Thursday 5 May 2022

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव.
________________________

संन्याशाचा उठाव : 1765-1800 – बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

चुआरांचा उठाव : 1768 – बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला.

हो जमातीचे बंड : 1820 – छोटा नागपूर व सिंगभूम

जमिनदारांचा उठाव : 1803 – ओडिशा जगबंधू

खोंडांचा उठाव : 1836 – पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

संथाळांचा उठाव : 1855 – कान्हू व सिंधू

खासींचा उठाव : 1824 – आसाम निरतसिंग

कुंकिंचा उठाव : 1826 – मणिपूर

_______________________________

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣.

_______________________________

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...