संबधित रोग: १)रक्ताचा कॅन्सर (Leucamia) WBC वाढल्यावर
                २)एड्स -HIV T4 Lymphocytes वर हल्ला करतो.


3) रक्तबिंबिका /रक्तपट्टीका (platelets):
द्विबहिर्वक्र आकार .
रंगहीन
या फक्त सस्तन प्राण्यांमध्ये आढळतात.
केंद्र नसते .
अतिशय लहान असतात.
संख्या:2.5 ते 4 लाख/mm^3 of Blood
निर्मिती:अस्थीमज्जा(bone marrow)
कार्य: रक्त गोठण्याची क्रिया सुरू होण्यासाठी.
(डेंगू मलेरिया टाइफाइड इत्यादी रोगांमध्ये रक्तपट्टीकांचे प्रमाण कमी होते.)

यकृत कार्य

👉यकृत रक्तातील बहुतेक रासायनिक पातळीचे नियमन करते आणि पित्त नावाच्या उत्पादनास उत्सर्जित करते. हे यकृत पासून कचरा उत्पादने वाहून नेण्यास मदत करते. 


👉पोट आणि आतडे सोडणारे सर्व रक्त यकृतामधून जाते. यकृत या रक्तावर प्रक्रिया करते आणि तोडतो, संतुलित होतो, आणि पोषकद्रव्ये तयार करतो आणि औषधे शरीरात उर्वरित वापरण्यास सोपी किंवा नॉनटॉक्सिक अशा फॉर्ममध्ये चयापचय करते. 


👉यकृत सह 500 हून अधिक महत्त्वपूर्ण कार्ये ओळखली गेली आहेत. काही अधिक सुप्रसिद्ध कार्ये खालीलप्रमाणे:


👉पित्त उत्पादन, पचन दरम्यान कचरा दूर आणि लहान आतडे चरबी तोडण्यास मदत करते


👉रक्ताच्या प्लाझ्मासाठी काही प्रथिने तयार करणे


👉शरीरात चरबी वाहून नेण्यासाठी कोलेस्टेरॉल आणि विशेष प्रथिने तयार करणे


👉सटोरेजसाठी जास्त प्रमाणात ग्लूकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करणे (ग्लायकोजेन नंतर उर्जेसाठी ग्लूकोजमध्ये परत रूपांतरित केले जाऊ शकते) आणि संतुलन आणि आवश्यकतेनुसार ग्लूकोज बनवणे. 


👉अमीनो idsसिडच्या रक्ताच्या पातळीचे नियमन, जे प्रथिने बनवण्याचे ब्लॉक बनवते


👉हिमोग्लोबिनची लोह सामग्री वापरण्यासाठी प्रक्रिया (यकृत लोह साठवते)


👉विषारी अमोनियाचे युरियामध्ये रूपांतरण (युरिया हे प्रथिने चयापचयातील एक शेवटचे उत्पादन आहे आणि मूत्रात उत्सर्जित होते)


👉औषधे आणि इतर विषारी पदार्थांचे रक्त साफ करणे


👉रक्त गोठण्यास नियमित करणे


👉रोगप्रतिकारक घटक बनवून आणि रक्तप्रवाहापासून बॅक्टेरिया काढून संक्रमणांना प्रतिकार करते


👉लाल रक्तपेशींपासून देखील बिलीरुबिनचे क्लीयरन्स. जर बिलीरुबिनचे संचय होत असेल तर त्वचा आणि डोळे पिवळे होतात. 


👉जव्हा यकृत हानिकारक पदार्थांचा नाश करतो तेव्हा त्याची उप-उत्पादने पित्त किंवा रक्तात मिसळतात.


👉 पित्त-उप-उत्पादने आतड्यात प्रवेश करतात आणि मलच्या स्वरूपात शरीर सोडतात. मूत्रपिंडांद्वारे रक्ताद्वारे-उत्पादनांना फिल्टर केले जाते आणि शरीर मूत्र स्वरूपात सोडते.

विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)



१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन



1) जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी यावर्षी ……….जन्मली.

 A. १९७५

 B. १९८२

 C. १९७८✅

 D. १९८०


2) अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.

 A. १०

 B. २०

 C. १५

 D. २५✅


3 ) कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

 A. हरियाना

 B. जम्मू-काश्मिर

 C. पंजाब

 D. राजस्थान✅


4) एच.आय.व्ही. काय आहे  ?

 A. वरीलपैकी सर्व

 B. एड्स ची चाचणी 

 C. विषाणू  ✅

 D. असाध्य रोग


5) ‘सुपरसॅनिक’ म्हणजे काय ?

 A. प्रकाशापेक्षा कमी वेगवान       

 B. ध्वनीपेक्षा कमी   

 C. ध्वनीपेक्षा अधिक वेगवान✅

 D. प्रकाशापेक्षाही अधिक वेगवान


6) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

 A. निकाल्स

 B. निकोटीन✅

 C. कार्बोनेट

 D. फॉस्फेट


7) रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?

 A. तुळस✅

 B. सिंकोना

 C. अडूसळा

 D. सदाफुली


8) संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.

 A. ड✅

 B. क

 C. ई

 D. अ



9) प्रौढ माणसाच्या १०० मि.लि. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ……….. आहे .

 A. ८ ग्रॅम 

 B. १० ग्रॅम 

 C. १४ ग्रॅम✅

 D. १८ ग्रॅम


10) बीसीजी व्हक्सीन ही खालील पद्धतीने देतात.

 A. Infra muscular✅

 B. Sub cutuneous

 C. Intradermal

 D. Inravenous


11) शरीराच्या सर्व भागांतील रक्त ह्दयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ……….. म्हणतात.

 A. केशवाहिनी   

 B. रक्तकेशिका 

 C. शिरा (नीला)✅

 D. रोहिणी (धमन्या)


12) गंडमाळ / गॉयटर म्हणजे ………… च्या ग्रंथिना आलेली सूज होय .

 A. वृषण 

 B. थॉयराईड     ✅

 C. अॅड्रेनल

 D. थायमस


13) रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास …………म्हणतात.

 A. दृष्टीपटल 

 B. रंजीत पटल      ✅

 C. श्वेत पटल

 D. पार पटल


दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान.

🅾️ ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.


🅾️ ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’शरीरातीलप्रतिकारशक्ती वाढविते.


🅾️ आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.


🅾️० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्केघनपदार्थ

असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,३.५ ते३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व

०.६ ते०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,म्हणूनदुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.


🅾️मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम

दुधाची आवश्यकता असते.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोगहोतो.


🅾️ मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधितआहे.


🅾️माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंशसेल्शिअसअसते.


🅾️ डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारातकेला जातो.


🅾️ मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.


🅾️ इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.


🅾️मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.रक्तामध्ये

मँगेनिज हे द्रव्य असते.


🅾️ ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर

कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.


🅾️ मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटकजास्तप्रमाणात असते.


🅾️ मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.


🅾️ कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोगकरतात.


🅾️ तबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्येकॅफीन हेअपायकारक द्रव्य असते.


🅾️ रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढझाल्यासब्लड कॅन्सर होतो.


🅾️पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वरवकावीळ.


🅾️हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय वइन्फ्लुएंझा


🅾️ मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळेहोतो.


🅾️मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम वलॅप्सो स्पायरसी


🅾️ रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्णदगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.


🅾️नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.


🅾️सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.


🅾️ हदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेलेअसते.


🅾️परुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोकेअधिक असतात.


🅾️रक्तदाबाच्या विकारावर तुळस हीवनस्पती उपयुक्तआहे.


🅾️शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यानेहृदयविकाराचा झटका येतो.


🅾️ रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारेकोलेस्टेरॉलरक्तातून वाहते.


🅾️ शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारेमोजलेजाते.


🅾️ शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’

हा घटक करतो.