Wednesday 20 July 2022

आयुष्मान भारत अभियान

 


◆ सुरुवात : 2018 -19 


◆ उद्देश : प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक स्तरावरील आरोग्य सेवांचा विकास करणे. 


◆ या योजनेत 2 उपयोजनांचा समावेश आहे.


1) आरोग्य तंदुरुस्ती केंद्र :


◆ सुरुवात : 14 एप्रिल 2018, बिजापूर (छत्तीसगढ) 


◆ 2022 पर्यंत दीड लाख उपकेंद्रांची रूपांतर आरोग्य तंदुरुस्ती केंद्रांमध्ये केले जाणार आहे.


1) PM जनधन आरोग्य योजना : 


◆ सुरुवात : 23 सप्टेंबर 2018, रांची (झारखंड) 


◆ लाभार्थी : 10.74 कोटी कुटुंब 


◆ लाभार्थी ओळख : SECC 2011 


◆ कुटुंब सदस्य संख्या : मर्यादा नाही 


◆ विमा लाभ : पाच लाख रु. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...