Friday 22 April 2022

राज्यपाल विशेष अधिकार/Governor

राज्यपाल विशेष अधिकार/Governor

राज्यपाल सामन्य (कलम ,१५३ आणि १५४ ,नेमणूक ,पदावधी,पात्रता ,शपथ), घटनात्मक स्थिती,स्वेच्छाधिन अधिकार,राज्यपाल विशेष जबाबदाऱ्या इत्यादी माहिती

Contents  hide
1 राज्यपाल सामन्य
1.1 राज्यपालाचे अधिकार व कार्य
1.2 राज्यपालाची घटनात्मक स्थिती
1.3 राज्यपालाचे स्वेच्छाधिन अधिकार
1.4 राज्यपालाचे विशेष जबाबदाऱ्या
2 FAQ
राज्यपाल सामन्य
राज्यपाल घाक्राज्याचा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो .कार्यकारी अधिकार त्याच्या हाती असतो .पण संसदीय पद्धतीत नाममात्र असतो .

राज्यपाल हे पद कॅॅनडा देशाकून घेतले आहे

कलम १५३ 

प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल (परिणाम = ७ व्या  १९५६ ला या घटनादुरुष्टीने एकाच व्यक्तीची एक किव्हा दोन राज्यासाठी निवड करता येते ) 

कलम १५४

राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असेल त्याचा वापर घटनेच्या तरतुदीनुसार राज्य्पालाक्डून प्रत्यक्षपणे किवा त्याच्या हाताखालील अधिकार्यामार्फत केला जाईल

राज्यपालाची नेमणूक

कलम १५५ नेमणूक राष्ट्रपतीद्वारे

पदावधी

कलम १५६

i)राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ५ वर्षापर्यंत

ii) राष्ट्र्पातीस संबोधुन राजीना देतात

iii)पदावधीची सुरक्षा नसून ,निश्चित हि नाही राष्ट्रपती केव्हा हि काडू शकतात घटनेत पदावरून दूर करण्याचे कोणतेही आधार सांगितले नाही 

पात्रता

कलम १५७

i)तो भारताचा नागरिक असावा

ii)वय ३५ पूर्ण असावे

i)तो राज्याबाहेरील असावा

ii)नेमणूक करताना मुख्यमंत्रीचा सल्ला घ्यावा

कलम १५८ राज्यपाल पदाची शर्ती सांगितले आहे

शपथ

कलम १५९ नुसार राज्यपालला शपथ देतात उच्च न्यायालयेचे मुख्य न्यायधीस कडून

कलम  १६१ राज्यपाल क्षमादानाचा अधिकार

कलम २१३ राज्यापालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार

राज्यपालाचे अधिकार व कार्य
कायर्कारी अधिकार
कायदेविषक अधिकार
न्यायविषयक अधिकार
राज्यपालाची घटनात्मक स्थिती
तीन कलमाद्वारे स्पष्ट होते

१)कलम १५४ (वरील स्पष्टीकरण बघावे )

२)कलम १६३

राज्यपालाल आपली कार्य पार पडण्यासाठी घटनेने प्रधान केलेले स्वेच्छाधिन अधिकार वगळता

मुख्यमंत्रीच्या हाताखाली  एक मंत्रिमंडळ असेल साह्य व सल्ला देण्यासाठी(मंत्र्याने दिलेला सल्ला कोणत्याही न्यायालात चौकशी करता येत नाही )

३)कलम १६४ 

मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या विधानसभेला जबाबदार असते तर वैयक्ती मंत्री राज्यपालास जबाबदार असतो .

वरील तरतुदी वरून

राष्ट्रपतीपेक्षा वेगळ्या तरतुदी

i)गरज पडल्यास -स्वेच्छेनुसार किवा स्वविवेकारानुसार कृती करण्याची शक्यता .(पण राष्ट्रपतीला अशी तरतूद नाही )

ii)४२ वी घटनादुरुस्ती सल्ला बंधनकारक नाही .

राज्यपालाचे स्वेच्छाधिन अधिकार
१)घटनात्मक

एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचार्थ राखून ठेवणे
अतिरिक्त कार्यभार =शेजारच्या केंद्र्शाशित प्रदेशाचा कार्य
रकमेबाबत तंटा =आसाम ,मेघालय ,त्रिपुरा व मिझोरा या राज्याचा शासनांना खनिजांच्या शोधासाठी दिलेल्या पर्वाण्यातून दरवर्षी प्राप्त होणाऱ्या रॉयटीमधुन काही हिस्सा आदिवासी जिल्हा परिषदेला द्यावा लागतो .जर कोणताही तंटा उद्भवला तर त्याच्या निर्णय स्वेच्छेने करण्याचा हक्क आहे आणि तो निर्णय अंतिम असतो
प्रशासकीय व कायदेविषयक बाबीसंबंधी माहिती मुख्यमंत्र्याकडून मागणे
राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत शिफारस करणे
२)प्रासंगिक

प्रासंगिक म्हणजे आपत्कालीन प्रचलित राजकीय परिस्थिती निर्माण होणारे

विधानसभेच्या विश्वास गमावल्यास विसर्जित करणे
निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षास विधानसभेत बहुमत असल्यास मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात
मंत्रिमंडळ विधानसभेत विश्वास सिद्ध करू शकले नाही तर मंत्रिमंडळ पदच्युत करणे
राज्यपालाचे विशेष जबाबदाऱ्या
कलम, विशेष ,कोठे
घटनादुरुस्ती
कलम ३७१

विशेष =स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना 

कोणासाठी =महाराष्ट्र -विदर्भ ,गुजरात-सौराष्ट्र व कच्छासाठ७ वी  घटनादुरुस्ती १९५६
कलम ३६१ (A)

विशेष अशांतता व कायदा सुव्यवस्था .

कोठे नागालँड -नागहील्स व त्येएन्सांग येथे१३ वी घटनादुरुस्ति १९६२
कलम ३६१ (B)

विशेष आदिवासी क्षेत्राच्या प्रशानासंबंधी तरतुदी करणे

कोठे आसाम२२ वी घटनादुरुस्ती १९६९
कलम ३६१ (C)

विशेष डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासाबंधी

कोठे मणिपूर२७ वी घटनादुरुस्ती १९७१
कलम ३६१ (D व E )

विशेष आंद्राप्रदेश व तेलंगणा (स्वेच्छा अधिकार नाही )३२ वी घटनादुरुस्ती १९७३
कलम ३६१ (F)

विशेष शांतता व जनतेच्या विविध गटाचा सामाजिक -आर्थिक विकास

कोठे सिक्कीम३६ वी घटनादुरुस्ती १९७५
कलम ३६१ (H)

विशेष कायदा सुव्यवस्था

कोठे अरुणाचलप्रदेश५५ वी घटनादुरुस्ती १९८६
कलम ३६१ (I)

विशेष गोवा (स्वेच्छे अधिकार नाही )५६ वी घटनादुरुस्ती १९८७
कलम ३६१ (J)

विशेष स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना

कोठे कर्नाटक ,हैद्राबाद९८ वी घटनादुरुस्ती २०१२
FAQ
महाराष्ट्र राज्यपाल कोण ?

उत्तर =भागतशिंग कोश्यारी आहे

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?

उत्तर =श्री प्रकाश

राज्यपालचे कार्यकाल किती ?

उत्तर =५ वर्ष किवा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत

राज्यपाल हे पद कोणत्या देशाकडून घेतले आहे

उत्तर =कॅॅनडा

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...