१६ ऑगस्ट २०२५

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️सवामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले

‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”

 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️करांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 

भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

Question bank


1. पहिल्या पंचवार्षिक योजनेत ------ ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.

1. व्यापार

2. शेती

3. औद्योगिकरण

4. गुंतवणूक

🅾️उत्तर : शेती


2. धवलक्रांति ----- शी संबंधित आहे.

1. शेती व्यवसाय

2. मत्स्य व्यवसाय

3. दुग्ध व्यवसाय

4. कुकुटपालन व्यवसाय

🅾️उत्तर : दुग्ध व्यवसाय


3. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?

1. महाबळेश्वर

2. पंचगणी

3. लोणावळा

4. आंबोली

🅾️उत्तर : आंबोली


4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?

1. तहसीलदार

2. उपजिल्हाधिकारी

3. जिल्हाधिकारी

4. महसूल आयुक्त

🅾️उत्तर : महसूल आयुक्त


5. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?

1. पीटर सविड्लर

2. अलेक्झांडर ग्रीशुक

3. व्हॅसिली इव्हानचूक

4. विश्वनाथ आनंद

🅾️उत्तर : पीटर सविड्लर


6. मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?

1. सौदी अरेबिया

2. अफगाणिस्तान

3. लिबिया

4. इराक

🅾️उत्तर : लिबिया


7. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार ------ वर्गापर्यंतच्या मुलांना 'मोफत व सक्तीचे शिक्षण' देण्यात येणार आहे.

1. दहावी

2. आठवी

3. बारावी

4. स्नातकीय

🅾️उत्तर : दहावी


8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?

1. गगन नारंग

2. रामपाल

3. राजेंद्र सिंह

4. जहीरखान

🅾️उत्तर : जहीरखान


9. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

1. ब्रिटन

2. रशिया

3. भारत

4. दक्षिण आफ्रिका

🅾️उत्तर : ब्रिटन


10. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

1. हल्दिया

2. न्हावा-शेवा

3. कांडला

4. मार्मागोवा

🅾️उत्तर : न्हावा-शेवा


11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

1. जिनिव्हा

2. पॅरिस

3. न्यूयॉर्क

4. रोम

🅾️उत्तर : जिनिव्हा


12. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

1. महाड

2. औरंगाबाद

3. नाशिक

4. मुंबई

🅾️उत्तर : नाशिक


13. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

1. अडीच

2. तीन

3. साडे चार

4. साडे पाच

🅾️उत्तर : साडे पाच


14. ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

2. लोकहितवादी

3. महात्मा फुले

4. न्या. महादेव गोविंद रानडे

🅾️उत्तर : महात्मा फुले


15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

1. द्राक्ष

2. मका

3. उस

4. डिझेल

🅾️उत्तर : उस


16. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

1. नीळ

2. भात फक्त

3. गहू फक्त

4. भात व गहू

🅾️उत्तर : भात व गहू


17. 'श्रीपती शेषाद्री प्रकरण' ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

1. जगन्नाथ शंकर सेठ

2. बाळशास्त्री जांभेकर

3. भाऊ दाजी लाड

4. छत्रपती शाहू महाराज

🅾️उत्तर : बाळशास्त्री जांभेकर


18. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

1. अमेरिका आणि मेक्सिको

2. अमेरिका आणि कॅनडा

3. ब्राझिल आणि अर्जेटीना

4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🅾️उत्तर : अमेरिका आणि कॅनडा


19. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे

2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात

3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.

4. वरील कोणतीही नाही

🅾️उत्तर : वरील कोणतीही नाही


20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

1. 79

2. 59

3. 49

4. 39

🅾️उत्तर : 49


१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?

अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी

ब)  श्री. दिनशॉ वाच्छा

क) श्री. विल्यम वेडेरबर्न

ड) वरील सर्व.🅾️


२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?

अ) कांग्रेस सेवा दल 

ब)  युक्रांद🅾️

क) एन एस यू आय

ड) आय एन टी यू सी


३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?

अ) पक्षाध्यक्ष

ब) पक्ष उपाध्यक्ष 

क) कांग्रेस कार्यकारी समिती 🅾️

ड) यापैकी नाही


४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.

२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.

३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.


अ) फक्त १ व ३

ब) फक्त १ व २

क) फक्त २ व ३

ड) वरील सर्व 🅾️


५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 

१) विचारसरणीत  भिन्नता 

२) आंदोलन मार्गातील भिन्नता 

३) मागण्यात  भिन्नता 

४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 


अ) १, ३ व ४

ब) २, ३ व ४

क) १, २ व ३🅾️

ड) १, २ व ४



६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?

   

अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.

ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 

क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 

ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे🅾️


७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?


अ) सी. राजगोपालाचारी  

ब) आचार्य कृपलानी 

क) महात्मा गांधी 🅾️

ड) जयप्रकाश नारायण 


८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?

अ) मनरेगा

ब) किसान विकास पत्र

क) सुकन्या समृद्धी🅾️

ड) अन्न सुरक्षा


९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?

अ) ४४ 🅾️

ब) ४८ 

क) ५२

ड) ६१


१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?

अ) पी. चिदंबरम

ब) पी.व्ही. नरसिंहाराव

क) इंदिरा गांधी

ड) पृथ्वीराज चव्हाण 🅾️


राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाबद्दल या गोष्टी लक्षात ठेवा यावर प्रश्न असतोच


◾️पाहिले अधिवेशन - 1885 - मुंबई (व्योमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते (पाहिले ख्रिश्चन अध्यक्ष)

◾️ पहिले अधिवेशन मुंबईत गोपाळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले

◾️ पहिल्या अधिवेशनात एकूण 72 प्रतिनिधी होते

◾️पहिल्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते

◾️ राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ऑलन ह्युम,  हेन्री कॉटन , विल्यम वेडर बर्न हे इंग्रज अधिकारी उपस्थित होते

◾️दुसरे अधिवेशन - 1886 - कोलकाता दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते

◾️सी शंकरन नायर - हे  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष 1897 (13 वे ) - अमरावती

◾️1924 (40 वे) - महात्मा गांधी (बेळगाव) - महात्मा गांधी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले( आणि हे एकमेव अधिवेशन आहे अध्यक्ष म्हणून)

◾️1896 कलकत्ता अधिवेशन - रहिमतुल्ला एम. सयानी (राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' पहिल्यांदा गायले गेले)

◾️1911कलकत्ता अधिवेशन - बिशन नारायण धर अध्यक्ष ('जन गण मन' पहिल्यांदा गायले)

◾️1917 कलकत्ता अधिवेशन ॲनी बेझंट - पहिल्या महिला अध्यक्ष (भारतीय नाही)

◾️1925 कानपूर अधिवेशन - सरोजिनी नायडू - पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष

◾️1929 लाहोर अधिवेशन - अध्यक्ष जवाहरलाल नेहरू' पूर्ण स्वराज' ठराव

◾️1936 : फैजपूर अधिवेशन - जवाहरलाल नेहरू अध्यक्ष - पहिले ग्रामीण अधिवेशन अधिवेशन

◾️ 1907 सुरत अधिवेशनात जहाल गट आणि मवाळ गट अशी फूट पडली

◾️1916 : लखनऊ अधिवेशनात जहाल गट आणि मवाळगट पुन्हा एकत्र आले

◾️ घ.दा बिर्ला आणि वालचंद हिराचंद हे राष्ट्रीय महासभेत सामील झाले नाहीत परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक मदत केली

◾️ काँग्रेसचे 4 थे अधिवेशन अलाहाबाद - अध्यक्ष जॉर्ज युल या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले होते

◾️1946 : मेरठ अधिवेशन - आचार्य कृपलानी - स्वातंत्र्यापूर्वीचे शेवटचे अधिवेशन

◾️1948 : जयपूर अधिवेशन - पट्टाभी सीतारामय्या अध्यक्ष - स्वातंत्र्यानंतरचे पहिले अधिवेशन

◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सरचिटणीस - एओ ह्यूम

◾️INC च्या पहिल्या अधिवेशनावेळी लॉर्ड डफरिन हे व्हाइसरॉय होते

◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष - बद्रुद्दीन तैयबजी (1887 चेन्नई 3रे)

◾️1889 च्या अधिवेशनात ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य चार्ल्स ब्रेड लॉ उपस्थित राहिले

◾️ राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे ऐवजी मुंबईत भरवले कारण पुण्यात कॉलरा ची साथ आली होती

◾️पाहिले परकीय अध्यक्ष - जॉर्ज यूल (3रे) - 1888 - अलाहाबाद 


👉 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना वेळ 72 प्रतिनिधी पैकी मुंबई प्रांताचे  प्रतिनिधी (यावर प्रश्न येतो)

◾️दादाभाई नौरोजी

◾️के टी तेलंग

◾️फिरोजशहा मेहता

◾️कृष्णाजी नूलकर

◾️दिनशा वाँच्छा

◾️नारायण गणेश चंदावरकर

◾️शिवराम हरी साठे

◾️रहिमतुल्ला सयानी

◾️वामन शिवराम आपटे

◾️सीताराम चिपळूणकर

◾️रामकृष्ण गोपाल भांडारकर

◾️रामचंद्र मोरेश्वर साने

◾️गोपाळ गणेश आगरकर

◾️गंगाराम मस्के

◾️बेहराम मलबारी

◾️न्या. महादेव गोविंद रानडे

लखनऊ ऐक्य व लखनऊ करार



🖍गोखलेंच्या भारत सेवक समाजास होमरुल लीगचे सदस्य होण्याची संमती नव्हती, परंतु त्यांनी देखील भाषण दौरे आयोजित करुन होमरुलला पाठबळ दिले.

🖍होमरूल कार्यपध्दती ही गांधीजींना मान्य नव्हती व होमरूलसाठीची ही योग्य वेळ नाही असे त्यांचे मत होते. 

🖍या अधिवेशनासाठी टिळकांच्या होमरूल लीगने ‘काँग्रेस स्पेशल’ व ‘होमरूल स्पेशल’ म्हणून लखनौसाठी या दोन स्पेशल आगगाडयांची व्यवस्था केली.

🖍या अधिवेशनात ॲनी बेझंट यांच्या प्रयत्नाने जहालांना पुन्हा काँग्रेसमध्ये औपचारिकरित्या सामील करून घेण्यात आले. यास ‘लखनौ ऐक्य’ असे म्हणतात.

🖍आता काँग्रेसची दारही जहाल गटाला खुली झाल्यानंतर ती पुन्हा प्रभावीत तसेच गतीशील बनली व राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करण्याची ताकद तिच्यात पुन्हा निर्माण झाली.

🖍याअधिवेशनात एक मुखाने स्वराज्याची मागणी करण्यात आली.

🖍काँग्रेस व मुस्लिम लीग दोघांच्या राजकीय मागण्या सारख्याच असाव्यात म्हणून काँग्रेस व मुस्लिम लीग यांमध्ये एक करार करण्यात आला. त्यास लखनौ करार असे म्हणतात.

🖍या कराराव्दारे काँग्रेसने मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केली, तर मुस्लिम लीगने काँग्रेसच्या साम्राज्यांतर्गत स्वराज्याच्या मागणीचे समर्थन केले.

🖍तसेच मुस्लिमांच्या अल्पसंख्य प्रांतातून मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधी 
पाठविण्यासंबंधीची मागणी मुस्लिम लीगने काहीशी सौम्य केली.

🖍आता काँग्रेस व लीग यांच्यात राजकीय मागण्याबाबत मतैक्य होवून भारताच्या राजकीय क्षेत्रात समान उद्दिष्ट पूर्तीसाठी या संघटना सहकार्यास सिध्द झाल्या. (वस्तुत: काँग्रेसने व्यवहारीक दृष्टीकोनातून राष्ट्रीय सामंजस्यासाठी मुस्लिमांचे स्वतंत्र मतदार संघ आनंदाने स्विकारुन नाईलाजाने केलेली एक तात्विक तडजोड होती.)

होमरूल चळवळ

* होमरूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा आपणास अधिकार प्राप्त करून घेणे. 

* इंग्लंडच्या जोडखातून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी होमरुलची चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरु झाली. 

* डॉ. अनी बेझंट या विदुषीने तिचा प्रथम विचार मांडला. 

* बेझंट ह्या जन्माने आयरिश होत्या, २५ सप्टेंबर १९१५ साली होमरूल लीग [ स्वराज्य संघ ] याची स्थापना करण्यात आली. 

* त्यांच्या धार्मिक थिओसोफ़िकल सोसायटी हा संप्रदाय स्थापन केला. 

* २ जानेवारी १९१४ रोजी मद्रास प्रांतात 'कॉमन विल' हे वृत्तपत्र स्थापन केले. 

* इंग्लंडचा दौरा करून डॉ अनी बेझंट हिंदुस्तानात परतल्यानंतर त्यांनी मद्रासेत 'न्यू इंडिया' नावाचे एक आणखी वृत्तपत्र काढून आपले विचार सुरु केले.


🔹लो. टिळकांची होमरूल चळवळ

* हिंदुस्तानासाठी स्वराज्य मागणे व त्यासाठी चळवळ उभारणे, हि त्यावेळी जहाल विचारसरणीच होती. 

* बेझंट बाईच्या होमरूल चळवळीच्या अगोदरच त्यांनी १८ एप्रिल १९१६ रोजी त्यांना महाराष्ट्रात होमरूल चळवळ स्थापन केली होती. व जोसेफ बॉप्टिस्टा हे या लीग चे अध्यक्ष होते. 

* न ची केळकर हे तिचे सचिव होते.


🔺होमरूल चळवळीचे परदेशातील कार्य

* हिंदुस्त्नातील चळवळीचे कार्य हे परदेशातही उमटले. 

* मद्रास हाय कोर्टाचे न्यायाधीश सर सुब्र्म्ह्न्यम अय्यर हे मद्रास प्रांतातील होमरूल लीगचे अध्यक्ष होते. 

* ईंग्लंड व अमेरिकेतही होमरूल या संघटनेचे वृत्त या देशातील वृत्तपत्रानीही घेण्यास सुरवात केली.


🔸होमरूल चळवळीचे कार्याचे परीक्षण

* राष्ट्रसभेच्या धोरणात बदल 

* पाश्चात्य देशात हिंदी स्वराज्याबद्दल सहानुभूती 

* मॉन्टेग्यू साहेबाची  इतिहास प्रसिद्ध घोषणा


🔺होमरूल चळवळीचे उदिष्टे

* ब्रिटीश साम्राज्याचा अंतर्गत स्वराज्य ताबडतोब प्राप्त करणे

* देशातील लोकमत जागृत करून ते संघटीत करणे

* इंग्रजांच्या जुलुमी धोरणाचा परिचय सामान्य जनतेला करून देणे

* स्वराज्य मिळून देण्यासाठी देशातील सर्व साधनसामुग्रीचा वापर करणे

* इंग्रज प्रशासनाकडून भरीव राजकीय सुधारणा प्राप्त करणे


राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन

1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.


2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष


3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष


4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष


5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष


7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू


 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.


12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.


16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष


22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.


23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट


26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.


31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार


32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष


35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल


39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष


40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा


43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन


44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी


50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन


51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव


52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट


53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष


61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

भारतातील सर्वप्रथम महिला


▪️ भारतातील पहिली महिला बॅरिस्टर?

>> कारनेलिन सोराबजी


▪️ भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी?

>> किरण बेदी


▪️ महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी?

>> मीरा बोरवणकर


▪️ नोबेल विजेत्या पहिल्या भारतीय महिला?

>> मदर तेरेसा


▪️ भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला?

>>  इंदिरा गांधी


▪️ मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला?

>>  रिता फारिया


▪️ भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर?

>> विजयालक्ष्मी सुब्रमण्यम


▪️ भारताची पहिली महिला क्रांतिकारक?

>>  मादाम भिकाजी कामा


▪️ भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीरांगणा?

>> कल्पना चावला


▪️ भारतीय नौदलाची पहिली महिला वैमानिक?

>> शुभांगी स्वरूप


▪️ एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला?

>> प्रा. बचेंद्री पाल


-----------------------------------------------------------


१४ ऑगस्ट २०२५

वेदोक्त प्रकरण


1899 साली हे प्रकरण कोल्हापूरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत.


एकेदिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.


त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं.


हे उत्तर शाहू महाराजांसाठी एक मोठ्या विचारमंथनाचं कारण ठरलं. त्या वाक्यानं ते अंतर्मूख तर झालेच त्याहून पुढील मोठ्या सामाजिक चळवळीसाठी सिद्ध झाले.


क्षत्रियकुलावतंस हिंदुपदपातशहा असं बिरुद लावणाऱ्या राजालाही दर्जा मिळत नसेल तर बाकी लोकांवर काय अन्याय होत असेल याची त्यांना जाणीव झाली.


वेदोक्ताचं असं प्रकरण उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीही असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी काशीहून गागाभट्टांना बोलावून राज्याभिषेक करवून घेतला होता.


साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही वेदोक्ताधिकाराचा तंटा निर्माण झाल्यावर त्यांनी पंडितांची एक निर्णयसभा बोलावली आणि त्यामध्ये मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध होऊन त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य केला गेला.


1896 साली बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्याकडील धार्मिक विधी महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिल्यावर सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकरवी ते करवून घेतले होते.


या वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात न पडते तरच नवल. यातून एकप्रकारचा संघर्षच निर्माण झाले. महाराष्ट्रातील तत्कालीन वर्तमानपत्रांतून, सभा-भाषणांतून त्याची दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ लागली.


ऑक्टोबर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे दोन अग्रलेख लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती थोडक्यात अशी होती, “या युगात ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ण राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहिती होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करुन गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला; पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही.”


नवा राजवाडा, कोल्हापूर

छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय इतर घराण्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणं हे शाहू महाराजांना अस्वस्थ करणारं होतं. आधी फक्त आपल्यापुरते राजवाड्यासाठी वेदोक्ताचा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसेही प्रयत्नही केले.


पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतींल मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले.


ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.


संस्थानचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30 हजारांचे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50 हजार रुपयांचे उत्पन्न सरकारजमा करण्यात आले. इतरही शेकडो ब्राह्मणांची उत्पन्नं आणि इनाम सरकारजमा करण्यात आले.


हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलपर्यंतही गेले. वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा, टीका घडत राहिली. 1905 साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण निवळले.

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स



1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स 

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी 

TCS पॅटर्न अत्यंत महत्वाचे


✨ 'ब्रह्म समाज' ची स्थापना केव्हा झाली - इ.स. 1828.


✨ 'ब्रह्म समाज' ची स्थापना कोणी आणि कुठे केली - कलकत्ता येथे, राजा राममोहन रॉय


✨ आधुनिक भारतातील हिंदू धर्मात सुधारणा करण्याची पहिली चळवळ कोणती होती - ब्राह्मो समाज


✨ सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मसमाजाची विरोधी संघटना कोणती- धर्मसभा


✨ धर्मसभेचे संस्थापक कोण होते - राधाकांता देव


✨ सती प्रथा कधी संपली - इ.स. 1829.


✨ सती प्रथेच्या शेवटी कोणाचा प्रयत्न सर्वात जास्त होता - राजा राममोहन रॉय


✨  'आर्य समाजाची ' स्थापना केव्हा झाली - इ.स. 1875, मुंबई


✨ आर्य समाजाची स्थापना कोणी केली - स्वामी दयानंद सरस्वती


✨ आर्य समाज कशाच्या विरोधात आहे - धार्मिक विधी आणि मूर्तीपूजा


✨ 19 व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते - राजा राममोहन रॉय


✨ राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला- राधानगर, जिल्हा वर्धमान


✨ स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते- मूळशंकर


✨ राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेल्यानंतर ब्राह्मसमाजाची सूत्रे कोणी हाती घेतली - रामचंद विद्वागीश


✨ ज्यांच्या प्रयत्नाने ब्राह्मोसमाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली - केशवचंद्र सेन


✨ 1815 मध्ये कलकत्ता येथे 'आत्मीय सभा'   स्थापन करणारे - राजा राममोहन रॉय


✨ राजा राममोहन रॉय आणि डेव्हिड हेअर हे हकीस संस्थेशी संबंधित होते- हिंदू कॉलेज


✨ थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली - 1875 एडी, न्यूयॉर्कमध्ये


✨ भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली - 1882, अड्यार, मद्रास येथे


✨ 'सत्यर्थ प्रकाश' कोणी रचला - दयानंद सरस्वती


✨ 'वेद की बहुत' चा नारा कोणी दिला - दयानंद सरस्वती


✨ जेव्हा 'रामकृष्ण मिशन' ची स्थापना झाली - इ.स. 1896-97, बैलूर (कलकत्ता)


✨ 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना कोणी केली - स्वामी विवेकानंद


✨ अलीगड चळवळ कोणी सुरू केली - सर सय्यद अहमद खान


✨ अलीगड मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली- सर सय्यद अहमद खान


✨ 'यंग बंगाल' चळवळीचा नेता कोण होता - हेन्री व्हिव्हियन डेरोजिओ


✨ सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते - ज्योतिबा फुले


✨ भारताबाहेर कोणत्या धर्मसुधारकाचा मृत्यू झाला - राजा राममोहन रॉय


✨ वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कोठे होते- पाटणा


✨ जेव्हा भारतात गुलामगिरी बेकायदेशीर घोषित करण्यात आली - 1843 


✨ भारतातील इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था कोणाकडून होती - विल्यम बेंटिक यांनी


✨ 'संपूर्ण सत्य वेदांमध्ये सामावलेले आहे' हे विधान कोणाचे - स्वामी दयानंद सरस्वती


✨ 'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस' कोणाला म्हणतात - महादेव गोविंद रानडे


✨ विश्व धर्म परिषदेत विवेकानंद कुठे प्रसिद्ध झाले - शिकागो


⚫️ 'संवाद कौमुदी'चे संपादक कोण होते - राजा राममोहन रॉय


⚫️ 'तत्व रंजिनी सभा', 'तत्व बोधिनी सभा'   आणि 'तत्वबोधीन पत्रिका' यांचा संबंध - देवेंद्र नाथ टागोर


⚫️ 'प्रार्थना सोसायटी'ची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली - केशवचंद्र सेन


⚫️ महिलांसाठी 'वामा बोधिनी' हे मासिक कोणी काढले - केशवचंद्र सेन


⚫️ शारदामणी कोण होती - रामकृष्ण परमहंस यांची पत्नी


⚫️ 'कुका आंदोलन' कोणी सुरू केले - गुरु राम सिंह


⚫️ 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा संमत झाला - धार्मिक अपात्रता कायदा


⚫️ महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला 'लोकहितवादी' म्हणतात - गोपाळ हरी देशमुख


⚫️ ब्राह्मसमाज कोणत्या तत्त्वावर आधारित आहे - एकेश्वरवाद


⚫️ 'देव समाज' कोणी स्थापन केला - शिवनारायण अग्निहोत्री


⚫️ 'राधास्वामी सत्संग' चे संस्थापक कोण आहेत - शिवदयाल साहेब


⚫️ फॅव्हियन चळवळीचे समर्थक कोण होते - अॅनी बेझंट


⚫️ 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात सुरू झालेली चळवळ कोणती होती - अहरार


⚫️ गोपाळ कृष्ण गोखले यांनी 'भारत समाज सेवक' ची स्थापना केव्हा व कोणी केली - इ.स. 1905


⚫️शीख गुरुद्वारा कायदा केव्हा पास झाला - 1925 


⚫️ रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होते - गदाधर चट्टोपाध्याय


⚫️डॉ. अॅनी बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा केव्हा बनल्या - 1917 


⚫️शिकागो जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद कधी सहभागी झाले - 1893 


⚫️ 'प्रिसेप्टस ऑफ जीझस' कोणी रचला - राजा राममोहन रॉय


⚫️राजा राममोहन रॉय यांचे कोणते पर्शियन पुस्तक होते, जे 1809 मध्ये प्रकाशित झाले होते - तुहफतुह-उल-मुवाहिदीन


⚫️वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली - राजा राममोहन रॉय


⚫️ राजा राममोहन रॉय यांना 'युग दूत' कोणी म्हटले - सुभाषचंद्र बोस


रक्तपट्टीका



🔻आकार द्विबहिर्वक्र व रंगहीन

🔻सस्तन प्राण्यातच आढळतात

🔻कद्रक नसते व अतिशय लहान

🔻5 ते 10 दिवस जगतात

👉अस्थीमज्जा मध्ये तयार होतात

👉रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात

👁‍🗨यांना Thrombocytes म्हणतात

👁‍🗨डग्यू मलेरिया मध्ये यांचे प्रमाण कमी होते


🔰लाल रक्त पेशी🔰

🔘गोलाकार व द्विअंतरावर्क असतात

🔘कद्रक नाही

🔘आकाराने खूप लहान

🔘हिमोग्लोबीन मुळे लाल रंग

🔘सत्री मध्ये प्रमाण कमी

🔘127 दिवस जगतात

🔘पलिहा मध्ये मरतात

👉गर्भात यकृत मध्ये तयार होतात

👉परौढ माणसात अस्थी मज्जा मध्ये तयार होतात

👉यांना Erythrocytes म्हणतात



🔴पांढऱ्या पेशी🔴

👁‍🗨आकाराने मोठ्या,अमिबासदृश

👁‍🗨कद्रक असते व रंगहीन

👁‍🗨3 ते 4 दिवस जगतात

👁‍🗨अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार

👁‍🗨5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात

👉आजारामध्ये यांची संख्या वाढते

👉यांना Leucocytes म्हणतात

भास्करराव विठोजीराव जाधव

◾️भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे

◾️ रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते

◾️मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते

◾️महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले. 

◾️पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. 

◾️दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. 

◾️१८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली

◾️बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते

◾️शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली

◾️करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.

◾️त्यांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील महत्वाच्या बाबी✍

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

Combine STI/PSI/ASO Pre Practice Questions

 प्र1): रियासतकार सरदेसाई यांच्या मते १८५७ चा उठाव  म्हणजे…………….होय.

A) शिपायांची गर्दी 

B) भारतीय जनतेतील असंतोषाचा स्फोट 

C) स्वातंत्र्य युद्ध 

D) गो–यांविरुद्ध काळ्यांनी व्यक्त केलेला असंतोष.


B✅🎁🍨🔥⚔️


 प्र2: नानासाहेब पेशवे यांचा सेनापती …… याने १८५७ च्या उठावात कामगिरी बजावली.

A)  रावसाहेब पटवर्धन

B) बापू गोखले 

C) गंगाधर फडणीस 

D)  तात्या टोपे


D ✅🎁🍨🔥⚔️



 प्र3): इ .स. १८५७ च्या उठावात ज्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले होते , अशा नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही.?

A) बहादूरशहा 

B) नानासाहेब 

C) बापू गोखले 

D) कुंवर सिंह


 C ✅🎁🌹🔥⚔️


 प्र4: १८५७ च्या उठावात अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले . अशा संस्थानांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानाचा समावेश करता येणार नाही ?

A) हैद्राबाद 

B) ग्वाल्ह्रेर 

C) बडोदा 

D) जगदीशपूर


D ✅🎁🌹🔥⚔️


 प्र5):जबलपूर  प्रदेशातील गोंड राजा…………… याने १८५७ च्या उठावात भाग घेउन क्रांतिकारकांना साथ दिली.

A) मान सिंह 

B) विक्रम सिंह 

C) शंकर सिंह 

D) लॉरेन्स


C ✅🎁🔥🌹⚔️


 प्रश्न6): क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्या वेळी दिल्ली चा कमिशनर  कोण होता ?

A) सायमन फ्रेझर 

B) निकोलसन 

C) हडसन 

D) लॉरेन्स


A ✅🎁🌹〽️⚔️


प्र 7) : ३० जू न १८५७ रोजी  क्रांतिकारकारकांनी……………. यांना पेशवा म्हणून घोषित केले.

A)  तिसरा बाजीराव

B) तात्या टोपे 

C) चिमासाहेब 

D)  नानासाहेब


D ✅🎁🌹Ⓜ️⚔️


 प्र8): …………… हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक उठवले होते.

A) जळता निखारा 

B) बंदूक 

C) लालकमळ 

D) गुलाब


 C ✅🎁🌺🌺Ⓜ️


 प्र 9): १८५७ च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती ?

A) ११ मे १८५७ 

B) ३० जून १८५७ 

C) २९ मार्च १८५७ 

D) ३१ मे १८५७


D ✅🎁🌺🌹Ⓜ️



प्र 10 ): १८५७ च्या उठावात अभूतपूर्व संग्रामा नंतर इंग्रजांना पुन्हा दिल्ली काबीज करुन देणारा आधिकारी कोण होता ?

A) सर हेन्री बर्नाड 

B) जनरल नील 

C) जनरल स्मिथ 

D) निकोलसन


D ✅🎁〽️Ⓜ️⚔️


 प्र 11): खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A) बहादूरशहा इंग्रजांशी लढता लढता मरण पावला 

B) इंग्रजांनी बहादूरशहास पकडून क्रुरपणे ठार केले. 

C) बहादूरशहा रंगुन येथे मृत्यु पावला . 

D) बहादूरशहा नेपाळ येथे मृत्यु पावला


 C ✅🎁🔥⚔️Ⓜ️


 प्र 12): १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल इंग्रज सरकारने ……………. याला १८ एप्रिल १८५९ रोजी शिप्री येथे जाहीररित्या फाशी दिली .

A) नानासाहेब 

B) तात्या टोपे 

C) बहादूरशहा 

D) कुवंर सिंह


B ✅🎁🌹🔥〽️


 प्र13): १८५७ चा उठाव हिंदी शिपायांनी केवळ स्वार्थी हेतूने प्रेरीत होऊन केला होता , असे मत व्यक्त करणारा इतिहासकार कोण ?

A) रियासतकार सरदेसाई 

B) अशोक मेहता 

C) सर जॉन सिली 

D) वि. दा . सावरकर


C ✅Ⓜ️🎁🔥⚔️


प्र14: खालीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी  याने खालसा केलेले नाही.

A) सातारा 

B) नागपूर 

C) ग्वाल्हेर 

D) म्हैसूर


 C ✅🎁🔥🌹Ⓜ️


 प्र 15 ): खालीलपैकी कानपूर येथील हत्याकांडाला जबाबदार असण–या व्यक्ती कोण ?

A) कुँवर सिंह 

B) तात्या टोपे 

C) अझीमउल्ला 

D) नानासाहेबांचे सैन्य


D ✅🎁🌹🔥〽️


 प्र 16): १८५७ च्या उठावाचे राजस्थानमधील मुख्य ठिकाण कोणते  ?

A) कोटा 

B) नसीराबाद 

C) जैसलमेर 

D) अजमेर


A ✅🎁🌹Ⓜ️🔥



 प्र 17): खालीलपैकी कोणत्या वर्गाने क्रांतिकारकांना सहाय्य केले नाही ?

A) संस्थानिक 

B) जमीनदार 

C) शेतकरी व कामगार D) नवमध्यम वर्ग


D ✅🎁🌹Ⓜ️🔥


 प्र 18): ओरिसा ते छोटा नागपूरच्या प्रदेशात १८५७ च्या उठावात कोणी मुख्यत्वे भाग घेतला होता ?

A) आदिवासी जमाती 

B) जमीनदार 

C) जुने संस्थानिक 

D) वरील सर्व


D ✅🎁🔥Ⓜ️〽️


 प्र 19) :१८५७  च्या उठावाचे आसाममध्ये नेतृत्व कोणी केले  होते ?

A) दिवान मणिराम दत्त B) कंदावेश्वर सिंह 

C) पुरंदर सिंह 

D) पिलारि बरुआ


A ✅🎁🔥〽️Ⓜ️


 प्र20) :१८५७ च्या उठावादरम्यान सम्राट बहादूरशहा चा सर्वात विश्वासू सल्लगार  कोण ?

A)अजिमुल्ला खान

B) झवान बख्त 

C) झीनत महल 

D) बख्त खान



[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर✅

२] २८०-३१५ nm

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर✅

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच ✅

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर✅

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर✅

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स ✅

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ ✅

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे ✅

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

४] मुकुंदराव पाटील


उत्तर

१] म.गो.रानडे ✅

---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ✅

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 [प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर

२] २८०-३१५ nm 

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच 

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स 

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ 

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे 

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

उत्तर

१] म.गो.रानडे 

४] मुकुंदराव पाटील


---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ

१२ ऑगस्ट २०२५

12 ऑगस्ट 2025.

1.भारतातील पहिला ड्रोन-एआय पॉवर्ड कृत्रिम पावसाचा प्रयोग.

▪️ ठिकाण - जयपूरच्या रामगड येथे.

▪️भारतात पहिल्यांदाच, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला.

▪️ उपक्रम भारत-अमेरिका-आधारित तंत्रज्ञान कंपनी GenX AI आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येत आहे.

▪️ काम कसे करते - लक्ष्यित ढगांमध्ये सोडियम क्लोराईड फवारतील .

▪️ महाराष्टातील प्रयोग - : 1973-1986 : बारामती (महाराष्ट्र) वर ढगांच्या गर्दीमुळे पावसात 24% वाढ झाली.


2.Lock FD Feature

▪️ कुणामार्फत - ॲक्सिस बँक

▪️ उद्देश - ऑनलाइन मुदत ठेवी अकाली बंद होण्यापासून रोखण्यासाठी.

▪️बँकिंग ग्राहकांमध्ये ऑनलाइन फसवणुकीबद्दल चिंता वाढली आहे. फिशिंग , मालवेअर हल्ले होण्यापासून संरक्षण करणे.


3.National Anubhav Awards 2025

▪️ प्रायोजित मंत्रालय - Department of Pension & Pensioners’ Welfare (DoPPW)

▪️ सुरुवात - 2015 मध्ये सुरू

▪️मंत्रालये/विभागांमधील 15 पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला जाणार.

▪️पोर्टल कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीच्या आठ महिने आधी किंवा निवृत्तीनंतर तीन वर्षांच्या आत लेखन मागवते , जे नंतर संबंधित मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जातात आणि पुरस्कारांसाठी मूल्यांकन केले जातात. नंतर त्यांची निवड पुरस्कारासाठी केली जाते.


4.आंतरराष्ट्रीय युवा दिन 2025

▪️दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी.

▪️ इतिहास - 1991 ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक युवा मंचाच्या पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय युवा दिनाची कल्पना.

▪️1998 पासून नियमित.

▪️2025 थीम: SDGs आणि त्यापलीकडे स्थानिक युवा कृती


5.पहिले जागतिक एमएस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार.

▪️ विजेते -नायजेरियन शास्त्रज्ञ डॉ. अ‍डेमोला अ‍डेनले 

▪️ओळख - ज्यांना नायजेरियातील भूक कमी करण्याच्या त्यांच्या परिवर्तनकारी कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

▪️पुरस्कार जिंकणारा तो पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत.

▪️मोदी यांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या नावाने एक जागतिक पुरस्कार - अन्न आणि शांतीसाठी एमएस स्वामीनाथन पुरस्कार - सुरू केला.


6.केनिया

▪️जागतिक आरोग्य संघटनेने केनियाला ट्रायपॅनोसोमियासिस / झोपेच्या आजारापासून मुक्त घोषित केले.

▪️हा महत्त्वाचा टप्पा गाठणारा तो 10 वा देश बनला आहे.

▪️2025 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरियामुक्त प्रमाणित केलेला सुरीनाम हा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला. याव्यतिरिक्त, 2025 मध्ये जॉर्जियाला दुसरा देश म्हणून मलेरियामुक्त घोषित करण्यात आले.

▪️भारताने 2025 पर्यंत मलेरियाचे रुग्ण शून्यावर आणण्याचे आणि 2030 पर्यंत मलेरियाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अलैंगिक प्रजननाचे प्रकार:


🔰१) विखंडन (Fission):

     ज्या पद्धतीमध्ये एक सजीव पेशींचे दोन किंवा अधिक सामान भागात विभाजन होते. त्यास विखंडन असे म्हणतात. दोन सामान भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विविखंडन (Binary Fission) आणि अधिक भागात विभाजन झाल्यास त्या बहुविखंडन (Multiple Fission) असे म्हणतात. हि पद्धत एकपेशीय सजीवांमध्ये आढळते.


उदा. द्विविखंडन – जिवाणू, पॅरामेशिअम (आडवे विखंडन), बहुविखंडन –  अमिबा, यूग्लिना (उभे विखंडन). 



🔰२) मुकुलायन (Budding):

    बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगीर रचना तयार होते त्यास मुकुल असे म्हणतात. त्यात वाढ होऊन विकसित सजीव तयार होतो जेव्हा त्या सजीवामध्ये स्वतःचे पोषण करण्याची क्षमता निर्माण होते, तेव्हा तो मूळ सजीवापासून वेगळा होतो यास मुकूलायन असे म्हणतात. उदा. हायड्रा.



🔰३) खंडीभवन (Fragmentation):

    काही बहुपेशीय सजीवांचे अनेक लहान तंतुमय खंडात रूपांतर होते . पाणी व पोषद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यावर त्यांची वाढ होऊन नवीन सजीव तयार होतात या पद्धतीला खंडीभवन असे म्हणतात. उदा स्पायरोगायरा.



🔰४) पुनरुदभवन / पुनर्जनन (Regeneration):

    काही बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागापासून ते पूर्ण शरीर तयार करतात यालाच पुनरुदभवन असे म्हणतात.


उदा. प्लेनेरिया, लिव्हरफ्ल्यूक.



🔰५) बीजाणू निर्मिती (Spore Formation):

    काही सजीवांमध्ये लहान पानांवर बीजाणूधानी तयार होते व त्यात असंख्य बीजाणू तयार होतात. बिजानुधानी परिपकव झाल्यानंतर फुटते व त्यातील बीजाणू अनुकूल परिस्थितीत नवीन सजीवांची निर्मिती करतात, यास बीजाणू निर्मिती असे म्हणतात.


उदा. म्युकर, मॉस, रिक्सीया तसेच काही नेचे गटातील वनस्पती.




🔰६) शाकीय प्रजनन (Vegetative Propagation):

    वनस्पतींच्या मूळ, खोड, पाने, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात.


उदा. खोड – बटाटा, बीट, ऊस, अद्रक, गुलाब इ.

मूळ- रताळे, गाजर, मुळा

पाने – ब्रायोफाटा (पानफुटी).

पोलीस भरती प्रश्नसंच

 उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?                  

💚 बयुटिरिक 

💜 लक्टरीक

❤️ फोर्मिक  

💛 सायट्रिक ☑️



 उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?          

💚 - कादारनाथ

💜 - हेल आयलंड रेड

❤️ - ब्रम्हा

💛 - लेगहॉर्न ☑️


 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?                      

💚 - गवताळ कुरणे

💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️

❤️ - पानझडी वृक्षांची वने

💛 - उंच वृक्षांची वने


 

  इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?                           

💚 - होमर ☑️

💜 - सेक्रेटिस

❤️ - पिंडार

💛 - सॉफिकलीस



*90) आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?*           

💚 - *26 ☑️*

💜 - 59

❤️ - 49

💛 - 29



91)  न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?                        

💚 - जेम्स चॅडविक ☑️

💜 - न्यूटन

❤️ - रुदरफोर्ड

💛 - जे जे थॉमसन



 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?                

💚 - काळी ☑️

💜 - करडी

❤️ - वालुकामय

💛 - लाल



  सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?                             

💚 - बल्बन ☑️

💜 - राजिया सुलतान

❤️ - अल्लाउद्दीन खिलजी

💛 - यापैकी नाही



NTPC ची स्थापना केव्हा झाली?                       

💚 - 1973

💜 - 1975 ☑️

❤️ - 1982

💛 - 1966



पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?                 

💚 - उपसूर्य

💜 - अपसूर्य ☑️

❤️ - भ्रमणसूर्य

💛 - बहिर्यसूर्य



 ..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?                         

💚 - बी12 ☑️

💜 - बी 8

❤️ - बी3

💛 - बी7



 बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?        

💚 - दुरदृष्टीता ☑️

💜 - लंबदृष्टीता

❤️ - निकटदृष्टीता

💛 - यापैकी नाही



 बालकवी कोणाला म्हणतात?                              

💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️

💜 - गोविंद करंदीकर

❤️ - प्रल्हाद केशव अत्रे

💛 - यापैकी नाही



 झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?                        

💚 - सयाजीराव

💜 - दामोदर ☑️

❤️ - यशवंतराव

💛 - धोंडोपंत



 उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?                                            

💚 - वैतरणा

💜 - कुंबी

❤️ - तेरणा ☑️

💛 - भोगावती



सेस्मोग्राफ  हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?                              

💚 - क्षारमापक

💜 - वक्रातामापाक

❤️ - भूकंपनोद मापक ☑️

💛 - यापैकी नाही



सलवा जुडूम हे काय आहे?                          

💚 - नक्षलवादी संघटना 

💜 - राजनैतिक पक्ष

❤️ - NGO

💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️



मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?                                      

💚 - मिशी काढून टाकणे

💜 - मिशी कातरने

❤️ - मिशी वाढविणे

💛 - बेअब्रू करणे ☑️



ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?                          

💚 - स्थायु

💜 - द्रव

❤️ - वायू

💛 - *निर्वात जागा ☑️*



 चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?                         

💚 - सोलापूर

💜 - पुणे

❤️ - कोल्हापूर ☑️

💛 - मुंबई

यावर प्रश्न अपेक्षित आहे..


📊अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. 

📌या वनस्पतींच्या खोडांना फांदया नसतात. 


➡️पानांचा मुकुट तयार झालेला असतो. 

📌या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. 

📌यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos - न झाकलेले/अनावृत्त, Sperm - बीज.


✅उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.



☄️☄️आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)☄️☄️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💸या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. 

💸फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात. 

💸या बियांवर आवरण असते. 

💸Angiosperms = Angios - Cover म्हणजे आवरण, sperm - बी. 

💸ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात.

💸तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.


➡️उदा...

📌द्विबीजपत्री - घेवडा, शेंगदाणा, चिंच, आंबा 

📌एकबीजपत्री - गहू, मका, ज्वारी


महाराष्ट्राचा भूगोल

✳️पराकृतिक विभाग

१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश

२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा

३. महाराष्ट्राचे पठार

४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली

🅾️पश्चिम वाहिनी नद्या

१. तापी-पूर्णा नदी प्रणाली

२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या

१. प्राणहिता नदी प्रणाली

२. गोदावरी नदी प्रणाली

३. कृष्णा नदी प्रणाली

४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान

महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक

१. भौगोलिक स्थान

२. अक्षवृत्तीय विस्तार

३. मोसमी वारे

४. सागरी सान्निध्य

५. प्राकृतिक रचना


✳️मदा

१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)

२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)

३. खोल काळी मृदा

४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा

५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा

६. पिवळसर तपकिरी मृदा

७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा

८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:

१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती

३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

४. आर्द्र-पानझडी वनस्पती

५. शुष्क पानझडी वनस्पती

६. रूक्ष काटेरी वनस्पती

७. खाजण वनस्पती

पोलीस भरती IMP महत्वाचे प्रश्न

1) भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ? 

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


2) राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कोठे आहे ?

👉पुणे


3) छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?

👉 जुन्नर

 

4) महाबळेश्वर हे थंड व्हायचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉सातारा


5) स्वातंत्रतोर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन असे केले जाते ?

👉 मिश्र अर्थव्यवस्था


6) सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो ?

👉पाच

 

7) मायक्रोसॉफ्ट कंपनीची सिओ CEO कोण आहेत?

👉 सत्या नाडेल

 

8) भारतात मुख्यत्व जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो ?

👉 मोसमी वारे


9) कोणता रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो ?

👉 ओ (O)


10) छत्रपती शिवाजी महाराजांनी........ हा सागरी किल्ला बांधला नाही ?

👉 जंजिरा

 

11) महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते ?

👉 धुमाळवाडी  (सातारा) 


12) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती कार्य करणाऱ्या....यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो ?

👉 तुकडोजी महाराज


13) महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण आहे ? 

👉 लोकमान्य टिळक

 

14) महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य किती आहेत ?

👉288


15) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉 इचलकरंजी


16) महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे ?

👉 वर्धा 


17) कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

👉 कार्बन डाय-ऑक्साइड

 

18) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ?

👉 महात्मा फुले


19) भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


20) ....... यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो ?

👉 साने गुरुजी

 

21) महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती..... स्तरिय आहे ?

👉तीन

 

22) कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ? 

👉 जस्त (zinc)


23) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉पुणे


24) डॉक्टर प्रकाश आबीटकर यांच्याकडे कोणत्या खात्याचे पद आहे ?

👉 सार्वजनिक आरोग्य

विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा स्पर्धा

 🎈परश्न क.१) ब्लॕट्टर हर्बेनियम ही संस्था कोठे स्थित आहे ?

१) मुंबई✅

२) डेहराडून

३) कोलकाता

४) अलाहाबाद


*🎈परश्न क्र. २) झुरळ या प्राण्याच्या हृदयाला किती कप्पे असतात ?*

१) १०

२) १३✅

३) १६

४) ६


🎈परश्न क्र.३) १ ग्रॅम प्रथिनांपासून किती कॕलरी उर्जा मिळते ?

१) ४✅

२) ६

३) ९

४) २


🎈परश्न क्र.४) हिऱ्याचा अपवर्तणांक ........ एवढा असतो.

१) १.४२

२) २.४२✅

३) ३.९६

४) ४.०८


🎈परश्न क्र.५) एक वस्तू पंचकोनाकृती मार्गाने गतिमान असेल तर तिला एक फेरी पूर्ण करण्यास ....... वेळा दिशा बदलावी लागते.

१) ४

२)६

३) ५✅

४) १०


*🎈परश्न क्र.६) थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती पाण्याच्या ..... मुळे सुरक्षित राहतात .

१) दवबिंदू

२) विशिष्ट उष्माधारकता

३) असंगत आचरण✅

४) बाष्पीभवन

 

🎈परश्न क्र.७) जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग .......

१) कमी होतो.

२) वाढतो.✅

३) अर्धा होतो

४) दुप्पट होतो


🎈परश्न क्र.८) तांबे व पितळाच्या भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ?

१) कथिल✅

२) कार्बन

३) क्रोमियम

४) जस्त


🎈परश्न क्र ९) वनस्पती तेलापासुन वनस्पती तूप बनविताना उत्प्रेक म्हणून काय वापरतात ?*

१) आयोडीन

२) झायमेज

३) नीकेल✅

४) पेप्सिन


🎈१०)कोबाल्ट-60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग कशासाठी करतात ?

१)कर्करोग

२) कृषी क्षेत्र

३) अन्न परीक्षण✅

४)ट्यूमर

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) जम्मू काश्मीरच्या विधानपरिषदेचे सभासद किती आहेत

      ❤️२१

      💚२४

      💙२८

      💜३६✅✅



2)उच्च न्यायालयाचे सर्वाधिक न्यायाधीश असणारे न्यायालय कोणते?

     ❤️मबई

      💚मद्रास

      💙कलकत्ता

      💜अलाहाबाद✅✅


3)महाराष्ट्रात एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती बैठका घेतल्या जातात?

      ❤️४

      💚८

      💙१२✅✅

      💜६



4)भारत हे सार्वभौम राज्य केव्हापासून निर्माण झाले?

      ❤️१५ ऑगस्ट १९४७

      💚२६ जानेवारी १९४७

      💙२६  ऑगस्ट १९५०

      💜२६ जानेवारी १९५०✅✅


5)इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

      ❤️मराठा

      💚बहिष्कार भारत

      💙परभाकर

      💜सधारक✅✅



6)कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

      ❤️१०२

      💚१०१✅✅

      💙१००

      💜११०



7)त्रिपुरा येथील राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

      ❤️नताजी सुभाषचंद्र बोस✅✅

      💚जवाहरलाल नेहरु

      💙मोतीलाल नेहरु

      💜मौलाना आझाद



8)बार्डोली येथील किसान चळवळी  चे नेतृत्व कोणी केले?

      ❤️महात्मा गांधी

      💚वल्लभभाई पटेल✅✅

      💙पडीत नेहरु

      💜महंमद अली जीना



9)सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतीकारक कोण?

      ❤️विनायक दामोदर सावरकर

      💚वासुदेव बळवंत फडके✅✅

      💙अनंत कान्हेरे

      💜राजगुरु



10)प्लेग आयुक्त   रॅण्ड  याचा पुणे येथे कोणी खुन केला?

      ❤️भट विष्णु महादेव

      💚राजगुरु शिवराम हरी

      💙चाफेकर बंधू✅✅

      💜कान्हेरे अनंत लक्ष्मण


11) इंपीरियल कॅडेट कोअर कोणी स्थापन केले?

      ❤️वॉरन हेस्टिग्ज

      🖤लॉर्ड  कर्झन✅✅

      💚लॉर्ड डलहौसी

      💜लॉर्ड  रिपन



12) जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

      ❤️बगालच्या फाळणीनंतर

      💛इलर्बट विधेयकानंतर

      💚रौलेक्ट कायद्यानंतर✅✅

      💜मिंटो मोर्ले सुधारणा



13) जातीय निवाडा  कोणी जाहीर केला?

      💜रमसे मॅकडोनाल्ड✅✅

      💚डॉ. आंबेडकर

      💛लॉर्ड आयर्विन

      ❤️महात्मा गांधी



14) मराठी सत्तेचा उत्कर्ष  हा ऐतिहासिक प्रबंध कोणी लिहिला?

      ❤️डी.के.कर्वे

      💛बी.जी.टिळक

      💚जी.के.गोखले

      💜एम.जी.रानडे✅✅



15) सर्वात प्रथम पोस्टाची तिकिटे कोणत्या देशांत वापरात आली होती?

      ❤️गरेट ब्रिटन✅✅

      💛अमेरिका

      💚रशिया

      💜भारत



16) बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?

      ❤️बॉम्बे समाचार

      💛दर्पण

      💚मकनायक✅✅

      💜हरिजन



17)सत्यार्थ प्रकाश  हा ग्रंथ यांनी लिहिला?

      ❤️राजा राममोहन रॉय

      💛लोकमान्य टिळक

      💚सवामी दयानंद सरस्वती✅✅

      💜गोपाळ गणेश आगरकर



18) कोणते वृत्तपत्र लो. टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिध्द केले?

      ❤️कसरी

      💛मराठा✅✅

      💚इडियन ओपिनियन

      💜तरुण भारत



19) सुधाकर  साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली?

      ❤️वही.एस्. आपटे

      💛गोपाळ गणेश आगरकर✅✅

      💚एम्. बी. नामजोशी

      💜दत्तोपंत भागवत



20) राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे  असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते?

      ❤️सधाकर✅✅

      💛दर्पण

      💚कसरी

      💜यगांतर



 .......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

४)सोडियम✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या




गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

राँजर बेकन


MPSC, पोलीस भरती,आर्मी भरती उपयुक्त

 ................ हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना जोडणारा महामार्ग आहे.

⚪️ टरान्स कॅनेडियन हायवे

⚫️ गरँड ट्रंक महामार्ग  

🔴 पन अमेरिकन महामार्ग  ✔️

🔵 सटुअर्ट महामार्ग


भारतात कोणत्या साली भोपाळ दुर्घटना झाली?

⚪️१९८०

⚫️१९१५

🔴१९४७

🔵१९८४✔️


रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

⚪️ क✔️

⚫️ अ 

🔴 ड

🔵 ब



तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?

⚪️ टिन

⚫️ पितळ✔️

🔴 शिसे

🔵 पारा



डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

⚪️ जलै १९५१

⚫️ म १९५३

🔴 म १९५५

🔵 ऑक्टोबर १९५६✔️


५०० मिली /१०० × ४ = किती टन ?

⚪️ ०.००२२

⚫️ ०.२२

🔴 २.२०

🔵 ०.०२२✔️


लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कुणी दिली?

⚪️ सरेंद्रनाथ बॅनर्जी

⚫️ दादाभाई नवरोजी 

🔴 फिरोशहा मेहता 

🔵 गोपाळ कृष्ण गोखले✔️



भारतीय राज्यघटनेच्या ................ कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

⚪️१९ ते २२✔️

⚫️३१ ते ३५

🔴२२ ते २४

🔵३१ ते ५१


कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

⚪️३२ साव्या

⚫️३९ साव्या

🔴४२ साव्या✔️

🔵४४ साव्या


स्वातंत्र्याच्या कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबध्द रचना करण्यात आली?

⚪️चदीगड  ✔️

⚫️नवी दिल्ली

🔴नवी मुंबई

🔵अमृतस


खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 

⚪️ विस्थापन 

⚫️ चाल☑️

🔴 गती

🔵 तवरण 


वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड☑️

🔵 नायट्रोजन



न्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?

⚪️सवेग☑️

⚫️बल

🔴तवरण

🔵घडण


कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा

⚫️बिटा

🔴गमा☑️

🔵कष-किरण


रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मलॅनिन

⚫️इन्शुलिन☑️

🔴यकृत

🔵कल्शियाम


 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रग तयार करणे

⚫️विद्युत रोधक म्हणून☑️

🔴विद्युत सुवाहक म्हणून 

🔵वरील सर्व कारणांसाठी 


धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️

⚫️मायका

🔴मोरचुद

🔵कॉपर टिन


बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.

⚪️मोठी

⚫️लहान☑️

🔴दप्पट

🔵तिप्पट


वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................

⚪️तितकेच राहते

⚫️निमपट होत

🔴चौपट होते

🔵दप्पट होते ☑️


ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .

⚪️सथायू ☑️

⚫️दरव

🔴वायू

🔵निर्वात प्रदेश 


न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.
⚪️राष्ट्रवादी 
⚫️समाजवादी 
🔴अर्थवादी
🔵सनदशीर✅

वसईचा तह कोणात झाला?
⚪️टीपू सुलतान - इंग्रज
⚫️दसरा बाजीराव पेशवे - इंग्रज✅
🔴रघुनाथ पेशवे - इंग्रज
🔵पशवे - पोर्तुगीज


खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅
⚫️चफारण्य सत्याग्रह 
🔴काळ्या कायाघाचा निषेध 
🔵खडा सत्यांग्रह 

बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
⚪️नदुरबार 
⚫️मबई✅
🔴पणे
🔵सातारा

सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
⚪️नारायण स्वामी 
⚫️नारायण गुरु✅
🔴दयानंद सरस्वती
🔵राधाकृष्णन 

दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
⚪️रामदास✅
⚫️चांगदेव
🔴सत तुकाराम
🔵सत सावता माळी


गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?
⚪️सरदार वल्लभभाई पटेल
⚫️अरुणा असफअली 
🔴राम मनोहर लोहिया ✅
🔵नानासाहेब गोरे

मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
⚪️मबई
⚫️रत्नागिरी 
🔴सिंधुदुर्ग ✅
🔵ठाणे

कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
⚪️फजपूर✅
⚫️आवडी
🔴मद्रास
🔵रामनगर

संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
⚪️दहू✅
⚫️आळंदी
🔴जांब
🔵पठण


राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव

1) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

 1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट             2) फर्मआयोनिक कंडनसेट

3) एरिक – कॅटरले कंडनसेट      

4) कार्नेल टर्मस् कंडनसेट

उत्तर :- 1


2) धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

   अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

   ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे)

   क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


   1) फक्त अ   

   2) फक्त ब 

   3) फक्त क    

   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात.

   अ) एडीनीन – A  ब) गुआनीन – G    क) थायमिन – T    ड) साइटोसीन – C


   1) अ, ब    

   2) अ, ब, क  

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, क, ड

उत्तर :- 2


4) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?

   1) चाल   

   2) घनता 

   3) जडत्व   

   4) त्वरण

उत्तर :- 4



5) खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.

   1) मिथेन    2) क्लोरीन    3) फ्लोरीन    4) आयोडीन

उत्तर :- 1


6) अ) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात.

     ब) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.

          वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?

   1) फक्त अ   

   2) फक्त ब    

   3) अ, ब दोन्ही    

   4) एकही नाही

उत्तर :- 4


7) धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा.

   अ) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.

   ब) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.

   क) आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.

   ड) टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.


   1) अ, क, ड बरोबर 

   2) अ, क बरोबर    

   3) ब, क बरोबर  

   4) अ, ब, क, ड बरोबर

उत्तर :- 1


8) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   अ) हिपॅरीन  - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.

   ब) हिस्टामाइन  - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.


   1) अ योग्य    

   2) ब योग्य   

   3) दोन्ही योग्य    

   4) दोन्ही अयोग्य

उत्तर :- 3


9) खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.

   अ) एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39

        मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.

   ब) एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.


   1) अ, ब दोन्ही  

   2) फक्त अ   

   3) फक्त ब 

   4) एकही नाही

उत्तर :- 1


10) खालील विधानांचा विचार करा.

   अ) चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.    

  ब) चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.

   क) चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.

   ड) चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.


   1) ब, क, ड बरोबर अ चूक    

   2) अ, ब, क, ड बरोबर

   3) अ, ब, ड बरोबर      

   4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1

धातूंची संमिश्रे व त्यातील घटक


● पितळ - तांबे+जस्त


● ब्रांझ - तांबे+कथिल


● अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+ ॲल्युमिनीअम


● जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल


● गनमेटल - तांबे+जस्त+कथिल


● ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+ ॲल्युमिनीअम+मॅग्नेशियम


● मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+ ॲल्युमिनीअम


● स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन


● नायक्रोम -लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज


०५ ऑगस्ट २०२५

चालू घडामोडी :- 04 ऑगस्ट 2025


◆ ब्राझीलने कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीमध्ये कोलंबियाचा पराभव करून विजेतेपद जिंकले.


◆ कोपा अमेरिका फेमेनिना महिला फुटबॉल स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. [ही स्पर्धा दक्षिण अमेरिकन फुटबॉल फेडरेशन (CONMEBOL) द्वारे आयोजित केली जाते.]


◆ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नांदणी जैन मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आले आहे.


◆ गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्र अनंत अंबानी चालवतात.


◆ आशिया रग्बी अंडर-20 (Sevens) चॅम्पियनशिप 2025 चे यजमानपद भारतातील बिहार राज्याला मिळाले आहे.


◆ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजगीर येथे होणाऱ्या आशिया रग्बी अंडर 20 (सेव्हन्स) चॅम्पियनशिपच्या शुभंकराचे अनावरण केले.


◆ केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी 'मातृ वन' उपक्रम सुरू केला आहे.


◆ हिमाचल प्रदेश सरकारने 'हिम बस प्लस' योजना सुरू केली आहे.


◆ लांब प्रवासादरम्यान ट्रक चालकांना मदत करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 'अपना घर' उपक्रम सुरू केला आहे.


◆ ओडिशा राज्य सरकारने लँडरेस प्रजातींच्या संवर्धनासाठी श्री अन्न अभियान (SAA) अंतर्गत मानक कार्यप्रणाली (SOP) सुरू केली आहे.


◆ वस्त्रोद्योग मंत्रालयाने नवी दिल्लीतील राष्ट्रीय हस्तकला संग्रहालय आणि हस्तकला अकादमी येथे "नो युवर विव्हज कॅम्पेन 2025" सुरू केले.


◆ तेलंगणा पोलिसांनी 'ऑपरेशन मुस्कान-इलेव्हन' राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत 7,600 हून अधिक मुलांची सुटका केली.


◆ अरुणाचल प्रदेश राज्यात अर्ध-पाळीव गोवंशीय प्रजाती असलेल्या मिथुन (बॉस फ्रंटालिस) ची सर्वाधिक संख्या आढळते.


 4 ऑगस्ट - चालू घडामोडी ♦️


1) सशस्त्र सीमा बल (SSB) चे 26 वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

✅ संजय सिंघल 


2) 1 ऑगस्ट 2025 पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (VSSC) चे नवीन संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✅ डॉ. ए. राजराजन 


3) भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✅ खालिद जमील 


4) AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे ?

✅ भारत 


5) 17 वा पुरुष आशिया क्रिकेट कप 2025 कोणत्या देशात आयोजित केला आहे ?

✅ UAE 


6) AI आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

✅ उत्तर प्रदेश 


7) भारतीय सैन्याने दिव्य- दृष्टी हा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे ?

✅ सिक्कीम 


8) Policing and Trends in India हे कोणी लिहिले आहे ?

✅ दिनेशकुमार गुप्ता 


9) अलिकडेच जगातील सर्वात मोठा  8.8 तीव्रतेचा भूकंप कोणत्या देशात झाला आहे ?

✅ रशिया 


10) जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन कधी साजरा केला जातो ? 

✅ 1 ऑगस्ट

━━━━━━━━━━━

०३ ऑगस्ट २०२५

भारतातील मृदेचे प्रकार


📌 १. लॅटेराइट माती

➤ क्षेत्र: २.४ लाख चौ.कि.मी.

➤ प्रमुख भाग: पूर्व व पश्चिम घाट, राजमहाल टेकड्या, नागपूर पठार, मेघालय

➤ वैशिष्ट्ये:

▸ उच्च तापमान आणि जोरदार पावसामुळे तयार होते

▸ सिलिका आणि चुना वाहून जातात; लोह व ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड शिल्लक राहतात

▸ नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम व सेंद्रिय पदार्थ कमी

▸ भात, चहा, कॉफी, रबर, सुपारीसाठी योग्य


📌 २. तांबडी किंवा पिवळी माती

➤ क्षेत्र: ३.५ लाख चौ.कि.मी.

➤ प्रमुख भाग: ओडिशा, छत्तीसगड, गंगेच्या दक्षिण भागात

➤ वैशिष्ट्ये:

▸ अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांमधून निर्माण

▸ लोह ऑक्साईडमुळे लाल रंग, ओलसर स्थितीत पिवळी

▸ पीएच: 6.6 ते 8.0

▸ जलधारण क्षमता कमी

▸ गहू, भात, डाळी, तंबाखू यासाठी योग्य


📌 ३. काळी माती (काळी कापूस माती)

➤ क्षेत्र: ४.४६ लाख चौ.कि.मी. (१४.२%)

➤ प्रमुख भाग: महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, दख्खन पठार

➤ वैशिष्ट्ये:

▸ बेसॉल्ट खडकांमधून तयार

▸ टिटॅनियम फेराइटमुळे काळा रंग

▸ जलधारण क्षमता अत्यधिक, भेगा पडतात

▸ स्वयंनांगरणी माती (cracking → aeration)

▸ कापूस, ऊस, सोयाबीन, ज्वारी यासाठी योग्य


📌 ४. वाळवंटी/शुष्क माती

➤ क्षेत्र: १.४२ लाख चौ.कि.मी. (४.३२%)

➤ प्रमुख भाग: पश्चिम राजस्थान, हरियाणा, दक्षिण पंजाब, पश्चिम गुजरात

➤ वैशिष्ट्ये:

▸ वाळूमय, सच्छिद्र

▸ नायट्रोजन, लोह, फॉस्फरस कमी

▸ वनस्पती कमी, सेंद्रिय घटक न्यून

▸ योग्य सिंचनाने गहू, ज्वारी, बार्लीसारखी पिके


📌 ५. खारवट व अल्कधर्मी माती

➤ क्षेत्र: पश्चिम उत्तर प्रदेश, गंगा-यमुना खोऱ्याचा भाग, पंजाब, हरियाणा

➤ वैशिष्ट्ये:

▸ अपुरा जलनिःस्सारण, कमी पावसामुळे तयार

▸ ‘रेह’, ‘उसर’, ‘कल्लर’ अशी नावे

▸ सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम लवण अधिक

▸ नायट्रोजन व कॅल्शियम कमी

▸ शेतीसाठी अयोग्य, पुनर्सुधार आवश्यक


📌 ६. दलदली/पिटमय माती

➤ क्षेत्र: २.४ लाख चौ.कि.मी.

➤ प्रमुख भाग: सुंदरबन, अलेप्पी, उत्तर बिहार, अलिबाग, तमिळनाडू

➤ वैशिष्ट्ये:

▸ जास्त पावसामुळे व आर्द्रतेमुळे तयार

▸ आम्लीय व सेंद्रिय घटक समृद्ध

▸ सेंद्रिय पदार्थांची साठवणूक अधिक

▸ भात, ऊस, नारळ लागवडीस उपयुक्त


📌 ७. वन व पर्वतीय माती

➤ क्षेत्र: २.८५ लाख चौ.कि.मी. (८.६८%)

➤ प्रमुख भाग: हिमालय व इतर डोंगराळ भाग

➤ वैशिष्ट्ये:

▸ अपरिपक्व व अल्प विकसित

▸ ह्युमस अधिक

▸ फॉस्फरस, चुन्याचे प्रमाण कमी

▸ जंगलांचे पीक व चहा, सफरचंद लागवडीस योग्य


📌 ८. गाळाची माती

➤ क्षेत्र: १५ लाख चौ.कि.मी. (४०%)

➤ प्रमुख भाग: गंगेचे मैदान, नर्मदा-तापी खोरे, किनारी प्रदेश

➤ वैशिष्ट्ये:

▸ नद्या व सागरी गाळातून निर्माण

▸ सुपीकता खूप जास्त

▸ पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस भरपूर

▸ ‘भाबर’ आणि ‘तराई’ स्वरूपात उपलब्ध

▸ विविध प्रकारची पिके (गहू, भात, ऊस, भाजीपाला)

चालू घडामोडी संबंधित महत्वाच्या योजना व उपक्रमांची यादी:

1.स्वास्थ्य साथी आरोग्य विमा योजना

➤ राज्य: पश्चिम बंगाल

➤ उद्दिष्ट: सर्व नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण


2.ऑपरेशन नया सवेरा

➤ राज्य: बिहार

➤ उद्दिष्ट: मानवी तस्करी रोखण्यासाठी बिहार पोलिसांची मोहीम


3.स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार योजना

➤ अंमलबजावणी संस्था: राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC)

➤ उद्दिष्ट: महिलांसाठी सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण


4.सब्बेटिकल रजा योजना

➤ राज्य: सिक्कीम

➤ उद्दिष्ट: सरकारी कर्मचाऱ्यांना विश्रांती व वैयक्तिक प्रकल्पांसाठी दीर्घकालीन रजा


5.हरमिला आर्मा मॉडेल

➤ राज्य: आसाम

➤ आंतरराष्ट्रीय स्वीकार: कंबोडिया देशाने जैवविविधता संवर्धनासाठी स्वीकारलेले मॉडेल


6.भारतातील पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज

➤ राज्य: मध्य प्रदेश

➤ उद्दिष्ट: वैद्यकीय शिक्षणाचे स्थानिक भाषेत माध्यम


7.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

➤ राज्य: महाराष्ट्र

➤ उद्दिष्ट: ग्रामपंचायतींच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी


बृहद सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूप

➤ स्थान: वैशाली, बिहार

➤ उद्दिष्ट: भगवान बुद्धांच्या सम्यक दर्शन तत्त्वज्ञानावर आधारित सांस्कृतिक व धार्मिक केंद्र

‘निसार’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण


✔️ ▸ ‘निसार’ (NISAR – NASA-ISRO Synthetic Aperture Radar) हा भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासाने संयुक्तपणे विकसित केलेला उपग्रह आहे.

✔️ ▸ पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या बदलांचे अत्यंत अचूक निरीक्षण करण्यासाठी याचा वापर होणार आहे.

✔️ ▸ श्रीहरिकोटा येथून GSLV-Mk II (GSLV-F12) या रॉकेटद्वारे याचे यशस्वी प्रक्षेपण झाले.

✔️ ▸ उपग्रहाची एकूण वजनक्षमता – २,८०० किलोग्रॅम असून, यामध्ये दोन प्रकारचे सिंथेटिक ऍपर्चर रडार वापरण्यात आले आहेत.


② इस्रो आणि नासाचे योगदान

✔️ ▸ इस्रो: एल-बँड रडार रचना, डेटा हँडलिंग अ‍न्ड हाई-स्पीड डाऊनलिंक यंत्रणा, उपग्रह बस (satellite bus), उर्जा प्रणाली आणि प्रक्षेपणाचे नियोजन व अंमलबजावणी.

✔️ ▸ नासा: एल-बँड रडार यंत्रणा, हाय स्पीड डाऊनलिंक यंत्रणा, सोलिड स्टेट रेकॉर्डर, जीपीएस रिसिव्हर, बूम स्ट्रक्चर, रिफ्लेक्टर असे विविध तांत्रिक घटक तयार केले.


③ ‘निसार’ मिशनची उद्दिष्टे व उपयोगिता

✔️ ▸ पृथ्वीवरील भू-परिवर्तनांचे निरीक्षण (उदा. हिमवर्षाव, भूकंप, ज्वालामुखी, जमीन सरकणे).

✔️ ▸ हिमनद्या, ध्रुवीय बर्फाचे वितळणे, वनक्षेत्राचा ऱ्हास याचे दीर्घकालीन मापन.

✔️ ▸ शेती व वनसंवर्धनाच्या धोरणात्मक अभ्यासासाठी उपयुक्त.

✔️ ▸ हवामान बदल व पर्यावरणीय धोके ओळखण्यासाठी डेटा मिळवणे.

✔️ ▸ आपत्ती व्यवस्थापनात उपयोग होणारी माहिती देणे (भूकंप, पूर, वादळ इ.)


④ उपग्रहाची वैशिष्ट्ये

✔️ ▸ उपग्रह दोन बँड वापरतो – एल-बँड (NASA) व एस-बँड (ISRO).

✔️ ▸ रडार सिस्टमद्वारे दिवस-रात्र आणि कोणत्याही हवामानात पृथ्वीचा अभ्यास शक्य.

✔️ ▸ एकाच जागेच्या सतत निरीक्षणासाठी उपयुक्त.

✔️ ▸ प्रत्येक १२ दिवसांनी एकाच ठिकाणचे स्कॅनिंग.

✔️ ▸ ५ वर्षांचे नियोजित कार्यकाल.


⑤ अ‍प्लिकेशन्स व जागतिक महत्त्व

✔️ ▸ कृषी उत्पादकता आणि जमिनीची धारणशक्ती यावर निगराणी ठेवता येणार.

✔️ ▸ ध्रुवीय बर्फ वितळण्याच्या गतीचा मागोवा घेऊन जागतिक तापमानवाढीचा अभ्यास.

✔️ ▸ भूकंप प्रवण भागांतील ताणतणाव आणि हालचालींचा अभ्यास.

✔️ ▸ अंटार्क्टिक आणि आर्क्टिक भागातील बर्फाचे हालचाल निरीक्षण.

✔️ ▸ जागतिक हवामान मॉडेल्ससाठी अत्यंत उपयुक्त डेटा.


⑥ इतर महत्त्वाची माहिती

✔️ ▸ ‘निसार’ हा पृथ्वी निरीक्षण करणारा सर्वांत अचूक उपग्रह मानला जात आहे.

✔️ ▸ ISRO-NASA सहकार्याचे हे सर्वात मोठे प्रकल्पांपैकी एक आहे.

✔️ ▸ ‘निसार’चे पूर्ण नाव: NASA-ISRO Synthetic Aperture Radar.

✔️ ▸ ISRO च्या PSLV, GSLV आणि SSLV नंतर अमेरिकन सहकार्याने साकारलेली महत्त्वाची मोहीम.

✔️ ▸ यापूर्वी सुद्धा ISRO ने Oceansat, RISAT, Cartosat अशा अनेक रडार इमेजिंग उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत.


⑦ भविष्यातील परिणाम आणि दिशा

✔️ ▸ हवामान, शेती, नैसर्गिक आपत्ती, जंगलांची वाढ किंवा ऱ्हास, खनिज संशोधन यामध्ये क्रांतिकारी बदल घडवण्याची क्षमता.

✔️ ▸ सुसंगत डेटा प्रणालीमुळे विविध देशांमध्ये वैज्ञानिक सहकार्याचे नवीन दालन खुले होणार.

✔️ ▸ भारतासाठी जागतिक हवामान अभ्यास आणि डेटा नेटवर्कमध्ये नेतृत्व मिळवण्याची मोठी संधी.

राष्ट्रीय महिला आयोग (National Commission for Women – NCW)

① स्थापना व कायदेशीर अधिष्ठान

➤ स्थापना: जानेवारी 1992

➤ अधिष्ठान: राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990


② उद्दिष्ट व कार्यक्षेत्र

➤ महिलांसाठी घटनात्मक व कायदेशीर तरतुदींचे पुनरावलोकन करणे

➤ महिलांवरील अन्यायाविरुद्ध गाऱ्हाणी स्वीकारणे व निवारण करणे

➤ महिलांवर परिणाम करणाऱ्या बाबींवर शासनास सल्ला देणे

➤ उपाययोजनात्मक कायदेशीर साधनांची शिफारस करणे


③ रचना

➤ 1 अध्यक्ष

➤ 5 सदस्य

➤ 1 सचिव

➤ सर्वांची नियुक्ती केंद्र शासन करते


④ महत्त्वाच्या व्यक्ती

➤ प्रथम अध्यक्ष: जयंती पटनाईक

➤ सध्याच्या अध्यक्ष: रेखा शर्मा (2021 पासून)


⑤ इतर भूमिका

➤ महिला कल्याणासाठी धोरणात्मक सूचना देणे

➤ महिला धोरणांची अंमलबजावणी तपासणे

➤ महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये सुमोटो (suo moto) कार्यवाही करणे


✅️ ➤ राष्ट्रीय महिला आयोग हे एक वैधानिक स्वायत्त संस्था असून महिलांच्या हक्कांचे संरक्षण व प्रबोधन यासाठी एक महत्त्वाचा यंत्रणा आहे.

चालू घडामोडी :- 02 ऑगस्ट 2025


◆ सिक्किम हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सब्बॅटिकल रजा योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे.


◆ छत्तीसगडच्या बस्तर ऑलिंपिकला राष्ट्रीय स्तरावर 'खेलो इंडिया ट्रायबल गेम्स' असे नाव देण्यात आले आहे.


◆ वर्ल्ड वाईड वेब (WWW) चा शोध आणि त्याच्या परिणामाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 01 ऑगस्ट रोजी वर्ल्ड वाईड वेब दिन साजरा केला जातो. 


◆ वर्ल्ड वाईड वेब दिन 2025 ची थीम "भविष्याचे सशक्तीकरण: समावेशक, सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे" आहे.


◆ वर्ल्ड वाइड वेब दिन 2024 ची थीम "Web: A Global Force for Good" अशी होती.


◆ अवस्थ साथी ही पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आरोग्य विमा योजना आहे.


◆ प्रधान मंत्री किसान संपदा योजना (PMKSY) अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत लागू केली जाते.


◆ राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (NCDC) महिला-नेतृत्वाखालील सहकारी संस्थांसाठी स्वयंशक्ती सहकार योजना आणि नंदिनी सहकार या दोन प्रमुख योजना सुरू केल्या आहेत.


◆ भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या निलगिरी वर्गाच्या तिसऱ्या जहाजाचे (प्रोजेक्ट 17A) नाव हिमगिरी आहे.


◆ न्याय बंधू (Pro Bono Legal Service) ही "न्याय विभाग" या सरकारी विभागाचा उपक्रम आहे.


◆ बेंगळुरूस्थित अंतराळ कंपनी प्रोटोप्लॅनेटने लडाखच्या त्सो कार प्रदेशात HOPE स्टेशन लाँच केले. [ISRO च्या सहकार्याने विकसित]


◆ मानवी तस्करी रोखण्यासाठी 2025 मध्ये बिहार पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव "ऑपरेशन नया सवेरा" आहे.


◆ वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत फेसलेस अ‍डज्युडिकेशन लागू करणारे भारतातील पहिले राज्य केरळ बनले आहे.


◆ प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम (PMNDP) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात आला.


◆ पॅरा रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांची आर्मी स्टाफचे उपप्रमुख (VCOAS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


चालू घडामोडी (Current Affairs in Marathi)

1. प्रश्न: नुकतेच कोणत्या राज्यात ‘जागतिक बाघ दिन’ (Global Tiger Day) उत्साहात साजरा करण्यात आला?

उत्तर: महाराष्ट्र



2. प्रश्न: 2025 मध्ये कोणत्या देशात ‘ब्रिक्स’ परिषद होणार आहे?

उत्तर: रशिया



3. प्रश्न: अलीकडेच कोणत्या भारतीय खेळाडूने 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले?

उत्तर: जेस्विन ऑल्ड्रिन



4. प्रश्न: ‘ISRO’ ने नुकतेच कोणते उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले?

उत्तर: RISAT-2BR2



5. प्रश्न: 'जल जीवन मिशन' योजनेंतर्गत केंद्र सरकारचे उद्दिष्ट काय आहे?

उत्तर: 2026 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणी



6. प्रश्न: 2025 साली "राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार" कोणत्या दिवशी जाहीर होणार आहेत?

उत्तर: 5 सप्टेंबर



7. प्रश्न: ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस’ कधी साजरा केला जातो?

उत्तर: 30 जुलै



8. प्रश्न: ‘हिमालयीन चेतना अभियान’ कोणत्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले?

उत्तर: पर्यावरण मंत्रालय



9. प्रश्न: FIFA U-17 महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे?

उत्तर: कोलंबिया



10. प्रश्न: नुकतेच कोणता बँक मर्जर पूर्ण झाला आहे?

उत्तर: इंडियन बँक आणि IDBI बँक



11. प्रश्न: भारताच्या नवीन पर्यटन ब्रँड चे नाव काय ठेवण्यात आले आहे?

उत्तर: Incredible India 2.0



12. प्रश्न: 'गगनयान' मिशन कोणत्या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे?

उत्तर: 2025



13. प्रश्न: 2025 मधील 'स्मार्ट सिटी' योजनेत महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे?

उत्तर: 10



14. प्रश्न: महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर: एकनाथ शिंदे



15. प्रश्न: 'हॅकथॉन 5.0' कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केला जात आहे?

उत्तर: शिक्षण मंत्रालय



16. प्रश्न: 2025 मध्ये कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला ‘गणितात नोबेल’ (Fields Medal) मिळाले?

उत्तर: मनोज शर्मा



17. प्रश्न: 2025 मध्ये भारतीय रेल्वेने कोणती नवीन सेमी-हायस्पीड ट्रेन सुरू केली?

उत्तर: वंदे भारत एक्सप्रेस – वाराणसी ते पटना



18. प्रश्न: 'एक देश एक निवडणूक' प्रस्ताव कोणी मांडला आहे?

उत्तर: भारत सरकार



19. प्रश्न: नुकतीच कोणती योजना महिलांसाठी खास सुरू करण्यात आली?

उत्तर: ‘लक्ष्मी सुरक्षा योजना’



20. प्रश्न: चंद्रयान-3 ने कोणत्या दिवशी यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केले होते?

उत्तर: 23 ऑगस्ट 2023


७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा विजेत्यांची पूर्ण यादी

▪️सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमन

▪️सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडू

▪️सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- श्यामची आई

▪️सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कथल

▪️सर्वोत्कृष्ट अॅक्शन सिनेमा- हनूमान

▪️सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)

▪️सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक- हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल सिनेमा)

▪️सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- अॅनिमल

▪️सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)

▪️सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव

▪️सर्वोत्कृष्ट मराठी बालकलाकार- कबीर कंढरे (जिप्सी), त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकले आणि भार्गव 

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’)

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल

▪️सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा- नाळ २

▪️सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म- 12th फेल

2 ऑगस्ट - चालू घडामोडी ♦️

1) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार कोणाला मिळाला ?

✅  शाहरुख खान आणि विक्रांत मेसी


2) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' चा पुरस्कार कोणाला मिळाला ?

✅ राणी मुखर्जी


3) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार' कोणत्या चित्रपटास मिळाला ?

✅ श्यामची आई


4) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार' कोणत्या चित्रपटास मिळाला ?

✅ कथल


5) 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये 'सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री पुरस्कार' कशाला मिळाला ?

✅  गॉड वल्चर अँड ह्युमन


6) सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

✅ डॉ नितिन करीर 


7) सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष कोण होते ज्यांचे अलीकडेच निधन झाले आहे ?

✅ मुकेश खुल्लर


8) सध्या चर्चेत असलेले 'वनतारा-स्टार ऑफ द फॉरेस्ट' कोणत्या ठिकाणी आहे ?

✅  गुजरात 


9) उंची वाढविण्याच्या वादावरून सध्या चर्चेत असलेले 'अलमट्टी धरण' कोणत्या नदीवर आहे ?

✅ कृष्ण नदी 


10) महाराष्ट्रात कोणता दिवस 'शाश्वत कृषी दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे ?

✅ 7 ऑगस्ट


1) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✅ दत्तात्रय भरणे


2) महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा आणि अल्पसंख्यांक मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

✅  माणिकराव कोकाटे


3) 2025 हे वर्ष महाराष्ट्रातील कोणत्या संताची सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०) जयंती वर्ष आहे ?

✅ श्री संत ज्ञानेश्वर महाराज


4) प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी भारत सरकारने कोणते मिशन सुरू केले आहे ?

✅  ज्ञान भारतम मिशन


5) भारत-सिंगापूर संयुक्त लष्करी सराव "बोल्ड कुरुक्षेत्र 2025" 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला आहे ?

✅ जोधपुर, राजस्थान


6) नुकतेच कोणत्या देशाने भारतावर रशियन संरक्षण आणि ऊर्जा वस्तू खरेदी केल्याबद्दल भारतीय आयातीवर २५% कर आणि दंड आकारण्याची घोषणा केली ?

✅ अमेरीका


7) कोणता देश तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर 60,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प बांधत आहे ?

✅ चीन


8) जुलै 2025 मध्ये भारताने कोणत्या हायड्रोजन विकासासाठी देशाशी सामंजस्य करार (एमओयू) केला ?

✅ जर्मनी


9) 2025 मध्ये मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणते भारतीय ॲप लाँच करण्यात आले ?

✅ "हात्तीअप"


10) दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती कधी साजरा केली जाते ?

✅ 1 ऑगस्ट



1) रेमोना एवेट परेरा या युवतीने किती तास सलग भरतनाट्यम नृत्य करत गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स मध्ये नोंद केली आहे ?

✅ 170 तास

 

2) इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह NISAR कधी प्रक्षेपित करण्यात आला ?

✅ 30 जुलै 2025


3) नुकतेच भारताच्या कोणत्या संस्थेने "प्रलय" बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

✅  डीआरडीओ


4) गावरी (गणगौर) सण राजस्थानमध्ये प्रामुख्याने कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो ?

✅ राजपूत आणि भील


5) कोणत्या राज्यात "बुद्ध सम्यक दर्शन मंदिर व स्तूप" चे अनावरण करण्यात आले आहे ?

✅ बिहार

 

6) झारखंड राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लीनिक चे नाव बदलुन काय केले आहे ?

✅ मदर टेरेसा एडवांस हेल्थ क्लीनिक


7) मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भारतातील पहिल्या हिंदी माध्यमातील MBBS कॉलेजची स्थापना झाली आहे ?

✅ जबलपूर


8) जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?

✅ लंडन


9) जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये भारताचे कोणते शहर पाचव्या क्रमांकावर आहे ?

✅ जयपूर

 

10) पाच वर्षाच्या अंतरानंतर भारताने कोणत्या देशातील नागरिकांना पर्यटक व्हिजा देणे पुन्हा सुरू केले आहे ?

✅ चीन