१८ नोव्हेंबर २०२५

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

१. महात्मा फुलेच्या ब्राह्मणेतर चळवळीस प्रस्तावना – बाबा पद्मनजी


२. ‘सत्यवादी’ व ‘कुटुंबमित्र’ चे संपादन – बाबा पद्मनजी


३. सन १८८८ मध्ये पुण्यात फीमेल हायस्कूलच्या स्थापनेत सहभाग – न्या. म. गो. रानडे


४. ३१ डिसेंबर १८८७ रोजी प्रार्थना समाजाची स्थापना – डॉ. आत्माराम पां. तर्खडकर यांच्या घरी


५. विधवा विवाहांस शास्त्राचा आधार स्पष्ट करणारे – न्या. म. गो. रानडे


६. हिलालदिग्गीमध्ये लेखन – गोपाळ गोखले


७. सन १८९० मध्ये औद्योगिक परिषदेचे आयोजन – न्या. म. गो. रानडे


८. विचारांना कृतीची जोड देत मुलीच्या पुनर्विवाह घडवले – डॉ. रा. गो. भांडारकर


९. ‘इंडियन स्पेक्टेटर’ व ‘नीतिविनोद’ ग्रंथाचे लेखक – डॉ. बहरामजी मलबारी


१०. बालविवाह व लादलेले वैधव्य विरोधातील कार्यकर्ते – डॉ. बहरामजी मलबारी


११. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव – गो. ग. आगरकर


१२. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना – गो. ग. आगरकर


१३. मानवी समता हे वृत्तपत्र सुरु केले – महर्षी धोंडो केशव कर्वे (समता संघ १९४४)


१४. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मवृत्त – महर्षी धोंडो केशव कर्वे


१५. ‘माझी साक्ष’ हे आत्मवृत्त – पंडिता रमाबाई


१६. स्त्री धननीति व उच्चवर्णीय हिंदू स्त्री लेखिका – पंडिता रमाबाई


१७. सन १९०४ च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष – सयाजीराव गायकवाड


१८. महात्मा फुलेंच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ पुस्तकास प्रकाशनास मदत – सयाजीराव गायकवाड


१९. अमेरिकन युनिटेरिअन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ऑक्सफर्डमध्ये शिक्षण – वि. रा. शिंदे


२०. ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे आत्मचरित्र – वि. रा. शिंदे


२१. ‘सिद्धांत विजय’ ग्रंथाचे लेखन – छ. शाहू महाराज


२२. छ. शाहूंना राजर्षी पदवी दिली – कुर्मी क्षत्रिय परिषद


२३. आपल्या संस्थानार्तगंत शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा – सन १९१६ साली पास केला


२४. शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ शाहूंना अर्पण – के. सी. ठाकरे-प्रबोधनकार यांनी केला


२५. संततीनिगमन-विचार व आचार या पुस्तकाचे लेखक – र. धो. कर्वे


२६. संततिनियमाचे भारतातील आद्य प्रवर्तक आणि समाजस्वास्थ्य मासिक सुरु केले – रघुनाथ कर्वे


२७. राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये – वि. दा. सावरकर


२८. पतित पावन मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी निधीत केले – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


२९. स्वामी श्रद्धानंदच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ हे साप्ताहिक सुरु केले – वि. दा. सावरकर


३०. शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्तोत्र यांची रचना – वि. दा. सावरकर


३१. जात्युच्छेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंधांचे लेखक – वि. दा. सावरकर


३२. ‘कमला’ आणि ‘सप्तर्षी’ या काव्यांचे रचनाकार – वि. दा. सावरकर


३३. रयत शिक्षण संस्थेची स्थापना –  ऑक्टोबर १९१९ रोजी


३४. वस्तीगृहांना खर्च भागविण्यासाठी योजना चालू केली – मुठीफंड योजना


३५. कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीने दिली – संत गाडगेबाबा


३६. ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र – के. सी. ठाकरे


३७. ‘खरा ब्राह्मण’ या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम – के. सी. ठाकरे


३८. ‘लोकहितवादी’चे ‘पुरुञ्जीवन’ – के. सी. ठाकरे


३९. सन १९२३ मध्ये महायुद्ध धर्म मासिकाची सुरुवात – विनायक नरहरी भावे (१९२४ पासून वृत्तपत्र)


४०. सन १९७५ च्या आणीबाणीचा उल्लेख ‘अनुशासन पर्व’ असा – विनोबा भावे


४१. नाना रामचंद्र शिंद्यांना ‘क्रांतिसिंह’ ही उपाधी दिली – प्र. के. अत्रे


४२. प्रतिसरकारची राजधानी – कुंडल. अध्यक्ष-किसनवीर


४३. ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णन – अण्णा भाऊ साठे


४४. छात्रजगत्गुरू पीठाची निर्मिती करून शास्त्रपारंगत नेमले – सदाशिव पाटील-बेनाडीकर, दि. १९ नोव्हेंबर, १९२०


४५. छ. शाहूच्या राज्यभिषेकसमयी उपस्थित – एप्रिल १८९४, गो. ग. आगरकर, गो. कृ. गोखले, रा. गो. भांडारकर


४६. शाहूवर टीका करणारा अग्रलेख ‘वेडोकाचे खुळ’ छापला – केसरी (लोकमान्य टिळक)


४७. बालहत्या प्रतिबंधक मंडळाच्या स्थापनेस मदत केली – लोकहितवादी, भांडारकर, बाबा परमानंद, तात्या पडवळ


४८. शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरु करण्याचे काम – महात्मा फुले


४९. ‘सुखदायक राज्यप्रकरणी निबंध’ आणि ‘भावाार्थ सिंधू’ लेखन – विष्णुबुवा ब्रह्मचारी


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

डोळे या शब्दावरून वाक्प्रचार, म्हणी व अर्थ

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१) डोळा लागणे - झोप लागणे


२) डोळा मारणे - इशारा करणे


३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे


४) डोळे येणे - नेत्रविकार होणे


५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे


६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे


७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे


८) डोळे खिळणे - एकटक पाहणे


९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे


१०) डोळे दिपणे - थक्क होणे


११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे


१२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे


१३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे


१४) डोळे भरून येणे - रडू येणे


१५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे


१६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे


१७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे


१८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे


१९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे


२०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे


२१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे


२२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे


२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे


२४) डोळ्यात सलणे/खुपणे -  दुसऱ्याचं चांगलं न बघवणे 


२५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे


२६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे


२७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे


२८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे 


२९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे


३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे. 

बराह्मणेतरांच्या संघटना

 - डेक्कन रयत समाज, मराठा राष्ट्रीय संघ, ऑल इंडिया मराठा लीग.


🌼 डक्कन रयत समाज

१) ऑगस्ट 1916 मध्ये महाराष्ट्रात डेक्कन रयत समाज नावाची संघटना अस्तित्वात आली.

२) अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील, नाशिकचे रामचंद्र बंडेकर, वालचंद कोठारी, सीताराम बोले, कविवर्य नारायण टिळक यांनी ही संघटना स्थापन केली.

३) ही ब्राह्मण इतरांची पहिली राजकीय संघटना होय.

४) या संघटनेच्या वतीने डेक्कन रयत या नावाचे साप्ताहिक अण्णासाहेब लठ्ठे यांनी सुरू केले होते.

५) उच्चवर्णीयांच्या सामाजिक जुलुमाखाली दडपलेल्या मागास जातींना न्याय मिळवून देणे हा या संस्थेचा हेतू होता.



🌼 मराठा राष्ट्रीय संघ

१) 26 ऑक्टोबर 1917 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुणे येथे हे मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केला होता.

२) हा संघ स्थापन करण्यात काशिनाथ ठकुजी जाधव, त्रंबक हरी ओटे, नारायण एरवंडे, सखारामपंत जेधे आदींचा सहभाग होता

३) राष्ट्रीय सभेला अनुकूल असे धोरण आखण्याचे या सभेने ठरवले होते.



🌼 ऑल इंडिया मराठा लीग

१) 19 डिसेंबर 1917 रोजी पुणे येथे  ऑल इंडिया मराठा लीग ही संस्था बाबुराव जेधे यांनी स्थापन केली होती.

२) जॉईंट सिलेक्ट कमिटी पुढे या संस्थेच्या वतीने साक्ष देण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठविले होते.

३) भास्करराव जाधव इंग्लंडला गेले इंग्लंडला गेले पण विलायतेतील लोकांना आपल्या जातीचे गोड बंगाल पटवून देणे कठीण आहे आहे हे त्यांच्या लक्षात आले.

वरील तीनही संघटनांनी ब्राह्मणेतर समाजात राजकीय व सामाजिक जागृती घडवून आणली म्हणून ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली.

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com



छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४


२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड

३) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
उत्तर: गागाभट्ट

४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी …….  हा इंग्रज वकील हजर होता.
उत्तर: हेन्री ऑक्झिडन


५) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण

६) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ……….. नाणे पाडले.
उत्तर: होन

७) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी ………निर्माण केले.
उत्तर: अष्टप्रधान मंडळ

८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित ………होते.
उत्तर: गागाभट्ट


९) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला.
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०

१०) “जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय” असे………नी म्हटले आहे.
उत्तर: न्या.म.गो.रानडे

शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे व माहिती (Names of Shivaji Maharaj bodyguards)
११) छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.
उत्तर: प्रतापगड

१२) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या…….होय.
उत्तर: ६४०


१३) युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
उत्तर: रायगड

१४) शिव कालगणनेची………रोजी सुरुवात झाली.
उत्तर: ६ जून, १६७४

१५) छत्रपती शिवाजी महाराजांना……..यांनी “भारतीय आरमाराचे जनक” असे संबोधले.
उत्तर: डॉ.बाळकृष्ण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे | Chhatrapati Shivaji Maharaj question answers
१६) छत्रपती शिवाजी महाराजांनी……..हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा


१७) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स………मध्ये सुरतवर स्वारी केली.
उत्तर: १६६४

१८) शिवकालीन शिवराई नाणे ……..धातूचे होते.
उत्तर: तांबा

१९) छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखविण्यासाठी आपले सर्व आरमार……..या बंदरावर आणले होते.
उत्तर: ब्याक बे

२०) कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
उत्तर: एप्रिल,१६७८

२१) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या…….होय.
उत्तर: ३६१

२२) ………रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
उत्तर: १७ ऑगस्ट १६६६

२३) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स…….मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
उत्तर: १६६९

२४) शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
उत्तर: ५ एप्रिल, १६६३


२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
उत्तर: श्री गणेश

२६) शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता?
उत्तर : मध्ययुगाचा काळ

२७) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : जुन्नर

२८) तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
उत्तर : व्यंकोजी महाराज

२९) छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे?
उत्तर : वढु बु

३०) अफजलखानाचा वध कोठे झाला होता?
उत्तर : प्रतापगड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती (chhatrapati shivaji maharaj information in marathi)
३१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड

३२) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)

३३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?
उत्तर : अष्टप्रधान मंडळ

३४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर : राजगड

३५) छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?
उत्तर : बुधभूषण

३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : श्री शैलम (आंध्र प्रदेश)

३७) छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती?
उत्तर : होण

३८) छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?
उत्तर : शिवराई


३९) स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?
उत्तर : मोरो त्रिंबक पिंगळे

४०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?
उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

४१) वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : भोर

४२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?
उत्तर : हंबीरराव मोहिते

४३) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
उत्तर : तोरणा

४४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
उत्तर : आदिलशहा

४५) छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले?
उत्तर : छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न उत्तर मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj question answers in marathi)
४६) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते?
उत्तर : गागाभट्ट

४६) कोंढाणा गड कोणी सर केला होता?
उत्तर : तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे

४७) शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?
उत्तर : रायरेश्वराचे मंदिर

४८) कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
उत्तर : सिंहगड

४९) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?
उत्तर : बहिर्जी नाईक

५०) मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती?
उत्तर : वेरूळ

५१) शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
उत्तर : प्रचंडगड

५२) स्वराज्यात सचिवपदी कोण होते?
उत्तर : अण्णाजी दत्तो

५३) स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?
उत्तर : दत्ताजी त्रिंबक वाकणीस

५४) स्वराज्यात सुमंत कोण होते?
उत्तर : रामचंद्र त्रिंबक डबिर

५५) स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?
उत्तर : निराजी रावजी

५६) स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?
उत्तर : मोरेश्वर पंडितराव

५७) स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?
उत्तर : कारखानीस

५८) स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?
उत्तर : 370

५८) छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता?
उत्तर : 11 मार्च 1689

५९) अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?
उत्तर : पंताजी गोपीनाथ

६०) जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?
उत्तर : पुरंदरचा तह

६१) मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
उत्तर : कांहोजी आंग्रे

६२) छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?
उत्तर : शाहिस्तेखान


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

आजचे प्रश्नसंच

 ०१) म्हैसूरचा वाघ कोणाला म्हणतात ?

- टिपू सुलतान.


०२) कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

- अमरावती.


०३) मानवी शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी कोणती आहे ?

- यकृत.


०४) 'जय जवान,जय किसान" ही घोषणा कुणाची आहे ?

- लालबहादुर शास्त्री.


०५) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत लहान राज्य कोणते आहे ?

- गोवा.


०१) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या ठिकाणी पहिली कायमस्वरूपी वखार स्थापन केली ?

- सुरत.


०२) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

- जळगाव.


०३) 'डेसिबल' या एककाने काय मोजतात ?

- आवाजाची तीव्रता.


०४) 'कमवा आणि शिका' ही योजना प्रथम कुणी सुरू केली ?

- कर्मवीर भाऊराव पाटील.


०५) भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे ?

- राकेश शर्मा.


०१) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

- महात्मा ज्योतीबा फुले.


०२) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

- नाशिक.


०३) पदार्थाच्या सर्वांत लहान कणाला काय म्हणतात ?

- अणू.


०४) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?

- रासबिहारी बोस.


०५) 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

- संत ज्ञानेश्वर.


०१) महाराष्ट्रातील सर्वांधिक लांबीची नदी कोणती आहे ?

- गोदावरी.


०२) सुप्रसिध्द गोलघुमट वास्तु कोणत्या शहरात आहे ?

- विजापूर.


०३) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ?

- बाबर.


०४) डॉ.वसंतराव ऩाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे 

- परभणी.


०५) जागतिक रक्तदाता दिवस कधी साजरा केला जातो ?

- १४ जून.


०१) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?

- अहिल्यानगर.(अहमदनगर)


०२) अफजल खानाला कोणत्या गडावर मारले गेले ?

- प्रतापगड.


०३) शेवटचा मुघल बादशाहा कोण होता ?

- बहादुरशहा जफर.


०४) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?

- नाशिक.


०५) जागतिक मच्छर दिवस कधी साजरा केला जातो ?

- २० ऑगस्ट.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

वाचा :- महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर

2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅
 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣नया. तेलंग
4⃣बहराम मलबारी

3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव हाहाहाहा आहे?
1⃣प. जवाहरलाल नेहरू
2⃣हदयनाथ
3⃣कझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल

5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५

6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अकलेश्वर✅
4⃣बरौनी

7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३

8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खर ✅
2⃣कसूम
3⃣कडोल
4⃣शलार्इ

9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅

10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नहरू रिपोर्ट
4⃣फरेंच राज्यक्रांती✅

१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही




२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०



३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते



४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही


५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही



६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही



७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय



८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं



९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही


१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६



 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅



१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक



१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश


१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१



१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१



१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही



१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती



१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅



१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅



२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९


1. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?

 97,000
 9,700
 10,000
 21,000
उत्तर : 97,000

2. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.

 5 km/s
 18 km/s
 18 m/s
 5 m/s
उत्तर : 5 m/s

3. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

 यकृत ग्रंथी
 लाळोत्पादक ग्रंथी
 स्वादुपिंड
 जठर
उत्तर : यकृत ग्रंथी

4. सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

 A
 B
 D
 C
उत्तर : D

5. 100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.

 42 ओहम
 576 ओहम
 5760 ओहम
 5.76 ओहम
उत्तर : 576 ओहम

6. लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?

 A
 B
 C
 D
उत्तर : A

7. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?

 मुकनायक
 जनता
 समता
 संदेश
उत्तर : संदेश

8. 10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?

 9800 J
 980 J
 98 J
 9.8 J
उत्तर : 980 J

9. दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?

 वि.दा. सावरकर
 अनंत कान्हेरे
 विनायक दामोदर चाफेकर
 गणेश दामोदर चाफेकर
उत्तर : अनंत कान्हेरे

10. गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?

 गांधीजींना अटक
 काँग्रेसचा विरोध
 चौरी-चौरा घटना
 पहिले महायुद्ध
उत्तर : चौरी-चौरा घटना

11. कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?

 अनंत कान्हेरे
 खुदिराम बोस
 मदनलाल धिंग्रा
 दामोदर चाफेकर
उत्तर : मदनलाल धिंग्रा

12. 1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?

 135 व 50
 135 व 60
 145 व 50
 145 व 60
उत्तर : 145 व 60

13. ‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

 अप्पासाहेब परांजपे
 तात्यासाहेब केळकर
 भास्करराव जाधव
 धोंडो केशव कर्वे
उत्तर : धोंडो केशव कर्वे

14. ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

 राजा राममोहन रॉय
 केशव चंद्र सेन
 देवेंद्रनाथ टागोर
 ईश्वरचंद्र विद्यासागर
उत्तर : राजा राममोहन रॉय

15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?

 उदारमतवादी पक्ष
 स्वराज्य पक्ष
 काँग्रेस पक्ष
 मुस्लिम लीग
उत्तर : स्वराज्य पक्ष

16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?

 स्वामी दयानंद
 स्वामी विवेकानंद
 अॅनी बेझंट
 केशवचंद्र सेन
उत्तर : अॅनी बेझंट

17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?

 इस्लामाबाद
 ढाका
 अलाहाबाद
 अलिगड
उत्तर : ढाका

18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?

 1895
 1896
 1897
 1898
उत्तर : 1897

19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

 डॉ. बी.आर. आंबेडकर
 वि.रा. शिंदे
 महात्मा जोतिबा फुले
 भास्करराव जाधव
उत्तर : वि.रा. शिंदे

20. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

 1915
 1916
 1917
 1918
उत्तर : 1916

भिल्लांचे उठाव

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.


०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.


०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.


०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.


०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.


०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.


०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.


०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.


१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.


११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.

आधुनिक भौतिकशास्त्र

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️ किरणोत्सर्गी प्रारंभिक किरणोत्सर्गी पदार्थाच्या अणुअंकातून बाहेर पडतात.


🔹️ किरणोत्सर्गी पदार्थातून तीन प्रकारची प्रारणे बाहेर पडतात — अल्फा (α), बीटा (β) व गॅमा (γ).


🔹️ गॅमा किरण अतिसूक्ष्म तरंगलांबी असणारे चुंबकीय तरंग होय.


🔹️ ज्या मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये ८२ पेक्षा जास्त प्रोटॉन असतात त्यांना जड मूलद्रव्ये म्हणतात.


🔹️ जड मूलद्रव्यातून अतिशय भेदक व अदृश्य किरण बाहेर फेकले जातात; या गुणधर्मास किरणोत्सर्ग म्हणतात.


🔹️ असा गुणधर्म असणाऱ्या पदार्थास किरणोत्सर्गी पदार्थ म्हणतात.

 ✅️→ उदा. युरेनियम, थोरियम, रेडिअम इ.


🔹️ हेन्री बेकरेल यांनी किरणोत्सर्गाची क्रिया प्रथम शोधली.


🔹️ मादाम क्युरी आणि पियरी क्युरी यांनी पोलोनिअम व रेडिअम या किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचा शोध लावला.


🔹️ कॅथोड किरणांस अदृश्यता निर्माण केली असता क्ष-किरण (X-ray) निर्माण होतात.


🔹️ क्ष-किरणांचा शोध प्रा. रॉन्टजेन यांनी लावला; म्हणून त्यांना रॉन्टजेन किरण असेही म्हणतात.


🔹️ क्ष-किरण म्हणजे अतिसूक्ष्म तरंग लांबी (10⁻⁹ m) असणारे विद्युत् चुंबकीय तरंग होय.


🔹️ क्ष-किरणांची भेदकशक्ती प्रचंड असते; हे किरण कागद, लाकूड, धातूचे पातळ पत्रे यातून आरपार जाऊ शकतात.

🔹️ क्ष-किरणांचा उपयोग वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्रात होतो.


🔹️ क्ष-किरणामुळे सोने, चांदी इत्यादी मौल्यवान धातूंची तपासणी करणे सोपे होते.


🔹️ क्ष-किरणांच्या साहाय्याने स्फटिकांमधील अशुद्धतेचा अभ्यास करता येतो.


🔹️ जेव्हा किरणोत्सर्गी मूलद्रव्याच्या अणूमधून अल्फा किंवा बीटा कण बाहेर फेकला जातो, तेव्हा त्या अणूचा बदल होऊन दुसऱ्या मूलद्रव्यात रूपांतर होते — यास किरणोत्सर्गी विघटन किंवा किरणोत्सर्गी रूपांतरण म्हणतात.


🔹️ मूळ मूलद्रव्य → जनक मूलद्रव्य, नवनिर्मित मूलद्रव्य → अपत्य मूलद्रव्य.


🔹️ अल्फा कण धनप्रभारीत, बीटा कण ऋणप्रभारीत व गॅमा किरण प्रभारविरहित आहेत.


🔹️ अल्फा कण हे हेलिअमचे अणुकेंद्रक (⁴₂He) आहे.


🔹️ बीटा कण हे इलेक्ट्रॉन आहेत.


🔹️ किरणोत्सर्गी रूपांतरणाचे नियम :

 ✅️→ अल्फा कण निसरल्यास — अणुअंक -२ ने व अणुवस्तुमान -४ ने कमी होते.

 ✅️→ बीटा कण निसरल्यास — अणुवस्तुमानात फरक नाही, परंतु अणुअंक १ ने वाढतो.

 ✅️→ गॅमा किरण निसरल्यास — अणुवस्तुमान वा अणुअंक दोन्ही बदलत नाहीत.

भारतीय राज्यघटनेचे सर्व भाग

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


(Parts of the Indian Constitution)

🏛 भाग 1 ते 25 — विषयवार सूची


भाग I (Part I)

कलम (Articles): 1 ते 4

विषय: संघ आणि त्याचे घटक राज्ये (Union and its Territory)

➤ भारत म्हणजे राज्यांचा संघ आहे.

➤ नवीन राज्यांची निर्मिती व सीमाबदल करण्याचे अधिकार संसदेला.


भाग II (Part II)

कलम: 5 ते 11

विषय: नागरिकत्व (Citizenship)

➤ भारताचे नागरिक कोण?

➤ संविधान लागू होताना नागरिकत्वाबाबतच्या तरतुदी.


भाग III (Part III)

कलम: 12 ते 35

विषय: मूलभूत अधिकार (Fundamental Rights)

➤ सहा प्रकारचे अधिकार (14, 19, 21 इ.).

➤ न्यायालयीन अंमलबजावणीसाठी हक्कपत्रे (Writs).


भाग IV (Part IV)

कलम: 36 ते 51

विषय: राज्याच्या धोरणनिर्देशक तत्त्वे (Directive Principles of State Policy)

➤ सामाजिक व आर्थिक न्याय साध्य करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे.


भाग IV-A (Part IV-A)

कलम: 51A

विषय: नागरिकांचे मूलभूत कर्तव्य (Fundamental Duties)

➤ 42वी घटनादुरुस्तीने (1976) समाविष्ट.

➤ एकूण 11 कर्तव्ये.


भाग V (Part V)

कलम: 52 ते 151

विषय: संघ सरकार (The Union)

➤ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, संसद, सर्वोच्च न्यायालय इत्यादी.


भाग VI (Part VI)

कलम: 152 ते 237

विषय: राज्य सरकार (The States)

➤ राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विधानमंडळ, उच्च न्यायालय इत्यादी.


भाग VII (Part VII)

विषय: पहिल्यांदा अस्तित्वात असलेले “Part B” राज्ये

➤ नंतर 7वी घटनादुरुस्ती (1956) ने रद्द.


भाग VIII (Part VIII)

कलम: 239 ते 242

विषय: केंद्रशासित प्रदेश (Union Territories)


भाग IX (Part IX)

कलम: 243 ते 243-O

विषय: पंचायत राज (Panchayats)

➤ 73वी घटनादुरुस्ती (1992) ने जोडलेले.


भाग IX-A (Part IX-A)

कलम: 243-P ते 243-ZG

विषय: नगरपालिके (Municipalities)

➤ 74वी घटनादुरुस्ती (1992) ने जोडलेले.


भाग IX-B (Part IX-B)

कलम: 243-ZH ते 243-ZT

विषय: सहकारी संस्था (Co-operative Societies)

➤ 97वी घटनादुरुस्ती (2011) ने जोडलेले.


भाग X (Part X)

कलम: 244 ते 244A

विषय: अनुसूचित व आदिवासी क्षेत्रे (Scheduled and Tribal Areas)


भाग XI (Part XI)

कलम: 245 ते 263

विषय: केंद्र आणि राज्यांमधील संबंध (Relations between Union and States)

➤ विधायी, कार्यकारी व प्रशासकीय संबंध.


भाग XII (Part XII)

कलम: 264 ते 300A

विषय: वित्त, मालमत्ता, कर आणि कर्ज (Finance, Property, Contracts and Suits)


भाग XIII (Part XIII)

कलम: 301 ते 307

विषय: देशातील व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्यीय संबंध (Trade and Commerce within the Territory of India)


भाग XIV (Part XIV)

कलम: 308 ते 323

विषय: केंद्र व राज्यातील सेवक (Services under the Union and States)


भाग XIV-A (Part XIV-A)

कलम: 323A ते 323B

विषय: न्यायाधिकरणे (Tribunals)

➤ 42वी घटनादुरुस्तीने (1976) समाविष्ट.

भाग XV (Part XV)

कलम: 324 ते 329A


भाग XVI (Part XVI)

कलम: 330 ते 342

विषय: विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी (Special Provisions relating to Certain Classes)

➤ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि अँग्लो-इंडियन प्रतिनिधित्वाशी संबंधित तरतुदी.


भाग XVII (Part XVII)

कलम: 343 ते 351

विषय: राजभाषा (Official Language)

➤ हिंदी ही भारताची राजभाषा म्हणून, तसेच इंग्रजीच्या वापराविषयी तरतुदी.


भाग XVIII (Part XVIII)

कलम: 352 ते 360

विषय: आणीबाणी विषयक तरतुदी (Emergency Provisions)

➤ राष्ट्रीय, राज्यीय आणि आर्थिक आणीबाणी संदर्भातील कलमे.


भाग XIX (Part XIX)

कलम: 361 ते 367

विषय: विविध तरतुदी (Miscellaneous)

➤ राष्ट्रपती, राज्यपाल यांना न्यायालयीन संरक्षण इत्यादी.


भाग XX (Part XX)

कलम: 368

विषय: राज्यघटनेतील दुरुस्ती प्रक्रिया (Amendment of the Constitution)

➤ संविधानात बदल करण्याची पद्धत स्पष्ट करणारे एकमेव कलम.


भाग XXI (Part XXI)

कलम: 369 ते 392

विषय: तात्पुरत्या, संक्रमणीय व विशेष तरतुदी (Temporary, Transitional and Special Provisions)

➤ जम्मू-काश्मीर, आसाम, नागालँड आदींसाठी विशेष तरतुदी.


भाग XXII (Part XXII)

कलम: 393 ते 395

विषय: संक्षिप्त नाव, प्रारंभ, हिंदीतील अधिकृत मजकूर व रद्दबातल तरतुदी (Short Title, Commencement, Authoritative Text in Hindi and Repeals)

➤ राज्यघटनेचा प्रारंभ, अधिकृत मजकूर आणि पूर्वीचे कायदे रद्द करण्यासंबंधी तरतुदी.

दुहेरी राज्यव्यवस्था

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


✅ ०१. १६ ऑगस्ट १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार,ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले. बंगालच्या नबाबने फेब्रुवारी १७६५ मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले. परंतु राज्यकारभारची व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या नबाबकडेच राहिली. त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे अधिकार केंद्रित झाले.


✅ ०२. पंरतू प्रत्यक्षात संपूर्ण राजकीय सत्ता कंपनीने स्वत:कडे घेतली नाही. कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरी नियंत्रण व हस्तक्षेपाची त्यासोबतच अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती. भारतात राज्य कारभार करण्यासाठी भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता. बंगालवर कंपनीने पूर्ण अधिकार बसवला असता तर एतद्देशीय सत्ताधीशानी कंपनीशी संघर्ष सुरु केला असता व बंगाल इंग्रजांना पचू दिला नसता.


✅ ०३. म्हणून लॉर्ड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली वन्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सत्ता विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात. या कार्यासाठी बंगालच्या नबाबला ५३ लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. १७६५-१७७२ या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.


✅०४. परंतु या दुहेरी राज्यव्यव्यस्थेत राज्याची सत्ता व जबाबदारी यांची फारकत करण्यात आली होती. ही गंभीर चूक होती. राज्यात दुष्काळ पडला तरी सामान्य जनतेचा विचार न करता कंपनी निर्दयीपणे जमीन महसूल गोळा करीत असे व प्रचंड संपत्ती मिळवीत असे. त्यामुळे कोटी माणसे अन्नान्न करुन तडफडून मेली. बंगालमध्ये स्मशानकळा पसरली.


✅ ०५. या व्यवस्थेमुळे गोंधळ व भ्रष्टाचार निर्माण झाल्याने १७७२ मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली. शेवटी इंग्रज सरकारने कंपनीच्या कारभाराची चौकशी करुन तिच्यावर नियंत्रण प्रस्थपित करणारा रेग्युलेंटिग अॅक्ट पास केला. (१७७३)


✅ ०६. वॉरेन हेस्टीन्ग्जने सरकारच्या मालकीची सर्व जमीन असते, या भूमिकेतून जमीन महसूल व्यवस्था पद्धतीत बदल करून महसूल रकमेचा लिलाव करण्याची पद्धत लागू केली. रोबर्ट क्लाइव्ह महसूल रकमेचा वार्षिक लिलाव करीत असे. वॉरेन हेस्टीन्ग्जने हा लिलाव पंचवार्षिक केला. परंतु त्याने पुन्हा वरशील लिलाव पद्धती आणली.

१७ नोव्हेंबर २०२५

कोळ्यांचे बंड


  1) प्रथम उठाव - इ.स. 1824 ते 1829

       नेतृत्व :- रामजी भांगडीया

       मुख्य ठिकाण :- मुंबई

  2) दुसरा उठाव - इ.स. 1839 ते 1844

     नेतृत्व :- भाऊ खरे, चिमणाजी जाधव, नाना     दरबारे

     मुख्य ठिकाण :- पुणे

  3) तिसरा उठाव - इ.स. 1845 ते 1850

      नेतृत्व :- रघु भांगडीया, बापू भांगडीया

      मुख्य ठिकाण :- कोकण, पुणे, नाशिक, नगर, सातारा.

 कोळ्यांची मुख्यत: वस्ती ही मध्यप्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व कोकण या भागात
होती.

किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये कोळ्यांचे महत्वाचे स्थान होते. परंतु इंग्रजांनी किल्यांची संपूर्ण व्यवस्था
बदलल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्यात व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

रांची, सिंगभूम, हजारीबाग या जिल्ह्यातील जवळपास 400 गावात कोळ्यांची वस्ती होती.

 येथील कोळ्यांच्या स्थानिक प्रमुखांना इंग्रजांनी बाजूला सारुन त्यांच्याकडून शेतसारा गोळा करण्याचे अधिकार काढून घेतले व उत्तर भारतातून आलेल्या शीख व मुसलमानांच्या हाती सोपविले.

 यांनी कोळ्यांकडून जबरीने महसूल गोळा करताच कोळ्यांनी त्यांच्या विरुध्द तसेच इंग्रजांविरुध्द सशस्त्र प्रतिकार केला.

 कोळ्यांच्या दुसऱ्या उठावादरम्यान त्यांनी 2 घोषणा दिल्या.

1)  दुसऱ्या बाजीरावला पेशवेपद देवून पुन्हा         मराठा राज्याची स्थापना झाली आहे.

2)  संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे.

तसेच त्यांनी सरकारी खजिन्यास वेढा घातला असता इंग्रजांनी 54 कोळ्यांना पकडले तर त्यातील
काहींना फाशी दिली.

1845 ला बापू भांगडीयाला पकडण्यात आल्यामुळे कोळ्यांचा असंतोष वाढला व तिसऱ्या कोळी उठावाला सुरूवात झाली. यावेळी कोळ्यांनी आसपासच्या सावकारांना लुटले, कोकणाचा मार्ग

अडविला व नानेघाट, माळशेस घाट ताब्यात घेतले. अखेर इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करुन शांतता प्रस्तापित केली.

 कोळ्यांना रामोशी तसेच अन्य समाजाने साथ दिली असता इंग्रज हे उठाव आटोक्यात आणू शकले नाही.

 वरील सर्व उठावांचे टप्पे हे कोळी, साधे कोळी, डोंगरी कोळी, सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागलेले होते.



अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

मुस्लिम लीग

   🖍ठिकाण :- ढाका 

   🖍सस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला 

   🖍मख्यालय :- लखनऊ

   🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये 

सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे,मुस्लिमांच्या राजकीय व इतर हक्कांचे संरक्षण करणे, तसेच मुस्लिमांसाठी इंग्रज सरकारप्रती राजनिष्ठेची भावना दृढ करणे व त्यांच्या आकांक्षा, गरजा सरकारसमोर संयमपूर्ण शब्दात ठेवणे हा होता. 

 

 🖌 मस्लिम लीगची स्थापना ‘All Indian  

Mohammadan Educational Conference’ 

च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी  

करण्यात आली.ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती. 

🖌या सभेत मुस्लिम लीग ही राजकीय पार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि मोहसीन यांनी मिळून मांडला. 

  🖌अखेर आगाखान यांनी सुचविल्यानंतर या संघटनेला ‘All Indian Muslim League’ असे नाव देण्यात आले. 

  🖌मस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 29 - 30 डिसेंबर 1907 रोजी कराची येथे अहमजी पिरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

  🖌पढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली. 


          मुस्लिम लीगचे अध्यक्ष

1907 अहमजी पीरभॉय 

1908-1912 आगाखान 

1912-1918 सर मुहम्मद अली 

1919-1930 मुहम्मद अली जिना 

1931 सर मुहम्मद शफी 

1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान 

1932-1933 मिया अब्दुल अझीझ 

1933-1934 हफिज हिदायत हुसेन 

1934-1947 मुहम्मद अली जिना


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

mpsc ने विचारलेल्या मराठी व्याकरण या विषयावरील प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



Q116) 'सूर्यास्त अधिक सांगणे न लगे' या विमानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (STI MAIN 2016) 

🔴अनियमित ✅✅✅

⚫️शक्य

🔵परयोजन 

⚪️भावकर्तुक



Q117) 'तुम्ही पुढे व्हा, मी आलोच.' या विधानातील काळ ओळखा:(PSI MAIN 2016)

🔴वर्तमान काळ 

⚫️भतकाळ 

🔵सनिहीत भविष्यकाळ✅✅✅

⚪️अपूर्ण वर्तमानकाळ 



Q118) कर्तरी प्रयोगात आपली हुकूमत चालवितो. (TAX asst 2017)

🔴कर्ता✅✅✅

⚫️कर्म

🔵लिंक 

⚪️वचन


Q119)___हा प्रयोग इंग्रजीतून मराठी आला आहे. (STI 2016) 

🔴नवीन कर्मनी✅✅✅

⚫️समापण कर्मणी 

🔵शक्य कर्मणी 

⚪️पराण कर्मणी 



Q120)  'नेआण' या शब्दाचा समास कोणता? (STI 2017) 

🔴दवंद्व समास

⚫️समहार समास

🔵बहुव्रीही समास

⚪️इतरेतर द्वंद्व ✅✅✅



Q121) द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही? (STI 2017)

🔴वकल्पिक

⚫️इतरेतर

🔵समाहार

⚪️एकशेष✅✅✅



Q122)शब्दांच्या शक्ती ........ आहेत. (Clerk 2015)

🔴3✅✅✅✅

⚫️4

🔵2

⚪️1



Q123) सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. (राज्यसेवा मुख्य 2016)

🔴कर्म कर्तरी ✅✅✅

⚫️भाव कर्तरी 

🔵शक्य कर्मनी

⚪️यापैकी नाही


Q124)जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना------म्हणतात. (Clerk 2017)

🔴करियाविशेषण 

⚫️उभयानव्यी

🔵कवलप्रयोगी✅✅✅

⚪️शब्दयोगी



Q125)'मला गाडीत पहिले आसन मिळावे' या वाक्याचा प्रकार ओळखा?(PSI 2016)

🔴आज्ञार्थी

⚫️सकेतार्थी

🔵सवार्थी

⚪️विद्यर्थी✅✅✅


सरपंच समिती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



     तालुक्यातील ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीशी योग्य समन्वय राहावा यासाठी सरपंच समितीची स्थापना केली जावी अशी शिफारस १९७० च्या ल. ना. बोनगीरवार समितीने केली होती. सरपंच समिती  हि सल्लागार स्वरूपाची समिती आहे.

सदस्य संख्या      :  १५ ( १/५ सरपंचाची निवड पंचायत संती क्षेत्रामधून या समितीवर होते फिरत्या पद्धतीने )

कार्यकाळ           :  १ वर्ष

पदसिद्ध अध्यक्ष    :  पंचायत समितीचे उपसभापती

पदसिद्ध सचिव     :   पंचायत समितीचे विस्तार अधिकार

बैठका               :   दार महा एक बैठक ( एकूण १२ बैठका )

* सरपंच समितीची कार्य :

१) ग्रामपंचायतीच्या कार्यात सुसूत्रता आणणे.

२) ग्रामपंचायत व पंचायत समिती मध्ये समनव्यय साधने.

३) ग्रामपंचायतीच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

४) तालुका स्तरावर विकास योजना राबविताना जिल्हा परिषदेला शिफारशी करणे.

इतिहास प्रश्नसंच

1).डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

जुलै १९५१

मे १९५३

मे १९५५

ऑक्टोबर १९५६✅


2).इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख✅

न्यायमूर्ती रानडे


3).दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?

रामदास✅

चांगदेव

संत तुकाराम

संत सावता माळी


4).गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?

सरदार वल्लभभाई पटेल

अरुणा असफअली

राम मनोहर लोहिया✅

नानासाहेब गोरे

    

5).गुरू जनार्दन स्वामींच्या आदेशानुसार संत एकनाथांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली?

चतु:श्लोकी भागवत✅

ज्ञानेश्वरीची शुध्द पत्रे

रूक्मिणी स्वयंवर

भावार्थ रामायण


6).सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?

नारायण स्वामी

नारायण गुरु✅

दयानंद सरस्वती

राधाकृष्णन


7).अनहॅपी इंडिया हे पुस्तक कुणी लिहिले?

बिपिनचंद्र पॉल

लाला लजपतरॉय✅

सुरेंद्रनाथ बॅनजा

न्यायमूता तेलंग


8).भारताची नाईटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते?

विजयालक्ष्मी पंडित

कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन

सरोजिनी नायडू✅

डॉ. अॅनी बेझंट

    

9).वाराणसी येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात स्त्र वसाहतीचे स्वराज्य मिळविणे काँग्रेसचे अंतिम ध्येय आहे असे उद्गार कोणी काढले होते?

गोपाळ कृष्ण गोखले✅

दादाभाई नवरोजी

फिरोझशहा मेहता

सुरेंद्रनाथ बॅनार्जी


10).महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणास म्हणतात?

लोकमान्य टिळक

महात्मा जोतीराव फुले✅

आचार्य बाळशास्त्री जांबेकर

गोपाळ गणेश आगरकर


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


➤ राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP) 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू झाला.

➤ हा कार्यक्रम भारतातील सर्वात गरीब व असुरक्षित नागरिकांना अधिकार-आधारित सामाजिक सुरक्षा देण्याचा संकल्प आहे.

➤ अंमलबजावणी — ग्रामीण विकास मंत्रालय

➤ योजना — पूर्णपणे केंद्र पुरस्कृत, ग्रामीण व शहरी दोन्ही भागांमध्ये लागू.


🔹️उद्दिष्टे 🎯

➤ मूलभूत सामाजिक सुरक्षा व उत्पन्न संरक्षण

▪️ गरीब रेषेखालील वृद्ध, विधवा, दिव्यांग व्यक्ती व कुटुंबप्रमुख मृत झालेल्या कुटुंबांचे संरक्षण.

➤ समावेशक वाढ प्रोत्साहन

▪️ ‘No one left behind’ या तत्त्वानुसार सामाजिक संरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे.

➤ धोरण निर्देशक तत्वांची अंमलबजावणी

▪️ कलम 41, 42, 47 अंतर्गत सामाजिक सहाय्याची राज्याची जबाबदारी प्रत्यक्षात आणणे.

➤ प्रमाण

▪️ सध्या 3.09 कोटी लाभार्थी — जगातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांपैकी एक.


🔸️NSAP अंतर्गत पाच उप-योजना 🧩

🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना (IGNOAPS) 👴

➤ 60–79 वर्षे: ₹200/महिना (केंद्र)

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना (केंद्र)

➤ राज्य पुरवणी (टॉप-अप): ₹50 ते ₹5700/महिना

➤ सरासरी एकूण पेन्शन: सुमारे ₹1100 (अनेक राज्यांमध्ये)


🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना (IGNWPS) 👩‍🦳

➤ 40–79 वर्षांच्या विधवा: ₹300/महिना (केंद्र)

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना (केंद्र)


🔹️इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना (IGNDPS) ♿️

➤ 18–79 वर्षे, गंभीर/बहुविकलांग: ₹300/महिना

➤ 80+ वर्षे: ₹500/महिना


🔹️राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS) ⚰️

➤ BPL कुटुंबातील 18–59 वर्षांच्या कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूवर

➤ ₹20,000 एकरकमी सहाय्य


🔹️अन्नपूर्णा योजना 🌾

➤ IGNOAPS साठी पात्र पण पेन्शन न मिळणारे वृद्ध

➤ 10 किलो अन्नधान्य/महिना – मोफत


🔹️महत्त्व व सामाजिक-आर्थिक परिणाम 🌍

➤ उत्पन्न सुरक्षा

▪️ 3.09 कोटी लाभार्थ्यांना नियमित आर्थिक आधार

➤ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)

▪️ वेळेवर, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पेमेंट

➤ आर्थिक समावेशन

▪️ लाभार्थ्यांचे बँक खात्यांशी एकत्रीकरण

➤ SDGs मध्ये योगदान

▪️ SDG 1 – No Poverty

▪️ SDG 2 – Zero Hunger

▪️ SDG 10 – Reduced Inequality


🔹️आव्हाने ⚠️

➤ केंद्राकडील पेन्शन रक्कम अत्यल्प

▪️ महागाईनुसार वाढ होत नाही

➤ दस्तऐवजांचा अभाव

▪️ अनेक विधवा व दिव्यांग लाभार्थी ओळख प्रक्रियेतून वंचित

➤ राज्यांच्या टॉप-अपवर अवलंबित्व

▪️ राज्यागणिक पेन्शनमध्ये मोठी तफावत


🔹️निष्कर्ष 🔍

➤ NSAP हा आर्थिक सुरक्षा (पेन्शन), अन्न सुरक्षा (अन्नपूर्णा) आणि डिजिटल शासन (DBT + Aadhaar + PFMS) यांचा परस्परपूरक संगम आहे.

➤ वृद्ध, विधवा, दिव्यांग व गरीब कुटुंबांना वेळीच, सन्मानपूर्वक आणि लक्षित सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

भाग 17( राजभाषा)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


♦️ प्रकरण-1 संघराज्याची भाषा

        ( कलम 343 व 344)


1) कलम 343 :- संघराज्याची राजभाषा


2) कलम 344 :- आयोग व संसदीय   समिती


♦️ प्रकरण-2 प्रादेशिक भाषा

    (कलम 345 ते 347)


3) कलम 345 :-राज्याची किंवा राज्यांच्या राजभाषा


4) 346 :- राज्या-राज्यांमधील अथवा राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा


5) कलम 347 :- राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद


♦️प्रकरण-3 सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय इत्यादींचे भाषा.


6) कलम 348 :-सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयामध्ये आणि अधिनियम विधेयके इत्यादीकरिता वापरावयाची भाषा.


7) कलम 349 :- भाषाविषयक विशिष्ट कायदे करण्याकरता विशेष कार्यपद्धती


♦️प्रकरण 4:- विशेष आदेश


8) कलम 350 :- गार्‍हाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरावयाच्या भाषा.


9) कलम 350(A) :- प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी.


10) कलम 350(B) :- भाषिक अल्पसंख्यांक समाजाकरता विशेष अधिकारी.


📌350(A),350(B) :- 7 वी घटनादुरुस्ती 1956 ने समाविष्ट.


11) कलम 351 :- हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश.

नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

01) FIDE शतरंज विश्वचषक 2025 उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?

👉  गोवा



02) भारतातील पहिले ‘Women’s Wellness on Wheels’ वाहन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे ?

👉 तमिळनाडू



03) युनेस्को आणि भारताने कोणत्या देशात ‘TVET Initiative’ सुरू केली आहे ?

👉 दक्षिण सूडान



04) जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो ?

👉 17 नोव्हेंबर 


05) "सहकारी कुंभ 2025" चे उद्घाटन कोणी केले ?

👉 अमित शाह


06)18व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत ‘सर्वोत्तम सार्वजनिक परिवहन प्रणाली’ पुरस्कार कोणत्या शहराला मिळाला ?

👉 चेन्नई



07) भारताच्या सहकार्याने बांधलेले ‘हनीमाधू विमानतळ’ कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले ?

👉 मालदीव


08) 'मालाबार-2025' या बहुराष्ट्रीय नौदल सरावात भारताचे प्रतिनिधित्व कोणते जहाज करणार आहे ?

👉 INS सह्याद्री


09) सी-डॉट आणि आयआयटी गांधीनगर यांनी कोणत्या क्षेत्रासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी भागीदारी केली ?

👉 सायबर सुरक्षा व दूरसंचार



10) 2026 एशियाई युवा तिरंदाजी स्पर्धेची मेजबानी कोणता देश करणार आहे ?

👉 यूएइ


11) AU Small Finance Bank ने महिलांसाठी कोणती नवी योजना सुरू केली आहे ?

👉 M Circle



12) जनजातीय - केंद्रित जीनोम अनुक्रमण परियोजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

👉 गुजरात



13) बीएसएफच्या कोणत्या ट्रॅकर डॉगला राष्ट्रीय वीरता पुरस्कार देण्यात आला ?

👉 बबीता



14) 10 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात कोणत्या ठिकाणी स्फोटक भीषण घटनेत 08 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे ?

👉 दिल्ली

 

15) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?

👉 "अनिल जग्गी"


16) 2025 च्या सर्वात आनंदी शहरांच्या यादीत भारतातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरले आहे ?

👉 मुंबई

 

17) भारताचा 90वा ग्रँडमास्टर कोण ठरला ?

👉  इलामपार्थी ए. आर.


18) “वॉटरशेड फेस्टिव्हल” या विषयावर दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित झाली ?

👉 गुंटूर (आंध्र प्रदेश)


 

19) नोव्हाक जोकोविच या टेनिस खेळाडूने त्याच्या कारकीर्दीतील कितवा ATP टूर-लेव्हल किताब जिंकला ?

👉 101 वा


20) कोणत्या देशात 300 वर्षे जुना "कार्तिक नृत्य महोत्सव" आयोजीत करण्यात आला आहे  ?

👉 नेपाळ

 

21) दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

👉 11 नोव्हेंबर

  

22) अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेल्या, स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे ?

👉 वायुपुत्र


23) नुकतेच कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा देश कोणता ?

👉 ऑस्ट्रेलिया


24) हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडला कोणता दर्जा प्रदान करण्यात आला ?

👉  मिनी रत्न श्रेणी-I



25) हरित हायड्रोजन परिषद 11-12 नोव्हेंबर दरम्यान कुठे झाली ?

👉  श्रीलंका


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

मसुदा समिती (Drafting Committee)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


📌घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती.

📌29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशनामध्ये गठीत केली.

📌 मसुदा समितीची पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 रोजी पार पडली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

📌घटना समितीचे घटनात्मक सल्लागार बी.एन. राउ यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये मसुदा घटना तयार केली होती. त्यात 243 कलमे आणि 13 अनुसूची होत्या. मसुदा समितीने या मजकुराची चिकित्सा करण्यास ऑक्टोबर 1947 मध्ये सुरुवात केली व त्यात अनेक बदल केले.

📌पुढे 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा समितीने मसुदा राज्यघटना घटना समिती अध्यक्षांना आणि समितीला सादर केली. यावेळी वितरीत केलेल्या मसुदा राज्यघटनेवर घटना समिती आणि समिती बाहेर देशभरात चर्चा सुरु झाली. या मसुदा राज्यघटनेत 315 कलमे आणि 8 अनुसूची होत्या.

📌मसुदा राज्यघटनेसाठी एकूण 7,635 दुरुस्त्या प्रस्तावित होत्या, त्यापैकी केवळ 2,473 दुरुस्त्यांचे प्रस्ताव घटना समितीत मांडण्यात आले.


📌मूळ समितीमध्ये एकूण 7 सदस्य (अध्यक्षासहित) होते - 

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (या समितीचे अध्यक्ष)

(2) एन. गोपालस्वामी अय्यंगार (काँग्रेस) (3) डॉ. के. एम. मुन्शी (काँग्रेस)

(4) सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग)

(5) अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष)

(6) बी. एल. मित्तर (अपक्ष)

(7) डी. पी. खैतान (अपक्ष)


📌 मसुदा समिती सदस्यांमध्ये झालेला बदल

(1) बी. एल. मित्तर यांचे घटना समितीचे सदस्यत्व पहिल्या बैठकीनंतर संपुष्टात आले. त्यामुळे त्यांना मसुदा समितीच्या पुढील बैठकांना उपस्थित राहता आले नाही. तसेच आपल्या आजारपणामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी एन. माधव राव यांची नियुक्ती करण्यात आली.

(2) डी.पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी टी.टी. कृष्णम्माचारी (काँग्रेस) यांची नियुक्ती करण्यात आली.


📌मसुदा राज्यघटनेची 3 वाचने -

(1) पहिले वाचन - 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948.

(2) दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 (3) तिसरे वाचन 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949


📌मसुदा राज्यघटनेचा विचार करण्याकरीता 114 दिवस लागले.

📌.26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा राज्यघटना संमत आणि स्वीकृत करण्यात

आली.

भारतीय संविधानातील स्त्रोत


📚 भारतीय शासन कायदा 1935

1) संघराज्य योजना 

2) न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग 

3) आणीबाणीच्या तरतुदी 

4) राज्यपालाचे पद 

5) प्रशासकीय तपशील 


📚 इंग्लंड 

1) संसदीय शासन व्यवस्था

2) कायद्याचे राज्य 

3) कॅबिनेट व्यवस्था 

4) द्विग्रही कायदेमंडळ 

5) एकेरी नागरिकत्व 

6) संसदीय कार्यपद्धती 

7) फर्स्ट-पास्ट-पोस्ट सिस्टीम


📚 अमेरिका 

1) मूलभूत अधिकार 

2) उपराष्ट्रपती पद

3) न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य 

4) न्यायालयीन पुनर्विलोकन 

5) राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत 

6) सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत


📚 कॅनडा 

1) संघराज्य पद्धती 

2) शेषाधिकार 

3) केंद्रातर्फे राज्यपालाची निवड

4) सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र


📚 आयरिश (आर्यलँड)

1) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP)

2) राष्ट्रपती निवडणूक 

3) राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन 


📚 ऑस्ट्रेलिया

1) समवर्ती सूची 

2) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक 

3) व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य 


📚 फ्रान्स

1) गणराज्य 

2) प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श 


📚 दक्षिण आफ्रिका 

1) घटनादुरुस्तीची पद्धत 

2) राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक 


📚 सोव्हिएत रशिया

1) मूलभूत कर्तव्ये 

2) प्रास्ताविविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायांचा आदर्श 


📚 जपान

1) कायद्याने प्रस्थापित पद्धत 


📚 जर्मनी

1) आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे.


TCS /IBPS pattern

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात ✅
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली ✅
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान ✅
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 ✅
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व ✅

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर ✅
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे ✅
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ? 
1. धुळे -गाळणा डोंगर 
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर 
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर 
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर ✅
2. 1, 2बरोबर 
3. 3, 4बरोबर 
4. सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र ✅
2 तामिळनाडु 
3. आंध्रप्रदेश 
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी ✅
2.  तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ✅
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम ✅
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता ✅
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद ✅
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा ✅
👉 19 जून 1999 रोजी  ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.
━━━━━━━━━━━━━━━

१५ नोव्हेंबर २०२५

इतिहास सरावप्रश्न

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


 📌भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?

⚪️ 1953

⚫️ 1955

🔴 1954 ✅✅✅

🔵 1957




📌 खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?

⚪️ हिंदू महासभा

⚫️ महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ✅✅✅

🔴 शड्यूल्ड कास्ट्स पक्ष

🔵 जनसंघ



📌 कॉमन विल" व "न्यू इंडिया" ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?

⚪️ दादाभाई नौरोजी

⚫️ बकिमचंद्र चटर्जी

🔴 लाला लजपतराय

🔵 ऍनी बेझंट ✅✅✅



📌26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्चन्यायालय सुरू झाले नाही ?

⚪️ मबई

⚫️ कोलकाता

🔴 अलाहाबाद ✅✅✅

🔵 मद्रास



📌 वत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला ?

⚪️ लॉर्ड लिटन ✅✅✅

⚫️ लॉर्ड रिपन

🔴 लॉर्ड कर्झन 

🔵 लॉर्ड डफरीन


📌 राष्ट्रीय काँग्रेसचे "राष्ट्रीयीकरण करणारी शक्तिशाली संस्था" असे वर्णन 1891 च्या भाषणात कोणत्या नेत्याने केले ?

⚪️ वयोमेशचंद्र बॅनर्जी

⚫️ पी. आनंद चार्लु ✅✅✅

🔴 लोकमान्य टिळक

🔵 फिरोजशहा मेहता



📌 विनायक दामोदर सावरकरांना "स्वातंत्र्यवीर" ही उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती?

⚪️परल्हाद केशव अत्रे✅✅✅अचूक उत्तर

⚫️महात्मा गांधी

🔴सनापती बापट

🔵शकरराव चव्हाण

टिळक युगातील महत्वाच्या घटना :

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1. प्लेगची साथ व टिळकांना झालेली अटक :

सन 1896 ते 1899 या काळात पुण्यात ब्युबानिक प्लेगची भयंकर साथ आली होती.

शासनाने प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता रॅंड या इंग्रज अधिकार्‍याची नियुक्ती केली.

रॅंडने उपाय योजनेच्या नावाखाली जनतेवर आतोनात अत्याचार केले. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅंड व आयर्स्ट यांचा गोळ्या घालून वध केला.

ब्रिटिश शासनाने टिळकांचा रॅंडच्या खुनाशी संबंध जोडून त्यांना अटक केली.

न्यायालयाने टिळकांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली.

भारतीय जनतेने टिळकांच्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारत बंद पाळला. हा भारतीय जनतेने पाळलेला पहिला बंद होय.


2. बंगालची फाळणी (1905) :

लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.

बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले.

बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.

आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली.

टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.

सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.


3. टिळकांना शिक्षा :

ब्रिटिश सरकारच्या विरोधात केसरीमध्ये जनतेच्या भावना भडकविणारे लेखन केल्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला व त्यांना 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावून मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले.


4. होमरूल लीग चळवळ :

डॉ. अॅनी. बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.

थिऑसॉफीकल सोसायटीच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली.

सन 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आले.

लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरू केली.

बॅरिस्टर जोसेफ बाप्टिस्टा हे या चळवळीचे अध्यक्ष होते. न.ची. केळकर हे सचिव होते.


5. टिळकांचे निधन :

लोकमान्य टिळकांनी. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याचा स्विकार करण्याच्या उद्देशाने प्रतीयोगिता सहकारिता हे धोरण जाहीर केले. ॰

या कायद्यानुसार घेण्यात येणार्‍या निवदणुकीत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती.

एप्रिल 1920 मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.

भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर गांधी युगाचा उदय झाला.

बंगालची फाळणी

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com



🖍7 जुलै :- लॉर्ड कर्झनच्या नेतृत्वात सिमल्याहुन बंगालच्या फाळणीची घोषणा करण्यात आली.

🖍19 जुलै :- सरकारने अधिकृतरित्या बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.

🖍कर्झनने विल्यम वाॅर्ड याच्या योजनेनुसार बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला होता.तसेच सदरील फाळणीची योजना ही विल्यम वाॅर्डच्या कल्पनेनुसार बंगालचा ले. गव्हर्नर सर ॲड्रयुव 
फेझर याने आखली होती.

🖍20 जुलै :- बंगालचे विभाजन 2 भागांत करण्यात आले.

🖍16 ऑक्टोबर :- फाळणी अंमलात आली. 

🖍फाळणीचे कारण :- ‘प्रशासकीय सीमांचे पुनर्निर्धारण’ असे सांगण्यात आले.

🖍16 ऑक्टोबर हा दिवस बंगालमध्ये ‘राष्ट्रीय शोक दिवस’ म्हणून मानला गेला.

🖍परारंभी या फाळणीला तेथील मुसलमानांनी विरोधच केला होता, परंतु योजना घोषीत झाल्यानंतर कर्झनने पुर्व बंगालचा दौरा केला असता त्या दौऱ्यात त्याने म्हटले होते की, फाळणीचा उद्देश मुस्लिम प्रांत बनविणे हा आहे जेथे इस्लाम हा मुख्य धर्म असेल आणि त्याच्या अनुयायांचे वर्चस्व असेल. 
(यामागील कर्झनच्या हेतू म्हणजे मुसलमान बहुसंख्येचा मुस्लिम प्रांत तयार करुन त्यांना ब्रिटिश 
सत्तेविरुध्द लढा देणाऱ्या राष्ट्रीय चळवळीपासून दूर ठेवणे हा होता.)
  यामुळे पूर्व बंगालमध्ये मुसलमान स्वाभाविकच खुश झाले.

🖍या फाळणीच्या विरोधात संपूर्ण देशभरात वंग भंग व स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आल्या.

🖍सरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंग भंग चळवळीचे नेतृत्व पत्करले.

🖍फाळणी अंमलात येण्याच्या आधीच 7 ऑगस्ट रोजी या चळवळीला सुरूवात झाली.

🖍दादाभाई तसेच गो. कृ. गोखलेंनी देखील या आंदोलनास आपला पाठींबा दर्शविला होता.

🖍ही चळवळ बंगालमधील संपूर्ण राष्ट्रीय नेतृत्वाची चळवळ होती.
🖍या चळवळीचे प्रथम नेतृत्व सुरेंद्रनाथ 
बॅनर्जी व कृष्णकुमार मित्रा या मवाळ नेत्यांनी केले तर नंतरच्या टप्प्यात चळवळीचे नेतृत्व जहाल व
क्रांतिकारकांच्या हातात गेले.

🖍जहालवाद्यांनी वंग भंग चळवळीचे रूपांतर जणचळवळीत करण्याचा प्रयत्न केला.

🖍वगभंग/स्वदेशी चळवळीत जहाल व मवाळांनी परस्परांच्या सहाकार्याने कार्य केले होते.

🖍टिळकांचा चतु:सुत्री कार्यक्रम :- बहिष्कार, स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण.

🖍यावेळी वि.दा. सावरकर यांनी पुण्यात पहिली परदेशी कपड्यांची होळी केली.

१८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम — MCQ प्रश्नोत्तर

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1. १८५७ च्या उठावाचे महाराष्ट्रातील मुख्य केंद्र कोणते होते?

(अ) पुणे

(ब) सातारा

(क) नाशिक

(ड) नागपूर

✅ उत्तर: (ब) सातारा


2. चाफेकर बंधूंनी कोणाचा वध केला?

(अ) कर्झन

(ब) रॅंड

(क) मिंटो

(ड) डफरीन

✅ उत्तर: (ब) रॅंड


3. १८५७ च्या उठावाला कोणत्या नावानेही ओळखले जाते?

(अ) पहिला लढा

(ब) पहिला स्वातंत्र्य संग्राम

(क) पहिली बंडाळी

(ड) भारतीय उठाव

✅ उत्तर: (ब) पहिला स्वातंत्र्य संग्राम


4. १८५७ च्या उठावाचा महाराष्ट्रात कोण प्रभाव होता?

(अ) अत्यंत प्रभावी

(ब) कोणताही प्रभाव नव्हता

(क) मर्यादित परिणाम

(ड) फक्त मुंबईत

✅ उत्तर: (क) मर्यादित परिणाम


5. नानासाहेब पेशवे यांचे मूळ ठिकाण कोणते होते?

(अ) सातारा

(ब) पुणे

(क) कानपूर

(ड) झाशी

✅ उत्तर: (क) कानपूर


6. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याविरुद्ध लढा दिला?

(अ) ह्यूम

(ब) ह्यूरोज

(क) डलहौसी

(ड) हडसन

✅ उत्तर: (ब) ह्यूरोज


7. मंगल पांडे याने बंडाचे सूत्रप्रवाह सुरुवातीला कोठे केले?

(अ) मेरठ

(ब) दिल्ली

(क) बराकपूर

(ड) झाशी

✅ उत्तर: (क) बराकपूर


8. १८५७ च्या उठावाचा महाराष्ट्रातील शहरी भागावर प्रभाव का कमी होता?

(अ) लोकशिक्षण

(ब) इंग्रजांशी सहकार्य

(क) व्यापारी हितसंबंध

(ड) सर्व पर्याय योग्य

✅ उत्तर: (ड) सर्व पर्याय योग्य


9. कोणत्या कारणाने महाराष्ट्रातील लोक उठावात सामील झाले नाहीत?

(अ) आर्थिक संपत्ती

(ब) समाजसुधारकांचे प्रभाव

(क) ग्रामीण दुर्लक्ष

(ड) ऐक्याचा अभाव

✅ उत्तर: (ड) ऐक्याचा अभाव


10. १८५७ च्या उठावात महाराष्ट्रातील कोणते संस्थान सहभागी झाले होते?

(अ) सांगली

(ब) अकलूज

(क) जामखेड

(ड) साताराचे काही भाग

✅ उत्तर: (ड) साताराचे काही भाग

अभ्यास ते अधिकारी

 अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


🔴 १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला. 

१) ५ 

२) १०✅

३) १५

४) २०

___________________________________

🟠 सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?

१) लॉर्ड कर्झन  

२) लॉर्ड मिन्टो✅

३) मोंटेग्यु 

४)  चेम्सफर्ड

___________________________________

🟡 ---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले 

१) १८५८

२)  १८११

३) १८६१

४) १८३३ ✅

_______________________________

🟢 १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते 

१) विल्यम बेंटिक ✅

२) वॉरन हेस्टीग्ज

३) रोबर्ट क्लाइव्ह

४) लॉर्ड कोर्नवालीस

___________________________________

🔵 १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते

१) विल्यम बेंन्टीक 

२) वॉरन हेस्टीग्ज ✅

३) रोबर्ट क्लाइव्ह

४ लॉर्ड कोर्नवालीस

___________________________________

🟣 भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?

१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज ✔️✔️

२) लॉर्ड वेलस्ली

३) लॉर्ड मिंटो

४) लॉर्ड विल्यम बेंटिक

___________________________________

⚫️ भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) वॉरन हेस्टींग्ज

२) विल्यम कॅरी

३) लॉर्ड विल्यम बेंटिक

४) चार्ल्स बॅबेज

५) लॉर्ड कॉर्नवालीस ✅

___________________________________

⚪️ ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात

कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) रोबर्ट हुक 

२) जॉन स्नोव

३) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅

४) रॉबर्ट कोच

___________________________________

🟤 भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?

१)फ्रँकेल 

२)लॉर्ड कर्झन

३) रिकेट्स

४) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅

_______________________________

🔴 भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?

१) एम.डब्लू.beijerinck1

२) लॉर्ड विल्यम बेंटीक ✅

३) जे.एच. वॉलकर

४)लॉर्ड मिंटो


🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.


१) मोद्रिक धोरण.

२)राजकोषीय धोरण ✔️✔️

३)द्रव्य निर्मिती 

४) चलनविषयक धोरण

_____________________________________


🟠 स्टेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे. 

१) लोखंड व कार्बन

२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️

३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट

४) लोखंड टीन व कार्बन

_____________________________________


🟡 गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

 

१)छोटा नागपूर

२)अरवली ✔️✔️

३) मालवा

४) विध्य

_____________________________________


🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

१) कांगारू 

२) पेग्विन

३) व्हेल

४) प्लॅटिपस ✔️✔️

_____________________________________


🔵 पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे 

१)दुसरे

२)पाचवे

३)सातवे

४)नववे ✔️✔️

_____________________________________

🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

 

१) लॅडस्टयनर ✔️✔️

२)फुन्क

३)स्टेड

४)विल्यम हार्वे

_____________________________________


⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते

१)पारा 

२) चांदी

३) पाणी ✔️✔️

४) लोखंड

_____________________________________

🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.


१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️

२) लोकमान्य टिळक

३) न्यायमूर्ती रानडे

४)म.गांधी

_____________________________________


🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो

१)ग्लुकोज

२) लक्टोज

३)रेनिन

४)केसिन ✔️✔️

_____________________________________


🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.

१)सी -१४  ✔️✔️

२) सी -१३

३) सी -१२

४) यापैकी एकही नाही


कोणत्या देशाने कोविड-19 रोगावर जलद तपासणी साधन विकसित करण्यासाठी भारताशी भागीदारी केली?


(A) फ्रान्स

(B) इस्त्रायल✅✅

(C) टर्की

(D) रशिया


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या देशाला जिंजा जिल्ह्यात एक ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभे करण्यासाठी भारताकडून मदत केली जात आहे?


(A) रवांडा

(B) सुदान

(C) अल्जेरिया

(D) युगांडा✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या राज्याने ‘श्रम सिद्धी’ योजना राज्यात लागू केली?


(A) उत्तरप्रदेश

(B) हरयाणा

(C) राजस्थान

(D) मध्यप्रदेश✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या व्यक्तीला न्यूयॉर्क इंटेलेक्चुवल प्रॉपर्टी लॉ असोसिएशन या संस्थेच्या वतीने ‘इंव्हेंटर ऑफ द इयर’ हा सन्मान जाहीर केला गेला?


(A) कविता सेठ

(B) छेको असाकावा

(C) राजीव जोशी✅✅

(D) सत्य चौहान


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


‘जागतिक थायरॉईड दिवस’ कधी पाळला जातो?


(A) 25 मे✅✅

(B) 26 मे

(C) 27 मे

(D) 28 मे


1. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) ३६९ 

 2) ५४७

 3) ६३९ ✅✅✅

 4) ९१२


2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅

 2) मायका

 3) मोरचुद

 4) कॉपर टिन

3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर


 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅


4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅

 2) दोन

 3) चार

 4) सहा


5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ 

 2) ब ✅✅✅

 3) ड

 4) ई


6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल 

 2) रेल्वे

 3) जहाज

 4) वरिल सर्व ✅✅✅


7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२

 3) २३०.५२

 4) २.३५२ ✅✅✅


8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅

 2) अंतर

 3) चाल

 4) विस्थापन 


9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल 

 2) रबर

 3) रबर

 4) सूची✅✅✅


10. हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅

 2) नायट्रोजन

 3) कार्बनडाय ऑक्साईड

 4) हेलियम


🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
1. ब्रिटन
2. रशिया
3. भारत
4. दक्षिण आफ्रिका

🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
1. हल्दिया
2. न्हावा-शेवा
3. कांडला
4. मार्मागोवा

🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.
1. जिनिव्हा
2. पॅरिस
3. न्यूयॉर्क
4. रोम

🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
1. महाड
2. औरंगाबाद
3. नाशिक
4. मुंबई

🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.
1. अडीच
2. तीन
3. साडे चार
4. साडे पाच

🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.
1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
2. लोकहितवादी
3. महात्मा फुले
4. न्या. महादेव गोविंद रानडे

🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
1. द्राक्ष
2. मका
3. उस ✔️✔️
4. डिझेल

🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू

🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
1. अमेरिका आणि मेक्सिको
2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️
3. ब्राझिल आणि अर्जेटीना
4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
4. वरील कोणतीही नाही ✔️✔️

🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
1. 79
2. 59
3. 49 ✔️✔️
4. 39


🔴 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

1. 4
2. 5
3. 6 ✅
4. 8

🟠 वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
1.म्युच्युअल फड  
2.वस्तू विनिमय  ✅
3.भागभांडवल बाजार
4.परकीय चलन बाजार


🟡12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?

1.आरबीआय 
 2.नाबार्ड  ✅
3. एक्झिम बँक
4. वरीलपैकी काहीही नाही


🟢 एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?

1.पेपल
2.मास्टरकार्ड  ✅
3.व्हिसा
4.मेझॉन

🔵सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?

1. 25%
2.29%  ✅
3.32%
4. 36%

⚫️ भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?

1.2 ऑक्टोबर 1958  ✅
2.2 ऑक्टोबर 1968
3.2 ऑक्टोबर 1978
4.2 ऑक्टोबर 1988

🟤 वित्तीय तूट म्हणजे काय?

1.नवीन चलन नोटा छापणे
2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे
3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅
4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न

🔴आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:
1.1 मार्च, 1944 
2.1 मार्च, 1945
3.1 मार्च, 1946
4.1 मार्च, 1947 ✅

महाराष्ट्र पोलिस भरती- प्रश्नसराव

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


Q 1 भारतीय राज्यघटनेतील तरतुदिनुसार कोणतेही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक (Minority) म्हणून घोषित केला जातो???

(१) जात आणि भाषा

(२) धर्म आणि जात 

(३) भाषा आणि वंश

(४) एकतर धर्म किंवा भाषा🚨


Q 2. 15 आगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत  भाग विभाग (कलमे) आणी परिशिष्ट होती?

(१) 15,325, 12

(2) 14,321,10🚨🚨

(3) 16,320,8

(4) 17,324,10


Q3 जास्तीत जास्त कीती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यासभा स्वतः कडे ठेवू शकते??

(1) 7

(२) 15

(3) 16

(4) 14🌹🌹


Q 4  कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधिल कलम 18 याबत सांगते 

(1) कलम 16

(2) कलम 14 🚔🚔

(3) कलम 13 

(4) कलम 15


Q 5 अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशच्या अध्यस्थनी होते??

(1) एन, जी , रंगा🇮🇳🇮🇳

(2) शंकर देव 

(3) नरेंद्र देव 

(4) श्री, अमृत डांगे


Q 6 आयतक या कामगार संगटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित होता???

(1) ना, म, जोशी 

(2) लोकमान्य टिळक

(3) लाला लजपतराय ✍️✍️

( 4) महात्मा गांधी


Q 7 ई, स 1911 मधे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा- याने केली??

(1) लॉर्ड कर्झन 

(2) पंचम जॉर्ज 🌹🌹

(4) इंग्लड सरकार

(4) ब्रिटिश पार्लमेंट

स्पष्टीकरण:-

1911 ला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारताच्या भेटीला आला होता त्यावेळेस गेट ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली व दिल्लीवरून बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा या वर्षी करण्यात आली


Q 8 धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकयांनी 1906 मधे  जयंती साजरी केली??

(1) कबीर 🇮🇳🇮🇳

( 2) मुझिनी

(3) आदिलशहा

(4) अकबर


Q 9. 2011 च्या जंगणनेनुसार नंदुरबार जिल्यात किती % लोकसंख्य साक्षर आहे?????


(1) 61.6

(2) 64.4👑👑

(3) 63.3

(4)66.6

 


Q 10 खालील पैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घटस जोडते????

(1) बिलिगिरी

(2) निलगिरी 🦚🦚

(3) नल्लामल

(4) निमगिरी


Q 11 लु" कोरडे आणि धुलीचे वारे भारताच्या भागातून वाहणारे महिने कोणते????

(1) एप्रिल-मे

(2) मे-जून🇮🇳🇮🇳

(3) जून-जुलै

(4) ऑटोम्बर- नोव्हेंबर


Q 12 नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होतिकी, वैधानिक तरळता प्रमाण (SLR) मध्ये 38.5% वरून करवी??

(1) 3२.5%

(2) 30.5%

(3) 25%☘️☘️

(4) 28%


Q 13 1950-1980 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थएच्या वृद्धी दर  होता????**

(1) 4.5%

(2) 2.5%

(3) 3.5%🚔🚔

(4) 4.0%


Q14 जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानावी शरिरातील कोणत्या पेशी हिस्टमाईन हे रसायन सर्वतात ??

Q 14  Which cells in human body release histamine in responses to an infection??

(1) मस्ट पेशी  📌📌

(2) लाल रक्त पेशी 

(3) लिंफोसाइट्स

(4) मिनोसाइट्स


Q 15 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ......... या प्राणी वर्गत मोडते???

Q 15 Egg laying mammals are included in .......... animal gruop.???

(1) प्रोटोथेरिया(Prototheruya)

(2) थेरिया(Theria) 📌📌

(3) युथेरिया(Eutheria)

(4) मेतेथेरूया(Metatheria)

🩸


1) कोणी ग्रामीण जाट लोकांना एक सैनिक शक्तीच्या रुपात संगठित केले? 

A. चूरामन (चूड़ामणि) ✅

B. गोकुलसिंह

C. राजाराम

D. बदनसिंह


🔴सिनसिनीचे जमिनदार व भरतपूर राज्याचे पहिले राजा (1695 ते 1721)

मुगलांबरोबर लढाई



2) कोणत्या जाट राजाला जाट लोकांचा अफलातून एवं आदरणीय व विद्वान व्यक्ति बोलले जाते? 

A. जवाहरसिंह

B. सूरजमल ✅

C. नंंदराम

D. गोकुल सिंह


🔴जाटों का प्लेटों

कार्यकाल 1755 ते 1763

1761 च्या युद्धातील जखमी मराठा सैनिकांना मदत केली

1763 मध्ये नजीबउदौलाने सुरजमलची हत्या केली




3) ‘लौहगढ़’ नवाचा किल्ला कोणी बनविला? 

A. सूरजमल

B. अली बहादुर

C. बंदा बहादुर ✅

D. बदनसिंह


🔴गरु गोविंदसिंग यांची राजधानी होती

लक्ष्मणदेव/माधो/बंदा बहादुर

खालसा राज्य स्थापना



4) कोणत्या मुग़ल राजाच्या आदेशावरून बंदा बहादुर ची हत्या करण्यात आली? 

A. वजीर खां

B. फर्रुखसियर ✅

C. बहादुरशाह पहिला

D. यापैकी कोणी नाही


🔴बादशाह फ़ार्रुख़शियरने 1716 मध्ये हत्या केली.


5) ठगांवर दडपशाही कोणी आणली ? 

A. कर्नल स्लीमेन ✅

B. लॉर्ड एल्गिन

C. सर जॉन लॉरेंस

D. लॉर्ड मियो


🔴१८३५ मधे कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ़ "फिरंगिया"ला जेरबंद केले.

महत्वाचे क्रांतिकारक व त्यांनी ठार केलेली इंग्रज व्यक्ती

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


🌺उधमसिंह -  :मायकेल ओडवयार ची हत्या केली


🌺मदनलाल धिंग्रा.  -:कर्झन वायली ची हत्या केली  (१९०९)


🌺अनंत कान्हेरे.   -:जॅक्सनची हत्या केली (नाशिक कट कान्हेरे कर्वे देशपांडे या तिघांना फाशी देण्यात आली )


🌺चाफेकर बंधू. -:  रंँडची हत्या केली (दामोदर व बाळकृष्ण या दोघांनी गणेश खिंड येथे याला ठार केले )

🌺भारतातील क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक  असा गौरव लाला लजपत राय यांनी केला


🌺खदीराम बोस व प्रफुल्ल चाकी १९०८-  किंगजफोर्डला ठार केले (खुदीराम बोस  वयाच्या १८ ब्या वर्षी फाशी )


🌺वसंत कुमार बिस्वास ,रासबिहारी बोस,अवध बिहारी  -    लॉर्ड हर्डींगजला ठार केले ( त्यांच्यावर दिल्ली कट खटला सुरू केला होता १९०२ )


🌺भागतसिंग सुखदेव राजगुरू.  स्कॉट खून केला ( लालाजिंच्या मृत्यूचा बदला परंतु चुकीने सांँडर्स  या अधिकाऱ्याला राजगुरू व भगतसिंह याने गोळ्या घालून ठार केले )


🌺वीणा दास.= गव्हर्नर स्टँनले जँक्सन  ठार( ९ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा दिली ) 

 

🌺शांती घोष ,सूनिती चोधरी.  स्टीव्हन जी बी ठार ( दोघींना जन्मठेप )


संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.

1 १९ जुलै √√√√

2 ३१ आॅक्टोबर

3  २३ एप्रिल

4 १ व ३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.

1  २००७

2  २००४

3  २००५√√√√√√

4  २०१३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही 

1  कामगारांची वाढती संख्या

2  अयोग्य तंत्रज्ञान 

3  प्रभावी मागणीची      

कमतरता 

4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?

1  १९४८-४९

2  १९३१-३२√√√√

3  १९११-१२

4  १८६७-६८


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?

1   चलन निश्चलीकरन 

2   रुपयाचे अवमूल्यन√√√√

3   १ व २  दोन्ही घडले 

4  १ व २ दोन्ही घडले नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?

1   बँकदर

2  रोख राखीव प्रमाण

3  वैधानिक रोखता प्रमाण

4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.

1  "से" चा बाजार विषयक नियम

2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम

3  एंजल चा नियम√√√√√

4  फिलिप्स वक्ररेषा


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.

1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक

2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक

3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√

4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न 

3  दरडोई उत्पन्न

4  किमतीचा निर्देशांक√√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?

अ. ग्रामीण शिक्षण

ब. ग्रामीण आरोग्य

क. ग्रामीण पाणीपुरवठा

ड. ग्रामीण रस्ते

1   अ आणि ब  √√√√√

2   ब आणि क

3   क आणि ड

4  अ आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते? 

1  चीन -भारत युध्द

2  भारत पाकिस्तान संघर्ष 

3  आर्थिक मंदी

4  राजकीय अस्थिरता √√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.

1  मुद्रा अवपात

2  मुद्रा संस्फीती√√√√√

3  स्टगफ्लेशन

4  स्टगनेशन


📖📖📖📖📖📖📖📖📖


[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?

1  यु एस ए √√√√√√  

2  यु के  

3  चीन   

4  सिंगापूर


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?

अ इंदिरा गांधी 

ब  मोरारजी देसाई

क जयप्रकाश नारायण

ड  रिझर्व्ह बँक 

1  अ आणि क 

2  ब आणि  ड√√√√√√

3  ब आणि  क

4  क आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न

3  परकीय चलन साठा

4  किमतीचा निर्देशांक√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती? 

1   हिल्टन यंग आयोग

2   चेंबर्लिन आयोग

3   फौलर समिती

4   मॅकलेगन समित✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.

1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.

2  मद्रास फर्टिलायझर ली.

3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√

4  वरील सर्व


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?

1  १९४६

2  १९३८√√√√√

3  १९२९

4  १९२५


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?

1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे

2  नवीन चलन निर्मिती

3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे

4  जमा झालेले महसूल√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.

1  रोख

2  बहुआयामी

3  शून्याधारीत√√√√√

4  यापैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?

1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√

2 प्रो पिगु

3 डॉ मार्शल

4 वरील पैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?

1  पुरोगामी

2  न्याय्य 

3  प्रतिगामी√√√√√√

4  प्रमाणशीर


📖📖📖📖📖📖📖📖



◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?


A. लॉर्ड डलहौसी

B. लॉर्ड रिपन

C. लॉर्ड कर्झन

D. लॉर्ड हार्डिंग II ☑️



◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?


A. अकबर

B. अलेक्झांडर लोदी

C. शेरशाह सुरी ☑️

D. बल्बन


◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?


A. कृष्णा

B.कावेरी☑️

C. नर्मदा

D. तुंगभद्रा



◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?


A. 1815

B. 1812

C. 1828 ☑️

D. 1830



 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?


A. ओस्लो ☑️

B. पेरिस

C. वॉर्न

D. लिस्बन.


1. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी मोझरी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) अकोला

2) अमरावती

3) बुलढाणा

4) औरंगाबाद



2. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?

1) वेबनाड (केरळ)

2) पुलीकत (आंध्रप्रदेश)

9) चिल्का (ओरिसा)

4) लोणार (महाराष्ट्र)



3. जगातील लोकसंख्येत भारताचा क्रमांक कितवा आहे ?

1) प्रथम

2) द्वितीय

3) तृतीय

4) चतुर्थ



4. जर्मनी या देशाची राजधानी कोणाती आहे ?

1) बर्लीन

2) वॉन

3) ओस्लो

4) टोकियो



5. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

1) अमेझॉन

2) नाईल

3) मिसिसीपी

4) सिंधू



6. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

1) सिंह

2) वाघ

3) हती

4) चित्ता



7. ‘पोंगल’ हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो ?

1) आंध्रप्रदेश

2) तामिळनाडू

3) केरळ

4) गोवा



8. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?

1) सिक्कीम

2) गोवा

3) केरळ

4) पंजाब



9. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?

1) लोकमान्य टिळक

2) नाना पाटील

3) वासूदेव बळवंत फडके

4) विनायक दामोदर सावरकर



10. सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?

1) 58 व्या वर्षापर्यंत

2) 60 व्या वर्षापर्यंत

3) 62 व्या वर्षापर्यंत

4) 65 व्या वर्षापर्यंत



11. राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधीत आहे ?

1) कलम 368

2) कलम 370

3) कलम 371

4) कलम 343



12. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ?

1) 1 मे 1960

2) 1 मे 1961

3) 1 मे 1962

4) 1 मे 1956



13. जिल्हा परिषदेचा प्रमुख अधिकारी कोण असतो ?

1) जिल्हाधिकारी

2) मुख्य कार्यकारी अधिकारी

३) जिल्हा परिषद अध्यक्ष

4) जिल्हा पोलीस निरिक्षक



14. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतो ?

1) राज्यशासन

2) जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी

3) जिल्हा पोलीस अधिक्षक व पोलीस उपअधिक्षक

4) मुख्य कार्यकारी अधिकारी वा उपमुख्य कार्यकारी अधिकारी



15. जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?

1) न्युर्याक

2) लंडन

3) वॉशिंग्टन

4) टोकियो



16. ‘पॉवर्टी ॲण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहीला ?

1) मनमोहन सिंग

2) दादाभाई नौरोजी

3) बाबासाहेब आंबेडकर

4) राजाराममोहन राय



17. खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे ?

1) अ जीवनसत्व

2) ब जीवनसत्व

3) क जीवनसत्व

4) ड जीवनसत्वं



18. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?

1) अ जीवनसत्व

2) ब जीवनसत्व

3) क जीवनसत्व

4) ड जीवनसत्व



19. सर्वयोग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात ?

1) A+

2) B+

3) C+

4) 0+



20. डॉट्स (DOTS) ही उपचारपद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात ?

1) कुष्ठरोग

2) क्षयरोग

3) पोलिओ

4) कर्करोग



21. उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर लोपार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) अकोला

2) बुलडाणा

3) यवतमाळ



22. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?

1) गुरुशिखर

2) माऊंट एव्हरेस्ट

3) कळसुबाई

4) धुपगड



23. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्हयात आहे ?

1) रत्नागिनी

2) रायगड

4) सिंधुदुर्ग



24. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिले आहेत ?

1) 35

2) 36

3) 34

4) 37



25) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?

1) त्र्यंबकेश्वर

2) महाबळेश्वर

3) अमरकंटक

4) भीमाशंकर



26. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?

1) दारणा

2) प्रवरा

3) वैतरणा

4) भोगावती



27. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) सिंधुदुर्ग

2) रायगड

3) सातारा

4) नागपूर



28. नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ?

1) हरिण

2) काळवीट

3) वाघ

4) मोर



29. महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनविण्याचा कारखाना कोठे आहे ?

अ.ओझर (नाशिक) ब. खडकी (पुणे)

क. रसायणी-पनवेल (रायगड) ड. अंबाझरी (नागपूर)

1) फक्त अ ठिकाणी

2) फक्त व ठिकाणी

3) अ, ब, क ठिकाणी

4) अ, ब, ड ठिकाणी



30. मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) नांदेड

2) औरंगाबाद

3) परभणी

4) लातूर



31. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे ?

1) एड्स

२) सार्स

3) स्वाईन फ्ल्यू

4) हिवताप



32. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला ?

1) आईन्स्टाईन

2) एडिसन

3) ग्राहम बेल

4) अलेक्झांडर बेल



33. ऑर्निर्थालॉजी शास्त्र कशासी संबधीत आहे ?

1) जीवाणूंचा अभ्यास

2) पक्षी अभ्यास

3) फुलांचा अभ्यास

4) हाडांचा अभ्यास



34. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूची आहे ?

1) मिथेन

2) इथेन

3) ब्युटेन

4) प्रोपेन



35. ‘काविळ’ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधीत आहे ?

1) जठर

2) यकृत

3) आतडे

4) फुफ्फुस



36. मीठाचे रासायनिक नाव काय आहे ?

1) सिल्व्हर ब्रोमाईड

2) सोडीयम क्लोराईड

3) कॅल्शीशम सल्फाईड

4) पोटॅशियम नायट्रेट



37. प्रकाश वर्ष के कशाचे एकक आहे ?

1) प्रकाशाची तीव्रता

2) अंतर

3) ध्वनी तीव्रता

4) उष्णता



38. भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ?

1) जनरल

2) अॅडमिरल

3) चीफ मार्शल

4) ब्रिगेडीयर



39) कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाणारे कवी कोण ?

1) कृष्ण केशव दामले

2)राम गणेश गडकरी

3) वि.वा.शिरवाडकर

4) प्रल्हाद केशव अत्रे



40) नेमबाजी खेळाशी संबंधित नसलेला खेळाडू कोणता ?

1) अंजली वेदपाठक

2) अपर्णा पोपट

3) जसपाल राणा

4) अभिनव बिंद्रा



41. सचिन तेंडूलकरने दत्तक घेतलेले डोणजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) बीड

2) परभणी

3) उस्मानाबाद

4) औरंगाबाद



42. 1857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले ?

1) तात्या टोपे

2) झाशीची राणी लक्ष्मीबाई

3) नानासाहेब पेशवे

4) कुवरसिंह



43. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण ?

1) इंग्रज

2) डच

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच



44. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात ?

1) महात्मा फुले

2) न्यायमुर्ती रानडे

3) दादोबा तर्खंडकर

4) राजा राममोहन राय



45. अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली ?

1) संत तुकाराम

2) संत ज्ञानेश्वर

3) संत एकनाथ

4) संत नामदेव



46. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

1) अण्णाभाऊ साठे

2) विनोबा भावे

3) कर्मवीर भाऊराव पाटील

4) क्रांतिसिंह नाना पाटील



47. उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे ?

1) LED दिवे

2) गोबर गॅस

3) LPG गॅस

4) गरोदर माता



48. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?

1) प्रविण दिक्षित

2) राकेश मारिया

3) सतिश माथूर

4) यापैकी नाही



49. स्वच्छ भारत अभियानाची सदिच्छा दूत म्हणून कोणत्या नायिकेची निवड करण्यात आली आहे ?

1) विद्या बालन

2) प्रियंका चोप्रा

3) दिपिका पदुकोन

4) अनुष्का शर्मा



50) महाराष्ट्राचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?

1) मुकुल रोहतगी

2) नसिम झैदी

3) नीला सत्यनारायण

4) जे.एस. सहारिया



1) पद्मश्री

51. भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला ?

1) इनॅक

2) परम

3) आ.बी.एम.

4) डेल



52. अँड्रॉईड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित आहे ?

1) मायक्रोसॉफ्ट

2) गुगल

3) अॅपल

4) यापैकी नाही



53. श्री. शरद पवार यांना नुकतेच कोणत्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

1) पद्मश्री

2) पद्मविभूषण

3) पद्मभूषण

4) भारतरत्न



54. रिओ ऑलिम्पिक 2016 च्या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले ?

1) पी.व्ही.सिंधू

2) दिपा मलिक

3) साक्षी मलिक

4) सायना नेहवाल



55. सन 2016 -17 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेचा विजेता संघ कोणता ?

1) मुंबई

2) कर्नाटक

3) राजस्थान

4) गुजरात



56. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?

1) रघुराम राजन

2) उर्जित पटेल

3) बी.सुब्बाराम

4) यापैकी नाही



57. नवीन 2000 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूस कशाचे चिन्ह आहे ?

1) महात्मा गांधी

2) मंगळयान

3) चंद्रयान

4) यापैकी नाही



58. डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप सुरु केले ?

1) पे-टीएम

2) पैसा

3) मोबीक्युक

4) भीम



59.14 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन कोठे आयोजित करण्याम आले होते ?

1) नवी दिल्ली

2) नोएडा

3) अहमदाबाद

4) बेंगलोर



60) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला ?

1) शिवनेरी

2) रायगड

3) राजगड

4) सिंहगड



उत्तरे 

1 – 2, 2 – 3, 3 – 2, 4 – 1, 5 – 2, 6 – 2, 7 – 2,

8 – 2, 9 – 4, 10 – 4, 11 – 1, 12 – 1, 13 – 2,

14 – 2, 15 – 3, 16 – 2, 17 – 1, 18 – 4, 19 – 4,

20 – 2, 21 – 2, 22 – 3, 23 – 4, 24 – 2, 25 – 1,

26 – 2, 27 – 2, 28 – 4, 29 – 4, 30 – 3, 31 – 3,

32 – 2, 33 – 2, 34 – 1, 35 – 2, 36 – 2, 37 – 2,

38 – 2, 39 – 3, 40 – 2, 41 – 3, 42 – 3, 43 – 3,

44 – 4, 45 – 2, 46 – 3, 47 – 3, 48 – 3, 49 – 4,

50 – 4, 51 – 2, 52 – 2, 53 – 2, 54 – 3, 55 – 4,

56 – 2, 57 – 2, 58 – 4, 59 – 4, 60 – 2.