Tuesday 8 October 2019

भूगोल प्रश्नसंच

1) तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ................... होय.
   1) 20ºC    2) 28ºC      3) 32ºC      4) 25ºC
उत्तर :- 2

2) शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
   अ) पर्यावरण संतुलन राखणे.    ब) सामाजिक – आर्थिक समता साध्य करणे.
   क) आर्थिक लाभ मिळवणे.
   1) अ व क बरोबर  2) ब व क बरोबर    3) अ व ब बरोबर    4) सर्व बरोबर
उत्तर :- 4

3) सपासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टय खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?
   1) विषुववृत्तीय पर्जन्य अरण्यांचा प्रदेश    2) भूमध्य हवामानाचा प्रदेश
   3) मोसमी हवामानाचा प्रदेश      4) सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश
उत्तर :- 1

4) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................... असते.
   1) 470 W/m²    2) 770 W/m²    3) 1170 W/m²    4) 1370 W/m²
उत्तर :- 4

5) एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण :
   1) ऋतूपरत्वे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन बदलतो.
   2) दिवासाची लांबी बदलते.
   3) सूर्यापासूनचे अंतर बदलते.
   4) वरील सर्व
उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...