Thursday 5 May 2022

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

📚आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना📚

📚 सर्वप्रथम काॅग्रेसच्या नावात 'राष्ट्रीय' शब्द केवा शामिल करण्यात आला?
- 1891 चे नागपुर अधिवेशन

📚 सर्वप्रथम 'वंदे मातरम' हे गीत काॅग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गाण्यात आले?
- 1896 चे कलकत्ता अधिवेशन

📚 सर्वप्रथम अप्रत्यक्षपणे 'साम्राज्यंतर्गत स्वराज्याची' मागणी कोणी व कधी केली?
- गोपालकृष्णा गोखलेंनी 1905 च्या बनारस अधिवेशनात

📚 सर्वप्रथम प्रत्यक्षपणे 'साम्राज्यंतर्गत स्वराज्याची' मागणी कोणी व कधी केली?
- दादाभाई  नौरोजींनी 1906 च्या कलकत्ता अधिवेशनात

📚 ब्रिटिशांपासून संपुर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे पहिले व्यक्ती?
- बिपीनचंद्र पाल

📚  काॅग्रेसने सरकारला विरोध करण्याचा कार्यक्रम सर्वप्रथम केव्हा राबविला?
- 1920 चे कलकत्ता अधिवेशन

📚 पहिली परदेशी कपड्यांची होळी कोणी साजरी केली?
- विनायक दामोदर सावरकर.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...