Saturday 18 January 2020

स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाचे प्रश्नसंच


1)सामन्यत: सूक्ष्मजीव __ असतात.
एकपेशी
बहुपेशी
अतिसूक्ष्म
विविध आकारांचे 
A. एकपेशी
-----------------------------------------------------------------------------
2) प्रकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
हरितद्रव्यामुळे
झथोफिलमुळे
कॅरोटीनमुळे
मग्नेशिंअममुळे 
A. हरितद्रव्यामुळे
-----------------------------------------------------------------------------
3) ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ____ म्हणतात.
पोषण
स्वयंपोषण
परपोषण
अंत:पोषण 
A. पोषण
-----------------------------------------------------------------------------
4) ___ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.
पेशी - भित्तिका
प्रद्रव्य पटल
पेशीद्रव्य
केंद्रक 
A. पेशी - भित्तिका
-----------------------------------------------------------------------------
5) _____ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे.
पेशी
उती
अवयव
अणु 
A. पेशी
-----------------------------------------------------------------------------
6) __ संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात.
प्लटिहेल्मिन्थस
पोरीफेरा
आर्थ्रोपोडा
ईकायनोडर्माटा 
C. आर्थ्रोपोडा
-----------------------------------------------------------------------------
7) किण्वन हा _____ चा प्रकार आहे.
ऑक्सिश्वसन
विनॉक्सिश्वसन
प्रकाशसंश्लेषण
ज्वलन 
B. विनॉक्सिश्वसन
-----------------------------------------------------------------------------
8) अहरित वनस्पती __ असतात.
स्वयंपोषी
परपोषी
मांसाहारी
अभक्षी 
B. परपोषी
-----------------------------------------------------------------------------
9) सौरऊर्जा _ स्वरुपात असते.
प्रकाश प्रारणांच्या
विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
अल्फा प्रारणांच्या
गामा प्रारणांच्या 
B. विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
-----------------------------------------------------------------------------
10) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर ___ प्रारणांचा मारा करतात.
अल्फा
बिटा
गामा
क्ष-किरण 
C. गामा
-----------------------------------------------------------------------------
11) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.
M
N
A
X
B. N
-----------------------------------------------------------------------------
12) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.
०.०३%
०.३%
३%
०.००३%
A. ०.०३%
-----------------------------------------------------------------------------
13) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.
फिलीसीनी
मुसी
लायकोपोडियम
इक्विसेटीनि 
B. मुसी
-----------------------------------------------------------------------------
14) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.
सेल्युलेज
पेप्सीन
सेल्युलीन
सेल्युपेज 
A. सेल्युलेज
-----------------------------------------------------------------------------
15) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.
४'C
२५'C
०'C
७३'C

A. ४'C

-----------------------------------------------------------------------------
16) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.
अवअणू
अणू
रेणू
पदार्थ 
C. रेणू
-----------------------------------------------------------------------------
17) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
आयोडीन-१२५
सामारिअम-१५३
ल्युथिनिअरम-१७७
सेसिअम-१३७ 
A. आयोडीन-१२५
-----------------------------------------------------------------------------
18) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
१०० डी.बी.च्या वर
११० डी.बी.च्या वर
१४० डी.बी.च्या वर
१६० डी.बी.च्या वर 
A. १०० डी.बी.च्या वर
-----------------------------------------------------------------------------
19) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन...
कमी होते
वाढते
सारखेच राहते
शून्य होते 
A. कमी होते
-----------------------------------------------------------------------------
20) 'फ्यूएल सेल' पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते?
पाणी
अल्कोहोल
इथेनॉल
सेंद्रिय पदार्थ 
A. पाणी
-----------------------------------------------------------------------------
🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद११४२

🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती११४३

🔹प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग११४४

🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले११४५

🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर११४६

🔹इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे११४७

🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग११४८

🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे११४९

🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक११५०

🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई११५१

🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी११५२

🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले११५३

🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे११५४

🔹सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे११५५

🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे११५६

🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग११५७

🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर११५८

🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी११५९

🔹शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)११६०

🔹 ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
__________________

१] कल्पकम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] महाराष्ट्र २] तामिळनाडू ३] कर्नाटक ४] राजस्थान

२] काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] गुजरात २] मध्यप्रदेश ३] तामिळनाडू ४] राजस्थान

३] नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] मध्यप्रदेश २] तामिळनाडू ३] गुजरात ४] उत्तर प्रदेश

४] कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] गुजरात २] महाराष्ट्र ३] कर्नाटक ४] राजस्थान

५] कुडनकुलम हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
१] कर्नाटक २] महाराष्ट्र ३] तामिळनाडू ४] राजस्थान

उत्तरे - १] २, २] १, ३] ४, ४] ३, ५] ३

नोट्रे डेम कॅथेड्रल ही यूनेस्को जागतिक वारसा साइट आहे जिचे अलीकडे आग लागून नुकसान झाले,ती खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
(A) पॅरिस
(B) रोम
(C) वियेना
(D) व्हॅटिकन सिटी

Ans:-A

खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेने अमेरिकेच्या सैन्याला मध्यपूर्वी दहशतवादी म्हणून लेबल केले आहे?
(A) संयुक्त अरब अमीरात
(B) येमेन
(C) इराण
(D) इराक

Ans:-C

पुढीलपैकी कोणत्या संघटनेने 'फेस ऑफ डिजास्टर्स 2019 रिपोर्ट' अहवाल जाहीर केला?
(A) जागतिक बँक
(B) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)
(C) जागतिक आर्थिक मंच
(D) पर्यावरण आणि विकास साठी सहायक उद्योजक (SEEDS)

Ans:-D

खालीलपैकी कोणत्या देशाने अलीकडे रिसर्च उपग्रह रावण-1 लॉन्च केला?
(A) चीन
(B) श्रीलंका
(C) बांगलादेश
(D) भारत

Ans:-B

फिएडरेशन इंटरनेशनेल डी फुटबॉल असोसिएशनने (FIFA) ........... यांच्यावर बंदी घातली आहे.
(A) जोस मारिया मारिन
(B) रोनाल्डो
(C) रोनाल्डिन्हो
(D) डगलस कोस्टा

Ans:-A

नासाच्या उपग्रहाने प्रथमच पुढीलपैकी पृथ्वी-आकाराचा कोणता ग्रह HD 21749b शोधला?
(A) AQUA
(B) TESS
(C) JUNO
(D) IMAGE

Ans:-B

"इतिहास"

1)पेशवाई चा उदय केव्हा झाला?
1)1613
2)1713   √
3)1817
4)1617

2)प्लासीच्या लढाई केंव्हा झाली?
1)13 जून 1757
2)23 जून 1757   √
3)13 जुलै 1857
4)23 जुलै 1857

3) पानिपतची तिसरी लढाई केंव्हा झाली?
1)14 जाने 1761   √
2)24 जाने 1661
3)14 जून 1761
4)24 जून 1861

4)बकसार ची लढाई केंव्हा झाली?
1) 22 ऑक्टोबर 1764   √
2) 12 ऑक्टोबर 1664
3)14 जून 1761
4)24 जून 1861

5) कायमधारा पद्धत केंव्हा सुरू झाली?
1)1693
2)1793   √
3)1773
4)1893

6)सतीप्रथेवर बंदीचा कायदा केंव्हा अस्तितवात आला?
1)04 डिसेंबर 1829   √
2)14 डिसेंबर 1829
3) 22 ऑक्टोबर 1729
4) 12 ऑक्टोबर 1629

7)भारतीय राष्ट्रिय काँग्रेस ची स्थापना केंव्हा झाली?
1) 28 डिसेंबर 1885   √
2) 27 डिसेंबर 1885
3) 26 डिसेंबर 1885
4) 25 डिसेंबर 1885

8)बंगालची फाळणी केंव्हा झाली?
1)16 ऑक्टोबर 1906
2)17 ऑक्टोबर 1907
3)16 ऑक्टोबर 1905   √
4)18 ऑक्टोबर 1905

9)बंगालची फाळणी केंव्हा रद्द झाली?
1)1911   √
2)1817
3)1923
4)1921

10)इंडियन होमरूळ लीगची स्थापना केंव्हा झाली?
1)25 एप्रिल 1916
२)28 एप्रिल 1916   √
3)27 एप्रिल 1916
4)26 एप्रिल 1916

11)ऑल इंडिया लीगची स्थापना केंव्हा झाली?
1) सप्टेंबर 1926
2)ऑक्टोबर 1926
3) नोव्हेंबर 1916
4) सप्टेंबर 1916   √

1.वसईचा तह कोणात झाला?

 टिपू सुलतान – इंग्रज

 दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज

 रघुनाथ पेशवे – इंग्रज

 पेशवे – पोर्तुगीज

उत्तर : दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज

 2. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते?

 आत्माराव तर्खडकर

 रा.गो. भांडारकर

 गो.ग.आगरकर

 न्यायमूर्ती म.गो. रानडे

उत्तर :गो.ग.आगरकर

3. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले?

 पीट्स इंडिया

 1935 चा कायदा

 रेग्युलेटिंग अॅक्ट

 रौलेक्ट अॅक्ट

उत्तर :रौलेक्ट अॅक्ट

4. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?

 सर वॉरन हेस्टिंग

 लॉर्ड विल्यम बेटींक

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड क्लोईव्ह

उत्तर :लॉर्ड विल्यम बेटींक

5. सन 1848 ते 1856 या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

 लॉर्ड लिटन

 लॉर्ड कर्झन

 लॉर्ड क्लाईव्ह

 लॉर्ड डलहौसी

उत्तर :लॉर्ड डलहौसी

6. —– रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला?

 29 मार्च 1857

 26 मार्च 1857

 28 डिसेंबर 1853

 13 मार्च 1857

उत्तर :29 मार्च 1857

7 —– रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण फलटणच बंड करून उठली?

 8 मे 1857

 9 मे 1857

 10 मे 1857

 11 मे 1857

उत्तर :10 मे 1857

8. खालीलपैकी —– येथे 1857 चा उठाव झाला नव्हता?

 अलाहाबाद

 दिल्ली

 मद्रास

 अयोध्या

उत्तर :मद्रास

9. काँग्रेसचे 1936 चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?

 फैजपूर

 आवडी

 मद्रास

 रामनगर

उत्तर :फैजपूर

10. चौरी-चौरा घटनेने —– हे आंदोलन संपुष्टात आले?

 रौलट विरोधी सत्याग्रह

 छोडो भारत

 असहकार

 सविनय कायदेभंग

उत्तर : असहकार

11. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

 व्योमेशचंद्र बॅनर्जी

 दादाभाई नौरोजी

 बद्रुद्दीन तैय्यबजी

 महात्मा गांधी

उत्तर :व्योमेशचंद्र बॅनर्जी

12. स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?

 रिपन

 लिटन

 डफरीन

 कॉर्नवॉलिस

उत्तर :रिपन

13. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण?

 लॉर्ड माऊंटबॅटन

 सी. राजगोपालचारी

 बॅरिस्टर जिना

 सरदार पटेल

उत्तर :लॉर्ड माऊंटबॅटन

14. खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण होते?

 महात्मा गांधी

 मंहमद इक्बाल

 खान अब्दुल गफारखान

 मौलाना आझाद

उत्तर :खान अब्दुल गफारखान

15. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?

 मंगल पांडे

 लोकमान्य टिळक

 वीर सावरकर

 गो.कृ.गोखले

उत्तर :लोकमान्य टिळक

16. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

 रवींद्रनाथ टागोर

 लाला लजपतराय

 लाला हरदयाळ

 महात्मा गांधी

उत्तर :रवींद्रनाथ टागोर

17. सन 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?

 लॉर्ड कॅनिंग

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेंटिक

 लॉर्ड रिपन

उत्तर :लॉर्ड कॅनिंग

18. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकार्‍याने पुढाकार घेतला?

 लॉर्ड रिपन

 अॅलन ह्युम

 लॉर्ड डफरिन

 लॉर्ड कर्झन

उत्तर :अॅलन ह्युम

19. 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली?

 लॉर्ड कर्झन

 लॉर्ड मिंटो

 लॉर्ड चेम्सफोर्ड

 पंचम जॉर्ज

उत्तर :लॉर्ड कर्झन

20. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?

 1905

 1906

 1907

 1908

उत्तर : 1906

—– रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका सविंधान सभेत मांडली?

 13 डिसेंबर 1946.  √

 29 ऑगस्ट 1947

 10 जानेवारी 1947

 9 डिसेंबर 1946

—– रोजी  घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला गेला.

 13 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 4 नोव्हेंबर 1948.  √

 9 डिसेंबर 1946

—–  रोजी संविधान सभेने उद्देशपत्रिकेचा स्वीकार केला.

 13 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 22 जानेवारी 1947.  √

 9 डिसेंबर 1946

—– रोजी एच सी मुखर्जी यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.

 13 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 25 जानेवारी 1947.   √

 9 डिसेंबर 1946

—– रोजी संविधान सभेने राष्ट्री ध्वजाचा सस्विकार केला.

 13 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 22 जुलै 1947.  √

 9 डिसेंबर 1946

—– रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगाण स्वीकार केला.

 13 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 24 जानेवारी 1950.  √

 9 डिसेंबर 1946

—– रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

 13 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947.  √

 24 जानेवारी 1950

 9 डिसेंबर 1946

भारतीय राज्यघटनेच्या —– कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

 19 ते 22.  √

 31 ते 35

 22 ते 24

 31 ते 51

21. भारतीय राज्यघटनेच्या —– कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

 19 ते 22

 31 ते 35

 22 ते 24

 31 ते 51

उत्तर : 19 ते 22

 22. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा —– यांच्याकडे सादर करतात.

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 राज्यपाल

उत्तर :राष्ट्रपती

 23. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक —– करतात?

 राष्ट्रपती

 राज्यपाल

 पंतप्रधान

 सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

उत्तर :सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती

 24. —– रोजी पंडित नेहरूं यांनी उद्देशपत्रिका सविंधान सभेसमोर मांडली

 13 डिसेंबर 1946

 29 ऑगस्ट 1947

 10 जानेवारी 1947

 9 डिसेंबर 1946

उत्तर :13 डिसेंबर 1946

 25. भारतीय राज्यघटेनेच्या —– परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

 परिशिष्ट-1

 परिशिष्ट-2

 परिशिष्ट-3

 परिशिष्ट-4

उत्तर :परिशिष्ट-3

 26. सध्या समावर्ती सूचीमध्ये —– विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

 47

 48

 52

 यापैकी नाही

उत्तर :48

 27. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. आंबेडकर

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 पंडित नेहरू

 लॉर्ड माऊंटबॅटन

उत्तर :डॉ. राजेंद्रप्रसाद

 28. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 डॉ. आंबेडकर

 महात्मा गांधी

 पंडित नेहरू

उत्तर :डॉ. आंबेडकर

 29. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

 लोकसभा

 विधानसभा

 राज्यसभा

 विधानपरिषद

उत्तर :राज्यसभा

 30. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

 लोकसभा

 विधानसभा

 राज्यसभा

 विधानपरिषद

उत्तर :राज्यसभा

 31. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?

 1.8 वर्षे

 6 वर्षे

 4 वर्षे

 5 वर्षे

उत्तर :5 वर्षे

 32. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

 राष्ट्रपती

 सभापती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

उत्तर :उपराष्ट्रपती

 33. खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

 संरक्षण

 तार

 पोस्ट

 जमिनमहसूल

उत्तर :जमिनमहसूल

 34. लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे —– पासून मिळतात.

 कुटुंब

 शाळा

 दोन्हीही

 मंदिर

उत्तर :दोन्हीही

 35. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 सरन्यायधीश

उत्तर :राष्ट्रपती

 36. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

 लष्करी

 अध्यक्षीय

 हुकूमशाही

 संसदीय

उत्तर :संसदीय

 37. राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

 18

 12

 16

 20

उत्तर :12

 38. राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

 2

 1

 3

 4

उत्तर :3

 39. योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 राष्ट्रपती

 उपराष्ट्रपती

 पंतप्रधान

 अर्थमंत्री

उत्तर :पंतप्रधान

 40. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती वर्षे असतो?

 4 वर्षे

 5 वर्षे

 6 वर्षे

 कायमस्वरूपी

उत्तर : 6 वर्षे

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...