Wednesday 21 October 2020

लॉर्ड डलहौसी

🔘कालावधी:-1848 ते 1856


✍️खल्या व्यापार चे तत्व आणले


✍️सिमला उन्हाळी राजधानी केली


✍️खलसाधोरण साठी प्रसिद्ध होता


☀️दत्तकविधान नामंजूर खालसा


🔘सातारा:-1848 🔘सबलपूर:-1849


🔘जतपुर:-1849 🔘बघाट:-1850


🔘उदयपूर:-1852 🔘झाशी:-1853


🔘नागपूर:-1854


🌻अतर्गत राज्यकारभार गोंधळ


👁‍🗨सिक्कीम:-1850


👁‍🗨अवध:-1856


👉1853:-बिनतारी संदेशवहन सुरू


👉1854:-पोस्ट खाते सुरू


✍️पहिले पोस्ट तिकीट कराची ला


🎯16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे रेल्वे धावली


✍️1856:-विधवा पुनर्विवाह कायदा पास


✍️1856:-धार्मिक आयोग्यत कायदा


🔘1856:-सामान्य सेवा भर्ती कायदा


👉1854:-सार्वजनिक बांधकाम खाते सुरू


👉1856:-पहिले अभियांत्रिकी कॉलेज सुरू रुरकी येथे


👉1853:-पहिली कापड गिरणी सुरू


☀️1849:-दुसरे इंग्रज शीख युद्ध 


☀️1852:-इंग्रज ब्रम्ही युद्ध


No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...